Friday , December 19 2025
Breaking News

Classic Layout

खानापूर म. ए. समितीच्या सर्व पदाधिकाऱ्यांचे राजीनामे

  चिंतन बैठकीत पराभवाची चर्चा! खानापूर : नुकताच झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीत खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीचा दारुण पराभव झाला. या दारूण पराभवाची नैतिक जबाबदारी स्वीकारून खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीच्या पदाधिकाऱ्यांनी आज आपल्या पदाचे राजीनामे दिले. शुक्रवारी खानापूर शिवस्मारक मध्ये महाराष्ट्र एकीकरण समितीची चिंतन बैठक व विविध विषयासंदर्भात बैठक बोलावण्यात …

Read More »

रोहित शर्मा वेस्ट इंडिज दौऱ्यातून बाहेर? अजिंक्य रहाणे कर्णधारपदाच्या शर्यतीत

  नवी दिल्ली : जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीतील पराभवानंतर भारतीय खेळाडूंना एका महिन्याची दीर्घ विश्रांती मिळाली आहे. टीम इंडियाला आता पुढच्या महिन्यात वेस्ट इंडिजला जायचे आहे. या दौऱ्याची सुरुवात 12 जुलैपासून दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेने होत आहे. या दौऱ्यात 3 वनडे आणि 5 टी-20 सामनेही खेळले जाणार आहेत. दरम्यान, …

Read More »

टीम इंडियाचा टी-20 संघ बदलणार!

  नवी दिल्ली : भारतीय क्रिकेट संघाला ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यात 209 धावांनी पराभव स्वीकारावा लागला. आता पुढील डब्ल्यूटीसीच्या मोहिमेची सुरुवात ॲशेस मालिकेने होणार असून टीम इंडियाही वेस्ट इंडिज दौऱ्याने नव्याने सुरुवात कराण्यास सज्ज झाली आहे. या दौऱ्यात टीम इंडिया 2 कसोटी, 3 वनडे आणि 5 टी-20 सामन्यांच्या …

Read More »

श्रेयस अय्यर, जसप्रीत बुमराहचे आशिया कपमधून पुनरागमन होण्याची शक्यता

  नवी दिल्ली : आगामी आशिया कपची तारीख जाहीर करण्यात आली असून हायब्रीड मॉडेल अंतर्गत स्पर्धेचे आयोजन केले जाणार आहे. स्पर्धेचे यजमानपद पाकिस्तानसह श्रीलंकाही भूषवणार आहे. पाकमध्ये चार श्रीलंकेत नऊ सामने खेळवले जाणार आहेत. या स्पर्धेच्या पार्श्वभूमीवर भारतीय क्रिकेट चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. टीम इंडियाचे दोन स्टार …

Read More »

मणतुर्गा- खानापूर बससेवेला होणार प्रारंभ

  खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर तालुक्यातील मणतुर्गा – खानापूर अशी बससेवा सुरू करा, अशी मागणी भाजपचे ग्रामीण सेक्रेटरी व मणतुर्गा गावचे सुपुत्र गजानन पाटील यांनी तालुका भाजप अध्यक्ष संजय पाटील यांच्या नेतृत्वाखाली डेपो मॅनेजर महेश तीरकनावर यांची भेट घेऊन केली. खानापूर तालुक्यातील मणतुर्गा, असोगा, मन्सापूर आदी भागातील नागरीकांना, विद्यार्थी वर्गाला …

Read More »

निजलिंगप्पा शुगर इन्स्टिट्युटला टाळे ठोकून शेतकऱ्यांची निदर्शने!

  बेळगाव : सुनावणीसाठी येण्याची नोटीस देऊनही स्वतः हजर न झालेल्या साखर आयुक्तांच्या कृतीचा निषेध करत आंदोलकांनी शुक्रवारी निजलिंगप्पा शुगर इन्स्टिट्युटच्या कार्यालयाला टाळे ठोकून निदर्शने केली. सुनावणीसाठी येण्याची नोटीस देऊनही स्वतः हजर न झालेल्या साखर आयुक्तांच्या कृतीचा निषेध करत बेळगावातील गणेशपूर रोड येथील एस. निजलिंगप्पा शुगर इन्स्टिट्युटच्या कार्यालयाला टाळे ठोकून …

Read More »

८ जुलै रोजी खानापूर जेएमएफसी न्यायालयात लोक अदालत

  खानापूर : खानापूर शहरातील जेएमएफसी न्यायालयात शनिवारी दि. ८ जुलै रोजी लोक अदालतीचे आयोजन करण्यात आले आहे. या लोक अदालतीचे धनादेश न वटणे, सहकारी संस्थांच्या कर्जफेडीची देवाण घेवाण, स्थावर प्राॅपर्टी मालमत्ता अशा विविध न्यायालयीन वादात असलेल्या प्रकरणावर योग्य तो तोडगा काढण्यासाठी लोक अदालतीचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती वरिष्ठ …

Read More »

चांगल्या लोकांच्या स्मृती, प्रेरणा नेहमी सोबत: प्राचार्य माधव कशाळीकर

  माजी विद्यार्थ्यांनी केला आदरांजलीचा कार्यक्रम निपाणी (वार्ता) :  प्रत्येकाला जीवनात प्रसंगानुसार अनेक भूमिका वठवाव्या लागतात. त्या भूमिका साकारताना नेहमी कष्ट घ्यावे लागतात. पण त्याची माहिती इतरांना कधीही मिळत नाही. अशाच प्रकारच्या माजी प्राचार्या वृंदावन कशाळीकर होत्या. त्या शिस्तीच्या असला तरी सर्वांच्या सहकार्याने त्याने ज्ञान दिले आहे. त्यांनी परमार्थिक जीवन …

Read More »

बेळगाव- खानापूर जादा बससेवेची आम. विठ्ठलराव हलगेकर यांनी केली मागणी

  खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर- बेळगाव महामार्गावरून प्रवाशी, शाळा -काॅलेज विद्यार्थी, तसेच कामगार यांची दररोज बसस्थानकावर बससाठी गर्दी असते. सकाळच्या वेळेत बेळगावला जाण्यासाठी शाळा, काॅलेज विद्यार्थी, प्रवासी, तसेच कामगार शहरासह ग्रामीण भागातून खानापूर बेळगाव असा प्रवास करतात. सध्या खानापूर बेळगाव मार्गावर बसेसची संख्या फारच कमी आहे. त्यामुळे शिक्षणासाठी जाणार्या विद्यार्थी, …

Read More »

अजितदादांना मुख्यमंत्री करत नाही, तोपर्यंत वाढदिवस साजरा करणार नाही; आमदार राजेश पाटील यांची भीमगर्जना

  चंदगड : वाढदिवसानिमित्त आयोजित अभिष्टचिंतन सोहळ्यात कोल्हापूर जिल्ह्यातील चंदगडचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार राजेश पाटील यांनी भीमगर्जना केली आहे. अजितदादांना मुख्यमंत्री करत नाही, तोपर्यंत वाढदिवस साजरा करणार नाही, असा निर्धार त्यांनी अभिष्टचिंतन सोहळ्यात बोलून दाखवला. राजेश पाटील म्हणाले की, येणाऱ्या काळात अनेक वादळं येणार आहेत. ही वादळं थोपवण्याची कामं आपल्यासारख्या …

Read More »