Saturday , December 20 2025
Breaking News

Classic Layout

सुनेकडून सासूची हत्या!; बैलहोंगल येथील घटना

  बेळगाव : पती आणि सासूवर हल्ला करून सासूची हत्या केल्याची घटना बैलहोंगल येथे घडली. महाबूबी याकुशी (५३) असे मृत सासूचे नाव आहे. मेहरुणी याकुशी या महिलेने ही हत्या केल्याची माहिती मिळाली आहे. पती सुबान दुसरे घर बांधत नसल्याने पत्नीने हे कृत्य केल्याचा आरोप कुटुंबीयांनी केला आहे. तिने आपल्या दोन …

Read More »

जागतिक कसोटी अजिंक्यपद पराभवानंतर राहुल द्रविडला चेतावणी, बीसीसीआय मोठा निर्णय घेणार?

  नवी दिल्ली : दशकभरापासून टीम इंडियाने एकही आयसीसी चषक उंचावलेला नाही. भारतीय संघाने फायनलपर्यंत धडक मारली, पण जेतेपदासून दूरच राहिला. ओव्हलवर वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप फायनलमध्ये टीम इंडियाला दारुण पराभवाचा सामना करावा लागला. ऑस्ट्रेलियाने टीम इंडियाचा मोठ्या फरकाने पराभव केला. या पराभवानंतर टीम इंडियावर टीकेची झोड उडत आहे. कोच राहुल …

Read More »

काळभैरव जोगेश्वरी मंदिर कळसारोहण

  पडलिहाळ येथे विविध धार्मिक कार्यक्रम : परमात्मराज महाराजांची उपस्थिती निपाणी (वार्ता) : भाविकांचे श्रद्धास्थान असणाऱ्या आणि लोकवर्गणीसह शासकीय निधीतून उभारलेल्या पडलिहाळ येथील काळभैरव जोगेश्वरी मंदिराचा वास्तूशांती, मूर्ती प्राणप्रतिष्ठा, कळसारोहण सोहळा उत्साहात पार पडला. यावेळी परिसरातील भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती. या सोहळ्याला हर्दायन दत्त देवस्थानमठ आडीचे परमात्माधिकार परमात्मराज महाराजांची …

Read More »

‘नैराश्यातून मुक्त होण्यासाठी योग्य समुपदेशनाची गरज’

  मानसशास्त्रीय सल्लागार नवश्री; जी आय. बागेवाडी महाविद्यालयात कार्यशाळा निपाणी (वार्ता) : सध्याच्या आधुनिक जगात, कधीकधी विचार तीव्र होऊन त्याचे गंभीर परिणाम होतात. त्यामुळे मानसिक उदासीनता निर्माण होते. अशा परिस्थितीतून बाहेर पडण्यासाठी मानस शास्त्रज्ञांसोबत योग्य समुपदेशन व्हायला हवे, असे मत धारवाड विद्यापोषक संस्थेच्या मानसशास्त्रीय सल्लागार नवश्री यांनी व्यक्त केले. केली …

Read More »

खानापूर नगरपंचायतीच्या दुर्लक्षपणामुळे मलप्रभेला गटारीचे स्वरूप!

  खानापूर : खानापूर शहराची जीवनदायिनी असलेल्या मलप्रभेला नगरपंचायतीच्या दुर्लक्षपणामुळे गटारीचे स्वरूप प्राप्त झाले आहे. खानापूर शहरात भूमिगत गटारी नसल्यामुळे शहराचे सांडपाणी नदीपात्रात सोडण्यात येते तसेच नदीपात्रात अवैध वाळू उपसा होत असल्याने नदीचे पाणी दूषित बनले आहे. मलप्रभा नदीपात्रात गटारीतून वाहून आलेला गाळ, घाण, केरकचरा, टाकाऊ वस्तूंचा नदीपात्रात खच पडला …

Read More »

गांधीनगर ते पिरनवाडीपर्यंत फ्लाय ओव्हर ब्रिज; जागेची पाहणी

  बेळगाव : बेळगाव शहरांमध्ये फ्लाय ओव्हर ब्रिज उभारण्याची आखलेली योजना आता प्रत्यक्षात उतरवण्यासंदर्भात सार्वजनिक बांधकाम खात्याचे मंत्री सतीश जारकीहोळी यांनी पुढाकार घेतला असून त्यासंदर्भात त्यांनी नुकतीच अधिकाऱ्यांची बैठक झाली होती. गांधीनगरपासून थेट पिरनवाडीपर्यंत फ्लाय ओव्हर ब्रिज उभारण्याची योजना आहे. राष्ट्रीय महामार्गावरून बेळगाव शहरात प्रवेश करण्याच्या मार्गावर उड्डाणपूल व सर्व्हिस …

Read More »

वीज दरवाढ विरोधात चव्हाट गल्ली महिलांचा मोर्चा

  बेळगाव : अन्यायी अवास्तव वीज दरवाढ तात्काळ रद्द करण्यात यावी आणि पूर्वीप्रमाणेच विज बिल आकारले जावे या मागणीसह पिण्याच्या पाण्याचा सुरळीत पुरवठा करावा या मागणीसाठी चव्हाट गल्ली येथील महिलांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढून निवेदन सादर केले. सार्वजनिक महिला मंडळाच्या नेतृत्वाखाली आज मंगळवारी सकाळी चव्हाट गल्ली येथील महिलांनी उपरोक्त …

Read More »

स्त्रीशक्ती योजनेचा परिवहन मंडळांना फायदा : मंत्री सतीश जारकीहोळी

  बेळगाव : परिवहन मंडळांना स्त्रीशक्ती योजनेचा फायदा होईल, अशी अपेक्षा सार्वजनिक बांधकाम मंत्री सतीश जारकीहोळी यांनी व्यक्त केली. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात जिल्हास्तरीय अधिकाऱ्यांच्या बैठकीनंतर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर पत्रकारांशी त्यांनी संवाद साधला. यावेळी बोलताना ते म्हणाले की, स्त्रीशक्ती योजनेंतर्गत राज्यातील महिलांना मोफत बस प्रवासाची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. या …

Read More »

खानापूर वनखाते नेहमीच रस्ता, वीजपुरवठा कामात अडथळा आणतात; तालुका आढावा बैठकीत तक्रार

  खानापूर : खानापूर तालुका जंगलाने व्यापलेला आहे. तालुक्यातील जंगल भागातील खेड्यांना रस्ते तसेच वीज पुरवठ्याचे काम करताना वन खाते नेहमीच या-ना त्या कारणाने कामात अडथळा आणतात. तेव्हा वन खात्याने सहकार्याची भावना ठेवून जंगल भागातील खेड्यांच्या विकासास सहकार्य करावे. सर्वच कामे कायद्यावर बोट ठेवून करता येत नाही. जंगलातील खेड्यांच्या समस्या …

Read More »

भरमसाठ वीज दरवाढीच्या निषेधार्थ बेळगावात उद्योजकांचा भव्य मोर्चा

  बेळगाव : औद्योगिक वीज बिलात भरमसाठ वाढ केल्याच्या निषेधार्थ बेळगावातील उद्योजकांनी आज एल्गार पुकारला. बेळगाव चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीजच्या नेतृत्वाखाली शहरात भव्य मोर्चा काढून जिल्हाधिकाऱ्यांना दरवाढ मागे घेण्याच्या मागणीचे निवेदन देण्यात आले. बेळगावातील सर्वसामान्य नागरिक आणि व्यापारी, उद्योजकदेखील वीज दरवाढीमुळे त्रासले आहेत. हेस्कॉमने दुप्पट-तिप्पट वीजबिले पाठवण्याचा सपाट सुरु …

Read More »