Sunday , September 8 2024
Breaking News

देश/विदेश

आयएएस पूजा खेडकर प्रशासकीय सेवेतून बरखास्त

  नवी दिल्ली : केंद्र सरकारने आयएएस (प्रोबेशन) नियम, 1954 च्या नियम 12 अंतर्गत पूजा खेडकर यांना भारतीय प्रशासकीय सेवेतून (आयएएस) तत्काळ कार्यमुक्त केलं आहे. यूपीएससी परीक्षेत ओबीसी आणि अपंगत्व कोट्याचा गैरवापर केल्याप्रकरणी पूजा खेडकर यांच्यावर सरकारने कारवाई केली आहे. याआधी केंद्रीय लोकसेवा आयोगाने (यूपीएससी) 31 जुलै रोजी त्यांची उमेदवारी …

Read More »

तेलंगणात पोलीस चकमकीत सहा नक्षलवादी ठार

  हैदराबाद : तेलंगणातील भद्राद्री कोठागुडेम जिल्ह्यात गुरुवारी पोलीस आणि नक्षलवादी यांच्यात झालेल्या गोळीबारात दोन महिलांसह सहा नक्षलवादी ठार झाले. बेकायदा माकप या संघटनेचे ते सदस्य होते. गोळीबारात तेलंगणा पोलिसांच्या नक्षलविरोधी दलातील दोन कमांडोही जखमी झाले असून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांचाी प्रकृती स्थिर असल्याचे पोलिसांनी सांगितले. काराकागुडेम पोलीस …

Read More »

रोझरी महाविद्यालय नावेही मडगावात हिंदी कवितांचा पाऊस

  मडगाव : दिनांक २९ ऑगस्ट २०२४ रोजी रोझरी महाविद्यालयात हिंदी काव्यस्पर्धा आयोजित करण्यात आली. या स्पर्धेचे उद्दिष्ट हिंदी भाषेची जागरूकता वाढवणे, विद्यार्थ्यांच्या सर्जनशीलता आणि आत्मविश्वासाला चालना देणे हे होते. स्पर्धेत विद्यार्थ्यांनी मूळ काव्य लेखन करून आपली लेखन क्षमता सिद्ध केली. विविध विषयांवर भावपूर्ण कविता सादर करून त्यांनी आपल्या भावना, …

Read More »

सिक्कीममध्ये सैन्य दलाचे वाहन दरीत कोसळून ४ जवानांचा जागीच मृत्यू

  नवी दिल्ली : सिक्कीमध्ये गुरुवारी भारतीय सैन्य दलाचे वाहन ७०० ते ८०० फूट खोल दरीत कोसळल्याची घटना घडली आहे. ही भीषण दुर्घटना सिक्कीमच्या पाकयोंग जिल्ह्यात घडली आहे. या दुर्घटनेत भारतीय सैन्य दलाच्या चार जवानांचा मृत्यू झाल्याची माहिती हाती आली आहे. या घटनेची माहिती मिळताच मदत कार्यास सुरुवात करण्यात आली …

Read More »

आता बस्स झालं… मी निराश आणि भयभीत आहे : राष्ट्रपती द्रौपदी मूर्म यांची खंत

  नवी दिल्ली : देशाच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी कोलकाता येथील रुग्णालयात महिला डॉक्टरावर बलात्कार आणि हत्येच्या घटनेवर पहिली प्रतिक्रिया दिली आहे. द्रौपदी मुर्मू यांनी पीटीआयला मुलाखत दिली. यावेळी त्यांनी मोठं वक्तव्य केले. कोलकाता सारख्या घटना आता बस्स झाल्या. मी निराश आणि भयभीत आहे, असे द्रौपदी मुर्मू म्हणाल्या आहेत. या घटनेमुळे …

Read More »

नेपाळमध्ये नदीपात्रात बस कोसळून महाराष्ट्रातील 14 भाविकांचा मृत्यू

  जळगाव : महाराष्ट्रातील 40 पर्यटकांसह निघालेली प्रवासी बस नदीपात्रात कोसळून नेपाळमध्ये भीषण दुर्घटना घडली आहे. या अपघातात राज्यातील 14 प्रवाशांना प्राण गमवावे लागल्याची दुर्दैवी माहिती समोर आली आहे. हे सर्व भाविक भुसावळचे आहे. यामध्ये 31 जण जखमी झाले असून मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. नदीपात्रात बस …

Read More »

21 ऑगस्टला भारत बंदची हाक

  नवी दिल्ली : सर्व अनुसूचित जाती-जमातींना आरक्षण देण्याबाबत सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालाच्या निषेधार्थ बुधवार दि. 21 ऑगस्ट रोजी भारत बंदची घोषणा करण्यात आली आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाविरोधात बुधवारी देशभरात दलित आंदोलन करणार आहेत. सर्व अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती समुदायाच्या अधिकाऱ्यांनी जगदलपूरच्या सर्व प्राधिकरणांना आणि विविध संघटनांना पत्राद्वारे कळवले …

Read More »

दिवाळीनंतरच महाराष्ट्रात विधानसभा निवडणूक

  नवी दिल्ली : लोकसभेनंतर राज्याच्या राजकारणात विधानसभा निवडणुकांचे वारे वाहू लागले आहेत. राज्यात काही दिवसांत विधानसभा निवडणुकांची घोषणा होईल अशी शक्यता वर्तवली जात होती. पण महाराष्ट्रामध्ये दिवाळीनंतरच विधानसभेच्या निवडणुका होतील, असे निवडणूक आयोगाने स्पष्ट केले आहे. यावेळी केंद्रीय निवडणूक आयोगाने महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकांबाबत महत्वाचे संकेत दिले आहेत. महाराष्ट्रात पाऊस झाला …

Read More »

जम्मू- काश्मीरमध्ये तीन टप्प्यात मतदान तर हरियाणामध्ये 1 ऑक्टोबरला मतदान

  नवी दिल्ली : केंद्रीय निवडणूक आयोगाने आज (दि. 16 ऑगस्ट) हरियाणा आणि जम्मू- काश्मीरमधील विधानसभा निवडणुकीची घोषणा केली. जम्मू-काश्मीरमध्ये 18 सप्टेंबर, 25 सप्टेंबर आणि 1 ऑक्टोबर तीन टप्प्यांत मतदान होईल. तर हरियाणामध्ये 1 ऑक्टोबरला एकाच टप्प्यात मतदान होणार आहे. तर दोन्ही राज्यात 4 ऑक्टोबरला मतमोजणी होईल, अशी माहिती मुख्य …

Read More »

राष्ट्रीय पुरस्कारामध्ये ‘साऊथ’चा डंका! ‘वाळवी’ सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट

  नवी दिल्ली : माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने आज ७०व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांच्या विजेत्यांची घोषणा केली आहे. यामध्ये “वाळवी” या चित्रपटाने सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपटाचा मान मिळवला आहे. साऊथ अभिनेता ऋषभ शेट्टीला सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार मिळाला आहे. “कंतारा” या चित्रपटासाठी त्याला सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार मिळाला आहे. कांताराच्या अभिनेत्याने बाजी मारली ऋषभ …

Read More »