होसकोटे : केएसआरटीसी बसची महामार्गाच्या कडेला उभ्या असलेल्या लॉरीला धडकल्याने झालेल्या अपघातात चार जण ठार झाले. होसकोटे-कोलार मुख्य रस्त्यावर मैलापूरजवळ हा भीषण अपघात झाला. कोलारहून बंगळुरूकडे जाणाऱ्या केएसआरटीसी बसवरील चालकाचे नियंत्रण सुटले आणि ती एका उभ्या असलेल्या लॉरीला धडकली. या घटनेत आंध्र प्रदेशातील एका जोडप्यासह चार जणांचा मृत्यू झाला. …
Read More »रायचूरमध्ये मुसळधार पावसामुळे घराची भिंत कोसळून तीन जणांचा मृत्यू
रायचूर : राज्यातील रायचूरमध्ये मुसळधार पावसामुळे घराची भिंत कोसळून तीन जणांचा मृत्यू झाला आहे. मानवी तालुक्यातील कुर्डी गावात ही खळबळजनक घटना घडली आहे. परमेश, जयम्मा आणि भरत अशी मृतांची नावे आहेत. आज पहाटेच्या सुमारास ही दुर्घटना घडली. घरातील सर्वजण गाढ झोपेत असताना भिंत कोसळली. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन …
Read More »राहुल गांधींचे धो-धो पावसात भाषण; व्हिडीओ वायरल
बेंगलोर : राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी 2019 साली साताऱ्यात मुसळधार पावसात केलेलं भाषण आजही सर्वांना आठवत असेल. या भाषणानंतर जे घडलं ते संपूर्ण महाराष्ट्राने पाहिलं. 2019 च्या लोकसभेच्या पोटनिवडणुकीआधी पवारांनी मुसळधार पावसात राष्ट्रवादीचे उमेदवार श्रीनिवास पाटील यांना निवडून आणण्याची साद मतदारांना घातली होती. यानंतर आता तीन वर्षांनंतर काँग्रेस …
Read More »गांधींची हत्या करणाऱ्या विचारसरणी विरुध्द लढाई
राहूल गांधी, बदनावलू गावात गांधी जयंतीत सहभाग बंगळूर : महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त रविवारी (ता. २) भारत जोडो यात्रेवर असलेले काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या हत्येचा मुद्दा उपस्थित केला आणि विचारधारांची लढाई सुरू असल्याचे सांगितले. या लढ्यात सर्वांनी सहभागी व्हावे, असे आवाहनही त्यांनी केले. राहुल …
Read More »महात्मा गांधीजींच्या विचारांची देशाला गरज
युवा नेते उत्तम पाटील : बोरगावमध्ये गांधी जयंती निपाणी (वार्ता) : सत्य आणि अहिंसा मार्गावर निरंतरपणे लढा देऊन राष्ट्रपिता महात्मा गांधी यांनी देशाला स्वातंत्र्य मिळवून दिले. त्याशिवाय मिठाचा सत्याग्रह केला. त्यांच्या पदस्पर्षाने निपाणी तालुका पावन झाला आहे. अलीकडच्या काळात भ्रष्टाचार व इतर कारणामुळे महात्मा गांधींचे विचार बाजूला पडत आहेत. त्यामुळे …
Read More »नगरपालिका पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्त्यांनी राबवली स्वच्छता मोहीम
गांधी जयंतीचे औचित्य : घंटागाडीला कचरा देण्याचे आवाहन निपाणी (वार्ता) : महात्मा गांधीजींनी ‘स्वच्छ भारत अभियान’ राबविले होते. त्या पाठोपाठ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही स्वच्छ भारत अभियानाला सुरुवात केली आहे. त्या अनुषंगाने राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त येथील नगरपालिका पदाधिकाऱ्यांसह भाजप कार्यकर्त्यांनी रविवारी (ता.२) सकाळी महात्मा गांधी चौक परिसर, …
Read More »स्वातंत्र्य चळवळीमध्ये गांधीजींसह क्रांतीकारकांनी मोठे योगदान
मंत्री शशिकला जोल्ले :निपाणीत गांधी पुतळ्याचे अनावरण निपाणी (वार्ता) : स्वातंत्र्य चळवळीमध्ये गांधीजीसह क्रांतीकारकांनी मोठे योगदान दिले आहे. स्वातंत्र्यपूर्व काळात महात्मा गांधींनी निपाणी येथे येऊन केलेले मार्गदर्शन महत्त्वपूर्ण ठरले आहे. त्या जागेला गांधी चौक असे नाव दिले होते. त्यानंतर गांधी पुतळा करणे आवश्यक असताना केवळ चबुतराचा होता. नगरपालिका सभागृहासह नागरिकांच्या …
Read More »महात्मा गांधी यांच्या विचारांचा वारसा जपा
खासदार अण्णासाहेब जोल्ले : नगरपालिकेत गांधी जयंती निपाणी (वार्ता) : स्वातंत्र्याच्या चळवळीत महात्मा गांधी यांच्यासह क्रांतिकारकांनी दिलेले योगदान महत्वपूर्ण आहे. बऱ्याच वर्षानंतर आता शहरात महात्मा गांधी पुतळ्याची प्रतीक्षा संपुष्टात आली आहे. नागरिकांच्या मागणीनुसार शहरात पुतळा बसवला आहे. त्याची नगरपालिका कडून चांगली देखभाल होणार आहे. यापुढे काळातही तरुण आणि विद्यार्थ्यांनी …
Read More »सुशिक्षित होण्याबरोबरच सुसंस्कारित होणे काळाची गरज : प्रा. अनिल पाटील यांचे प्रतिपादन
हंचिनाळ येथील व्याख्यानमालेत दिला जातोय दीपप्रज्वलनाचा मान विधवेला! हंचिनाळ (वार्ताहर) : आजच्या जगात शाळेच्या इमारतीची उंची वाढली पण दर्जा बाबत विचार होणं गरजेचं आहे. प्रत्येक व्यक्तीने अधिकाधिक व दर्जेदार शिक्षण घेतले पाहिजे. पण शिक्षणाबरोबर केवळ सुशिक्षित होण्यापेक्षा सुसंस्कारित बनून समाजाचे ऋण फेडणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन गडहिंग्लजचे प्राध्यापक अनिल पाटील यांनी केले. …
Read More »कोगनोळी जागर सोहळ्याची तयारी पूर्ण
माजी मंत्री वीरकुमार पाटील यांची माहिती : पन्नास हजार भाविक येण्याची शक्यता कोगनोळी : कर्नाटक, महाराष्ट्रात प्रसिद्ध असणार्या कोगनोळी तालुका निपाणी येथील ग्रामदैवत अंबिका देवीचा जागर सोहळ्याची तयारी पूर्ण झाली आहे. सोमवार तारीख 3 रोजी सकाळी मान्यवरांच्या उपस्थितीत आरती करून पालखी सोहळा सुरू होणार आहे. पालखी सोहळ्यात बिरदेव अश्व, बिरदेव …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta