Saturday , December 20 2025
Breaking News

Classic Layout

स्वामी विवेकानंद इंग्रजी माध्यम शाळेत गुरुपौर्णिमा साजरी

  खानापूर : खानापूर शहरातील श्री स्वामी विवेकानंद इंग्रजी माध्यमाच्या शाळेत सोमवारी गुरुपौर्णिमा उत्साहात साजरी करण्यात आली. या वेळी पालकांना ही आमंत्रित करण्यात आले होते. विद्यार्थ्यांनी आपल्या पालकांचे चरण स्पर्श करून व फुले वाहून आशीर्वाद घेतले. शिक्षक व शिक्षकेतर वर्गाला शाळेच्या परंपरेप्रमाणे गुरुदक्षिणा देण्यात आली. विद्यार्थी वर्गाने गुरुपौर्णिमा विषयावर भाषण …

Read More »

सिदनाळ सन्मती विद्यामंदिरमध्ये गुरु पौर्णिमेनिमित्त गुरुवंदना कार्यक्रम

  निपाणी (वार्ता) : बाहुबली विद्यापीठ संचलित सिदनाळ येथील सन्मती विद्यामंदिरात गुरुपौर्णिमा निमित्त गुरुवंदना कार्यक्र साजरा करण्यात आला. अध्यक्षस्थानी महावीर कलाजे तर प्रमुख पाहुणे म्हणून संचालक राजगोंडा पाटील, आर. जे. खोत उपस्थित होते. मुख्याध्यापक एम. बी. कोल्हापुरे यांनी स्वागत केले. गुरुपौर्णिमेचे औचित्य साधून शिक्षकांचा पुष्प देऊन सन्मान करण्यात आला. अनुष्का …

Read More »

अजित पवार यांच्या एन्ट्रीमुळे शिंदे गटात नाराजी

  मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसमधील बंडानंतर राज्यातील राजकारणात मोठी उलथापालथ झाली आहे. अजित पवार यांनी भाजप आणि शिंदे गटाच्या साथीनं उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. अजित पवारांची साथ मिळाल्यामुळे नक्की भाजपची ताकद वाढली आहे. पण दुसरीकडे आधीपासूनच भाजपसोबत असलेला आणि शिवसेनेतून बंड करुन बाहेर पडलेला शिंदे गट मात्र नाराज असल्याच्या चर्चा …

Read More »

आज-उद्या केरळ, कर्नाटकसाठी रेड अलर्ट

पुणे : केरळ, कर्नाटकला अतिवृष्टीचा रेड अलर्ट देण्यात आल्याने राज्यातही कोकण व मध्य महाराष्ट्राच्या घाट भागाला अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. कोकणात 5 ते 7, तर मध्य महाराष्ट्रात 6 व 7 रोजी अतिवृष्टी होईल, असा इशारा हवामान विभागाने दिला आहे. महाराष्ट्र व केरळ किनारपट्टीवर पाच दिवसांपासून ढगांची प्रचंड गर्दी होत …

Read More »

बेकीनकेरे येथे शेतजमिनीवरून झालेल्या प्राणघातक हल्ल्याची सखोल चौकशी करा

  बेळगाव : बेकीनकेरे या गावात नुकत्याच शेतजमिनीवरून झालेल्या प्राणघातक हल्ल्याची सखोल चौकशी करून हल्लेखोरांवर कठोर कारवाई करण्याची मागणी या घटनेत मारहाण करण्यात आलेल्या कुटुंबीयांनी तसेच ग्रामस्थांनी केली. या संदर्भात जिल्हाधिकाऱ्यांना आपल्या मागणीचे निवेदन सादर करण्यात आले. या अचानक 50 ते 60 जणांनी केलेल्या मारहाणीत अनेक व्यक्ती गंभीर जखमी झाल्या …

Read More »

अवैध वाळूचा व्यापार आणि दगड उत्खनन बंद करा

  बेळगाव : कर्नाटक भीम सेनेच्या कार्यकर्त्यांनी सोमवारी चन्नम्मा सर्कल येथून निदर्शने करून खाण व भूविज्ञान विभागाच्या मंत्र्यांना जिल्हाधिकाऱ्यांमार्फत निवेदन पाठवून खानापूर तालुक्यातील हलशी येथील रामतीर्थ मंदिराच्या परिसरात सुरू असलेला अवैध वाळूचा व्यापार आणि दगड उत्खनन बंद करण्याची मागणी केली. खानापूर तालुक्यातील हलशी हे एक प्रसिद्ध पर्यटन स्थळ आहे. येथे …

Read More »

सभासदांच्या हितासाठी प्रयत्नशील!

  अभिनंदन पाटील; ‘अरिहंत’च्या निपाणी शाखेचा वर्धापन दिन निपाणी (वार्ता) : सर्वसामान्य शेतकरी छोटे उद्योजक आणि व्यवसायिकांचे जीवनमान उंचावण्यासाठी सहकाररत्न रावसाहेब पाटील यांनी अरिहंत क्रेडिट सौहार्द संस्थेचे रोपटे लावले होते. त्याचे आता वटवृक्षात रूपांतर झाले आहे. संस्थेच्या माध्यमातून कर्जपुरवठा करण्यासह सर्वसामान्यांचे हित जोपासले आहे. याशिवाय अरिहंत उद्योग समूहाच्या माध्यमातून सुरू …

Read More »

कर तोडणी पाहण्यासाठी रामपूरमध्ये अभूतपूर्व गर्दी

  महाराष्ट्रीयन बेंदूर साजरा; वरून राजाच्या हजेरीने दिलासा निपाणी (वार्ता) : रामपूर (ता. चिकोडी) येथे सोमवारी (ता.३) महाराष्ट्रीयन बेंदूर साजरा करण्यात आला. बैलांना दुपारपर्यंत सजवून संध्याकाळी त्यांची वाद्यांच्या गजरात उत्साहात मिरवणूक काढून बैलपोळा सण उत्साहात साजरा झाला. यावेळी गाव कामगार पाटील महेश पाटील यांच्या बैलजोडींना कर तोडण्याचा मान देण्यात आला …

Read More »

जयंत पाटील आणि जितेंद्र आव्हाड यांच्यावर अपात्रतेची कारवाई करण्याचे पत्र

  मुंबई : जितेंद्र आव्हाड आणि जयंत पाटील यांना अपात्र करण्यासंदर्भात आम्ही विधानसभा अध्यक्षांना पत्र पाठवले आहे, अशी माहिती अजित पवार यांनी पत्रकार परिषदेत दिली. रविवारी शरद पवार यांनी जितेंद्र आव्हाड यांना विरोधीपक्ष नेते आणि प्रतोद म्हणून नियुक्त केले होते. तर जयंत पाटील प्रदेशाध्यक्ष आहेत. आता पक्षविरोधी कारवाई केली म्हणून …

Read More »

एपीएमसी कायद्यात आणलेली दुरुस्ती मागे घ्यावी

  बेळगाव : एपीएमसी कायद्यात आणलेली दुरुस्ती मागे घेतल्यास, आपली कृषी विपणन व्यवस्था मजबूत करून ती शेतकरी-स्नेही केली पाहिजे, असे कृषी अर्थतज्ज्ञ प्रकाश कमरडी म्हणाले. सोमवारी एपीएमसी सभागृहात बोलावलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी ही माहिती दिली. ते म्हणाले की, शेतकऱ्यांच्या हिताचा एपीएमसी कायदा मागे घेण्याच्या मागील भाजप सरकारने घेतलेल्या निर्णयामुळे शेतकरी …

Read More »