Friday , December 19 2025
Breaking News

Classic Layout

राज आणि उद्धव ठाकरे एकत्र येणार?

  मुंबई : अजित पवार हे राष्ट्रवादीच्या आमदारांसह शिंदे फडणवीस सरकारमध्ये सामील झाले आणि महाराष्ट्राच्या राजकारणात भूकंप घडला. यानंतर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी एकत्र येणार यावे अशा अनेक पोस्ट सोशल मीडियावर सध्या पाहायला मिळत आहेत. त्यातच आगामी लोकसभा निवडणुकीत उद्धव ठाकरे यांची साथ देऊया, असा सूर महाराष्ट्र नवनिर्माण …

Read More »

रिद्धी सिद्धी महिला मंडळाचे उद्घाटन

  बेळगाव : एंजल फाउंडेशनच्या संस्थापिका मीनाताई बेनके अध्यक्षा मोलिषका पवार यांनी टेंगिनकेरा गल्ली येथील रिद्धी सिद्धी महिला मंडळाचे नुकतेच उद्घाटन केले. यावेळी या कार्यक्रमाला त्या प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या यावेळी त्यांनी मंडळाच्या फलकाचे अनावरण केले. प्रारंभी स्वागतगीत गाण्यात आले. त्यानंतर प्रमुख पाहुण्यांचा परिचय करून देण्यात आला यावेळी नगरसेविका …

Read More »

भीमापूरवाडीतील सुवर्णंग्रामचे कामे अर्धवट स्थितीत

  राजेंद्र वडर यांचा आरोप; अधिकारी, ठेकेदारांचे संगनमत निपाणी (वार्ता) : भीमापूरवाडी गावाला २०१६-१७ साली सुवर्णं ग्राम योजनेत निवड करून पाच कोटी रुपये मंजूर करण्यात आले. या कामामुळे गावाचा सर्वांगीण विकास होणार असे वाटत असताना संबंधित अधिकारी व ठेकेदार यांच्या संगणमताने कामात आर्थिक व्यवहार करून काम अपूर्ण करण्यात आले आहे, …

Read More »

‘नवहिंद सोसायटी’च्यावतीने सोने परिक्षण व मूल्यांकन प्रशिक्षण शिबीर संपन्न

  बेळगाव : ‘नवहिंद सोसायटी’ नवनवीन उपक्रम राबवून सहकार क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करत असते. सर्वसामान्यांचे हित जपणारी सोसायटी म्हणून परिचित आहे. या सोने परिक्षण आणि मूल्यांकन प्रशिक्षण शिबिराचा सोसायटीच्या व्यवसायासाठी चांगला उपयोग होण्यास मदत होईल’, असे विचार माजी नगरसेवक श्री. नेताजीराव जाधव यांनी शिबिराचे उद्घाटन करताना मांडले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नवहिंद …

Read More »

वीर सौध योगा केंद्रातर्फे गुरू पौर्णिमा साजरी

  बेळगाव : टिळकवाडी -येथील वीर सौध योगा केंद्रातर्फे गुरू पौर्णिमा साजरी करण्यात आली. काव्या कारेकर हिने स्वागत गीत सादर करून कार्यक्रमाची सुरुवात झाली वाय पी नाईक यांनी उपस्थितांचे स्वागत करुन गुरू पौर्णिमेचे महत्त्व विषद केले. आईवडिलांसमान गुरूची महती महान आहे. गुरु इतरांना ज्ञान देऊन आयुष्यात मार्गदर्शकाची भूमिका बजावत असतात …

Read More »

विद्यार्थ्यांच्या जडणघडणीत शिक्षकाची भूमिका महत्त्वाची

  उत्तम पाटील; कुर्ली येथे एस. एस. चौगुले यांचा सत्कार निपाणी (वार्ता) : आजचा विद्यार्थी व त्याची मानसिकता बदलली आहे. पालकांच्या वाढत्या अपेक्षा, बदलत चाललेले सामाजिक वातावरण मोबाईलचा अति वापर, यामुळे विद्यार्थी भरकटत चालला आहे. कुशाग्र बुद्धिमत्ता असली तरी विद्यार्थ्यांच्या क्रयशक्तीला चालना देण्याची गरज आहे. भविष्याचा वेध घेतांना प्रतिभावंत विद्यार्थी …

Read More »

मराठी प्रेरणा मंचच्यावतीने उद्या खानापुरात गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव

  खानापूर : खानापूर तालुक्यातील मराठी माध्यम शाळातील, दहावीच्या परीक्षेत नेत्रदीपक यश मिळविलेल्या विद्यार्थ्यांचा गौरव, बेळगाव येथील प्रेरणा मंचच्यावतीने मंगळवार दि. ४ जुलै रोजी दुपारी ३ वा. ताराराणी हायस्कूलच्या सभागृहात करण्यात येणार आहे. दहावीच्या परीक्षेत नेत्रदीपक यश मिळविलेल्या अनुक्रमे पहिल्या सात विद्यार्थ्यांना प्रथम क्रमांकासाठी १० हजार रुपये, द्वितीय क्रमांक ५ …

Read More »

महाराष्ट्राच्या राजकारणाचे कर्नाटकात उमटले पडसाद!

  सोशल मीडियावर हास्याचे फवारे; मिम्स, पोस्ट, व्यंग्यचित्रांचा पाऊस ! निपाणी (वार्ता) : महाराष्ट्राच्या राजकारणात रविवारी (ता. २) पुन्हा एकदा मोठा राजकीय भूकंप पाहायला मिळाला. शिवसेनेनंतर आता राष्ट्रवादीमध्येही उभी फूट पडली. राष्ट्रवादीच्या काही आमदारांनी राज्यसरकारमध्ये सामील होत त्यांच्यापैकी नऊ आमदारांनी मंत्रिमंडळाची शपथ घेतली. या साऱ्या राजकीय घटनाक्रमाचे पडसाद कर्नाटक सीमा …

Read More »

चंदगडचे राष्ट्रवादीचे आमदार राजेश पाटील अजित पवारांसोबत

  तेऊरवाडी (एस के पाटील) : महाराष्ट्रात झालेल्या राजकीय भूकंपामध्ये अजित पवारांसोबत चंदगड विधानसभा मतदार संघाचे राष्ट्रवादीचे आमदार राजेश नरसिंगराव पाटील यांनी पाठींबा दर्शवला आहे. गेल्या काही दिवसापासून चंदगडचा रखडलेला विकास पूर्ण करण्यासाठी अजित पवारांना पाठींबा दिला असल्याचे मत आमदार पाटील यांनी व्यक्त केले. तर आपल्या वाढदिवसादिवशी आमदार राजेश पाटील …

Read More »

बरगावजवळ आढळला विवाहित महिलेचा मृतदेह!

  खानापूर : खानापूर तालुक्यातील बरगाव गावाजवळ एका महिलेचा मृतदेह आढळून आला आहे. मंगला पुजारी (वय 30) रा. हिरेमुन्नोळी असे मृत महिलेचे नाव असून हा घातपाताचा प्रकार आहे की आत्महत्या याबाबत पोलीस तपास करीत आहेत. सदर महिला मागील सहा दिवसापासून बेपत्ता होती. खानापूर पोलिसांना बरगावजवळ झुडपात महिलेचा मृतदेह असल्याची माहिती …

Read More »