Thursday , September 19 2024
Breaking News

मुख्य बातमी

राज्यसभेच्या 57 जागांसाठी 10 जून रोजी मतदान!

नवी दिल्ली : राज्यसभेच्या 57 जागांसाठी येत्या 10 जून रोजी मतदान घेतले जाणार असल्याची माहिती केंद्रीय निवडणूक आयोगाकडून गुरुवारी देण्यात आली. 57 जागांपैकी सर्वाधिक 11 जागा उत्तर प्रदेशातील असून त्याखालोखाल प्रत्येकी सहा जागा महाराष्ट्र आणि तामिळनाडूतील आहेत. एकूण 15 राज्यातील 57 जागांसाठी निवडणुका घेतल्या जाणार आहेत. या राज्यांमध्ये उत्तर प्रदेश, …

Read More »

‘कवयित्री’ ममतादीदींना ‘साहित्‍य’ पुरस्‍कार!, प. बंगालमधील साहित्‍यिक भडकले

कोलकाता : पश्‍चिम बंगालच्‍या मुख्‍यमंत्री ममता बॅनर्जी यांना पश्‍चिम बांगला अकादमीने उत्‍कृष्‍ट साहित्‍यासाठी पुरस्‍कार जाहीर केला. सरकारी कार्यक्रमात त्‍यांना हा पुरस्‍कार प्रदानही करण्‍यात आला. मात्र आता सरकारच्‍या या कृतीविरोधात अनेक साहित्‍यिक निषेध नोंदवत आहेत. या निषेधार्थ लेखक रत्‍न राशिद बंदोपाध्‍याय यांनी २०१९ मध्‍ये मिळालेला पुरस्‍कार परत केला आहे. तर साहित्‍य …

Read More »

आता रेल्वे प्रवासादरम्यान मास्क बंधनकारक!

नवी दिल्ली : दैनंदिन कोरोनाबाधितांची संख्या रोडावली असली तरी, देशात कोरोनाचा धोका अद्यापही कमी झालेला नाही. काही राज्यांमध्ये अद्यापही स्थिती चिंताजनक आहे. अशात रेल्वे विभागाने कोरोना संसर्गाचा धोका लक्षात घेता नवीन मार्गदर्शक तत्वे जारी केली आहेत. या मार्गदर्शक तत्वांनुसार रेल्वे प्रवासादरम्यान मास्क घालने बंधनकारक करण्यात आले आहे. रेल्वे मंडळाचे कार्यकारी …

Read More »

राजद्रोहाचं कलम 124 अ तूर्तास स्थगित, सुप्रीम कोर्टाचा आदेश

नवी दिल्ली : राजद्रोहाचे कलम 124 अ तूर्तास स्थगित करण्यात आले आहे. सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारला देशद्रोहाचा गुन्हा ठरवणार्‍या आयपीसीच्या कलम 124 अ च्या तरतुदींचा पुनर्विचार आणि पुनर्परीक्षण करण्याची परवानगी दिली आहे. जोपर्यंत पुनर्विचाराची प्रक्रिया पूर्ण होत नाही तोपर्यंत 124 ए अंतर्गत कोणताही गुन्हा दाखल होणार नाही, असेही निर्देश सर्वोच्च …

Read More »

संतूरवादक पंडीत शिवकुमार शर्मा यांचे निधन

नवी दिल्ली : संतूर या वाद्याला राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरही प्रतिष्ठा मिळवून देणारे जगद्विख्यात संतूरवादक पं. शिवकुमार शर्मा यांचे निधन झाले आहे. आज 10 मे रोजी त्यांचे निधन झाले आहे. हृदयविकाराने आज सकाळी त्यांचे निधन झाले. पंडित शिवकुमार हे 84 वर्षांचे होते. त्यांच्या मागे पत्नी मनोरमा आणि पुत्र राहुल शर्मा …

Read More »

तेलंगणा येथे भीषण अपघातात 9 ठार, 17 गंभीर जखमी

तेलंगणा : तेलंगणा राज्यातील कामारेड्डी जिल्ह्यात ट्रक आणि पिकअपमध्ये भीषण अपघात झाला. या दुर्घटनेत 9 जण जागीच ठार झाले असून, 17 जण गंभीर जखमी आहे. जखमींना बांसवाडा सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पिटलम तालुक्यातील चियालर्गी गावातील ग्रामस्थ नातेवाईकांच्या दहाव्याच्या कार्यक्रमासाठी केले होते. हा कार्यक्रम झाल्यानंतर परताना पिकअपने भरधाव ट्रकला …

Read More »

घरगुती गॅस सिलिंडर 50 रुपयांनी महागला, सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री

नवी दिल्ली : घरगुती गॅस सिलिंडर पुन्हा एकदा महागल्याने सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री लागली आहे. 14.2 किलो वजनाच्या घरगुती गॅस सिलिंडरच्या किंमतीत 50 रुपयांनी वाढ झाली आहे. यामुळे आजपासून घरगुती सिलिंडरची किंमत 999.50 रुपये असणार आहे. देशात पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या किमतींमुळे आधीच जनता हैराण असतानाच सिलिंडरच्या दरात ही वाढ झाली …

Read More »

इंधन दरवाढीवरुन सुनावणार्‍या पंतप्रधान मोदींना मुख्यमंत्री ठाकरेंचं चोख उत्तर!

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज कोविडविषयक घेतलेल्या बैठकीत पेट्रोल-डिझेलवरील कराचा मुद्दा उपस्थित करून राज्य सरकारनं व्हॅट कमी न केल्यानंच महाराष्ट्रातील जनतेला त्रास सहन करावा लागत आहे, असा सूचक आरोप केला होता. दरम्यान, पंतप्रधानांच्या या आरोपांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी चोख उत्तर दिलं आहे. महाराष्ट्रासारख्या देशाच्या विकासात सर्वात मोठे …

Read More »

बैठक कोरोनाची, पण मोदींची टीका महाराष्ट्र आणि पश्चिम बंगालवर!

नवी दिल्ली : पेट्रोल, डिझेलच्या दरावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्र, पश्चिम बंगालला आवाहन करताना इंधनावरील व्हॅट कमी करण्याच्या सुचना दिल्या आहेत. लोकांच्या हितासाठी इंधनावरील व्हॅट कमी करा, असे त्यांनी म्हटले आहे. देशातील कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येवर पंतप्रधान मोदी यांनी आज (दि. 27) सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी ऑनलाइन संवाद साधला. यावेळी त्यांनी …

Read More »

रथ ओढताना विजेचा धक्का; १० भाविकांचा मृत्यू, १५ जखमी

चेन्नई : तामिळनाडूच्या तंजावर जिल्ह्यातील कालिमेडू शहरात उत्सवादरम्यान भाविकांना विजेचा धक्का बसला. तसेच १५ जण गंभीर जखमी झाले. भाविक मंदिराच्या रथाला ओढत असताना विजेची तार अडकली. यामध्ये दोन लहान मुलांसह १० जणांचा मृत्यू झाला. तमिळनाडूच्या तंजावार जिल्ह्यात भगवान अय्यपाचा उत्सव म्हणजे ९४ वा अप्पर गुरुपूजा उत्सव २६ एप्रिलला मंगळवारी रात्री …

Read More »