Saturday , December 20 2025
Breaking News

Classic Layout

पर्यावरणाच्या समतोलासाठी प्लास्टिकचा वापर हानिकारक

  पर्यावरण अधिकारी रमेश; निपाणीत प्रबोधनपर नाटिका निपाणी (वार्ता) : गेल्या दशकापासून सर्वत्र प्लास्टिकचा वापर वाढला आहे. त्यामुळे पर्यावरणाला धोका पोहोचत आहे. त्यामुळे सरकारने सिंगल युज प्लास्टिक वर पूर्णपणे बंदी घातली आहे. तरीही अनेक जण प्लास्टिक कॅरीबॅगसह इतर प्लास्टिकच्या वस्तू वापरून त्या फेकून देत आहेत. त्यामुळे शहरासह ग्रामीण भागात पाण्याचे …

Read More »

खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी सदैव प्रयत्नशील : उत्तम पाटील

  बोरगाव प्रीमियर लीगचे उद्घाटन निपाणी (वार्ता) : ग्रामीण भागातील विद्यार्थी विविध खेळांमध्ये सहभाग घेऊन उत्कृष्ट खेळाडू म्हणून उदयास येत आहेत. कोणतेही प्रशिक्षण नसताना ग्रामीण भागात होतकरू खेळाडू पहावयास मिळत आहेत. अशा खेळाडूंना शासनाकडून प्रोत्साहन मिळणे गरजेचे आहे. खेळाडूंच्या अंगी असलेले विविध गुण आपण ओळखून अरिहंत उद्योग समूहाच्या माध्यमातून अनेक …

Read More »

अहंकारी, स्वार्थी माणूस देश चालवू शकत नाही ; ‘मातोश्री’वरुन केजरीवालांचा मोदींवर हल्ला

  मुंबई : “अध्यादेशाचा निर्णय अहंकारातून आला आहे. अहंकारी आणि स्वार्थी माणूस देश चालवू शकत नाही, दिल्लीच्या लढाईत उद्धव ठाकरेंची साथ मिळाली आहे,” अशा शब्दात दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी केंद्र सरकारवर टीका केली. तर “जनतेला जागं करण्यासाठी आम्ही एकत्र आलो आहोत,” असं उद्धव ठाकरे म्हणाले. मुंबईतील संयुक्त पत्रकार परिषदेत …

Read More »

आमदार आशिष देशमुखांची काँग्रेसमधून 6 वर्षासाठी हकालपट्टी

  नागपूर : डॉ. आशीष देशमुख यांची काँग्रेस पक्षातून पुढील ६ वर्षांसाठी हकालपट्टी करण्यात आली आहे. काँग्रेसमध्ये सतत वादग्रस्त ठरत असल्याने तसेच कधी राष्ट्रवादी तर कधी भाजपशी जवळीक साधण्याच्या प्रयत्नात असल्याने त्यांना निलंबित करण्यात आले होते. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या स्वाक्षरीनिशी हे पत्र नागपुरात धडकल्यानंतर राजकीय वर्तुळात खळबळ उडाली. …

Read More »

प्रत्येक कार्यक्रमावर राजकारण करणे योग्य नाही : संसदीय कार्य मंत्री प्रल्हाद जोशी

  नवी दिल्ली : नवीन संसद भवनाच्या उद्घाटन कार्यक्रमावर बहिष्कार टाकण्याच्या निर्णयाचा पुनर्विचार करावा, अशी विनंती संसदीय कार्य मंत्री प्रल्हाद जोशी यांनी बुधवारी विरोधी पक्षांना उद्देशून केली. प्रत्येक कार्यक्रमावर राजकारण करणे योग्य नाही, असा टोलाही त्यांनी पत्रकारांशी बोलताना लगावला. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे येत्या 28 तारखेला नवीन संसद भवनाचे उद्घाटन …

Read More »

येळ्ळूर ग्रामपंचायत आणि प्राथमिक आरोग्य केंद्र येळ्ळूर यांच्यावतीने आजारांविषयी जनजागृती

  बेळगाव : नुकताच दिनांक 16 मे रोजी राष्ट्रिय डेंग्यू दिवस झाला आणि आता पावसाळ्याला सुरूवात होईल या पार्श्वभूमीवर येळ्ळूर ग्रामपंचायत आणि प्राथमिक आरोग्य केंद्र येळ्ळूर यांच्या वतीने येळ्ळूर येथे जनजागृती मोहीम राबवण्यात आली. पावसाळा सुरू झाला की डेंग्यू, मलेरिया आजार हमखास बळावतात. लोकांमध्ये या आजाराविषयी जागृती हाेण्यासाठी ग्रामपंचायत अध्यक्ष …

Read More »

सामाजिक कार्यकर्त्याच्या प्रयत्नामुळे नाला सफाई सुरू

  बेळगाव : सामाजिक कार्यकर्ते प्रसाद चौगुले यांच्या प्रयत्नामुळे सदाशिवनगर शेवटचा क्रॉस येथील तुंबलेल्या नाल्याच्या स्वच्छतेचे काम हाती घेण्यात आले आहे. त्यामुळे परिसरातील नागरिकात समाधान व्यक्त होत आहे. सदाशिवनगर शेवटचा क्रॉस येथील नाला गेला काही महिन्यांपासून स्वच्छते अभावी तुंबला होता. तुंबलेल्या या नाल्यामुळे पावसाळ्यात गंभीर परिस्थिती उद्भवू शकते हे लक्षात …

Read More »

संसदेच्या नव्या इमारतीच्या उद्घाटनावर 19 पक्षांचा बहिष्कार तर सरकारकडून जोरदार तयारी

  नवी दिल्ली : संसदेच्या नव्या इमारतीचं उद्घाटन होतं आहे आणि देशातल्या 19 विरोधी पक्षांनी त्यावर बहिष्कार टाकला आहे. काँग्रेससह महाराष्ट्रातून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचाही त्यात समावेश आहे. राष्ट्रपतींना या कार्यक्रमातून बेदखल करणं हा लोकशाहीचा अपमान आहे अशी भूमिका घेत सर्वपक्षीयांनी एकत्रित निषेधपत्र जाहीर केलं आहे. …

Read More »

जम्मू काश्मीरच्या किश्तवाडमध्ये भीषण अपघात, मजुरांना घेऊन जाणारं वाहन उलटलं, सहा जणांचा मृत्यू

  जम्मू : जम्मू-काश्मीरच्या किश्तवाडमध्ये आज (24 मे) एक भीषण अपघात झाला. इथे धरणावर काम करणाऱ्या मजुरांना घेऊन जाणारे क्रूझर वाहन उलटलं. या अपघातात सहा मजुरांचा मृत्यू झाला. तर तीन मजूर जखमी झाले असून त्यांना उपचारांसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. किश्तवाड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना डांगदुरु पॉवर प्रोजेक्टजवळ …

Read More »

बेळगाव जिल्ह्यातील तिघांचे यूपीएससी परीक्षेत यश

  बेळगाव : केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत बेळगाव जिल्ह्यातील तिघांनी यशाचा झेंडा रोवला आहे. सौंदत्ती तालुक्यातील तल्लूरच्या श्रृती गट्टीने 362 वे स्थान मिळवून जिल्ह्यात प्रथम येण्याचा मान मिळवला. कागवाड तालुक्यातील उगारच्या आदिनाथ तमदडीने 566 वे व चिक्कोडी तालुक्यातील शमनेवाडीच्या अक्षय पाटीलने 746 वे स्थान मिळवले. श्रुतीने पाचव्या प्रयत्नात हे यश …

Read More »