Tuesday , September 17 2024
Breaking News

मुख्य बातमी

दोन्ही सभागृहांमध्ये कृषीविषयक कायदे मागे घेण्याचे विधेयक चर्चेविना मंजूर

नवी दिल्ली : हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कृषीविषयक कायदे परत करण्याबाबत दिलेले आश्वासन पूर्ण झाले आहे. लोकसभेनंतर आता राज्यसभेतूनही कृषीविषयक कायदे मागे घेण्याचे विधेयक मंजूर झाले आहे. विरोधकांच्या गदारोळात हे विधेयक मंजूर करण्यात आले आहे. आता राष्ट्रपतींच्या स्वाक्षरीने कायदे मागे घेण्याची औपचारिकता पूर्ण होणार आहे. केंद्रीय …

Read More »

मंत्रिमंडळ बैठकीत कृषी कायदे रद्द करण्याच्या प्रस्तावास मंजुरी

29 नोव्हेंबरला विधेयक सादर होणार नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुनानक जयंतीच्या मुहूर्तावर केंद्र सरकारने पारित केलेले तीन कृषी कायदे रद्द करणार असल्याची घोषणा केली होती. मात्र केवळ घोषणेवर आम्ही अंदोलन मागे घेणार असून संसदेत विधेयक मांडून कायदे रद्द करण्याची शेतकऱ्यांनी मागणी केली होती. त्यांच्या या मागणीच्या दृष्टीने …

Read More »

आयएनएस विशाखापट्टनम नौदलात दाखल

मुंबई : भारताची सर्वात शक्तीशाली युद्धनौका आयएनएस विशाखापट्टनम आज भारतीय नौदलात दाखल झाली. या युद्धनौकेवर अनेक आधुनिक शस्त्रे तैनात करण्यात आली आहेत. स्वदेशी बनावटीचे ब्रह्मोस क्षेपणास्त्रही या युद्धनौकेवर तैनात करण्यात आले आहे. जे 70 किमी अंतरावरुन हवेत उडणारे शत्रूचे लढाऊ विमान नष्ट करू शकते. आयएनएस विशाखापट्टणमच्या कमिशनिंग समारंभाला संरक्षण मंत्री …

Read More »

कृषी कायदे रद्दचा प्रस्ताव बुधवारी कॅबिनेटमध्ये मंजूर होणार

नवी दल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वादग्रस्त ठरलेले तीन कृषी कायदे रद्द करण्याची घोषणा शुक्रवारी केली. बुधवारी दि. 24 होणार्‍या कॅबिनेटच्या बैठकीत हे कायदे रद्द करण्याचा प्रस्ताव मंजूर होईल. त्यानंतर या महिन्याच्या अखेरीस सुरू होणार्‍या संसदेच्या अधिवेशनात तिन्ही कायदे अधिकृतपद्धतीने मागे घेण्याची प्रक्रिया सुरू होईल. केंद्र सरकारने केलेले कृषी …

Read More »

किमान हमीभाव कायदा होईपर्यंत आंदोलन सुरूच ठेवणार

शेतकरी संघटनांची घोषणा नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तीन कृषी कायदे मागे घेण्याची घोषणा केली आहे. मात्र, संसदेतील कायदे रद्द होईपर्यंत आंदोलन सुरूच ठेवणार असल्याचे संयुक्त किसान मोर्चाचे नेते बलबीर सिंग राजेवाल यांनी सांगितले. पुढील निर्णय घेण्यासाठी 27 नोव्हेंबर रोजी संयुक्त किसान मोर्चाची आणखी एक बैठक होणार आहे. …

Read More »

तीन कृषी कायदे मागे घेण्याची पंतप्रधान मोदींची घोषणा

  नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज शुक्रवारी तीन कृषी कायदे मागे घेण्याची मोठी घोषणा केली. पंतप्रधान मोदी यांनी आज सकाळी ९ वाजता देशवासियांना संबोधित केले. यावेळी त्यांनी कृषी कायद्यांबाबत मोठा निर्णय जाहीर केला. शेतकऱ्यांच्या हितासाठी तीन कृषी कायदे आणले होते, असेही त्यांनी यावेळी नमूद केले. गेल्या वर्षी …

Read More »

ऑलराऊंडर हार्दिक पांड्या कडून,मुंबई विमानतळावर 5 कोटींची घड्याळे जप्त

  मुंबई : टीम इंडियाचा ऑलराऊंडर हार्दिक पांड्या अडचणीत येताना दिसत आहे. खराब फॉर्ममुळे हार्दिक पांड्या याला टीम इंडियातून वगळण्यात आले. त्यानंतर आता मुंबई विमानतळावर त्याच्याकडून 5 कोटींची दोन घड्याळं जप्त करण्यात आली आहेत. कस्टम विभागाने ही जप्तीची कारवाई केली आहे. हार्दीक पांड्या टी-20 वर्ल्ड कपसाठी टीम इंडियासोबत यूएईमध्ये होता. …

Read More »

शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांचे निधन

पुणे : गेल्या शतकभरात संपूर्ण देशाला छत्रपती शिवरायांचा इतिहास समजून सांगणारे युगपुरुष शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे (वय 100) यांचे सोमवारी पहाटे निधन झाले रविवारी सायंकाळपासून त्यांच्या मृत्यूची वार्ता विविध माध्यमातून पसरत होती मात्र सोमवारी पहाटे पुणे येथील दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलच्या अधिकाऱ्यांनी याबाबतची अधिकृत घोषणा केली. आपल्या ओजस्वी वाणीने शिवचरित्र घराघरांत पोहोचविणारे, …

Read More »

टेनिसपटू लिएंडर पेस तृणमूलमध्ये, ममतांच्या उपस्थितीत गोव्यात पक्ष प्रवेश

पणजी : भारताचा दिग्गज टेनिसपटू लिएंडर पेस याने राजकारणात पदार्पण केले आहे. त्याने तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. लिएंडरने पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या उपस्थितीत गोव्यात पक्ष प्रवेश केला. तृणमूल काँग्रेसने ट्विटरच्या माध्यमातून याची माहिती दिली आहे. आम्हाला सांगताना अत्यंत आनंद होत आहे की लिएंडर पेस आज तृणमूलमध्ये सामील …

Read More »

खेलरत्न पुरस्काराची घोषणा; नीरज चोप्रा, रवि दहियासह 11 खेळाडूंना मिळणार पुरस्कार

नवी दिल्ली : टोक्यो ऑलिम्पिक 2021 स्पर्धेत भालाफेक स्पर्धेत सुवर्णपदक जिंकणार्‍या अ‍ॅथलीट नीरज चोप्राला यावर्षीचा मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार मिळणार आहे. नीरजसह टोक्यो ऑलिम्पिक आणि पॅरालिम्पिक स्पर्धेत सर्वोत्तम खेळी करणार्‍या खेळाडूंची नावही या यादीत आहेत. तसेच महिला क्रिकेट संघाची कर्णधार मिताली राज आणि फुटबॉल संघाचा कर्णधार सुनील छेत्री यांचही नावं …

Read More »