Friday , December 19 2025
Breaking News

Classic Layout

खानापूर मतदारसंघात कुणाचा गुलाल उधळणार!

  तालुक्यातील जनतेतून चर्चा खानापूर : कर्नाटक राज्यातील विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी थंडावली. तसे जनतेचे लक्ष निवडणुकीच्या निकालाने लागून राहिले आहे. उद्या शनिवारी दि. १३ रोजी विधानसभा निवडणुकीच्या उमेदवाराचा निकाल लागणार. खानापूर मतदार संघातून कोण निवडून येणार यावर तर्क वितर्क तालुक्यातील खेडोपाडी तसेच खानापूर शहरात मोठ्या उत्साहाने चर्चा केली जात आहे. …

Read More »

सेप्टिक टँकची सफाई करताना पाच कामगारांचा मृत्यू, एक जण अत्यवस्थ

  परभणी जिल्ह्यातील घटना परभणी : सेप्टिक टँकची सफाई करताना पाच कामगारांचा मृत्यू झाल्याची घटना घडली. ही घटना परभणी जिल्ह्यातील सोनपेठ तालुक्यातील भाऊचा तांडा शिवारात घडली आहे. तर एक जण अत्यवस्थ असल्याची माहिती मिळाली आहे. रात्री सेप्टिक टँक स्वछ करण्यासाठी कामगार आत उतरले होते. यावेळी पाच जणांचा मृत्यू झाला आहे. …

Read More »

कर्नाटक निवडणुकीच्या निकालावर सट्टेबाजांचा अंदाज!

कोणत्या पक्षाच्या विजयाची भविष्यवाणी? बेंगळुरू : कर्नाटक विधानसभा निवडणुकीसाठी 10 मे रोजी मतदान झालं. उद्या म्हणजे 13 मे रोजी या निवडणुकीचा निकाल जाहीर होईल. कोणत्या पक्षाला सर्वाधिक जागा मिळणार, कोणाची सत्ता येणार याची उत्सुकता असतानाच सट्टेबाजांनी काँग्रेसवर पैसा लावला आहे. कर्नाटक विधानसभेच्या 224 जागांसाठी बुधवारी मतदान झालं. या निवडणुकीत काँग्रेस …

Read More »

शिंदेंची गटनेतेपदाची निवडही बेकायदेशीर; कोर्टाच्या निर्णयानंतर ठाकरे गटाचा मोठा दावा

  मुंबई : गेल्या दहा महिन्यांपासून सुरू असलेल्या राज्यातील सत्तासंघर्षाची सुनावणी अखेर गुरूवारी संपली. राज्यपाल आणि शिंदे गटाकडून बहुतांश गोष्टी कशा चुकीच्या झाल्या असे निरीक्षण नोंदविताना सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी उद्धव ठाकरे यांनी राजीनामा दिला नसता तर परिस्थिती पूर्ववत ठेवता आली असती, असे सांगून सोळा आमदारांच्या अपात्रतेचे अधिकार विधानसभा अध्यक्षांना …

Read More »

अस्तित्वाच्या लढाईचा उद्या फैसला!

  मतमोजणीची उत्सुकता शिगेला; कुणाच्या गळ्यात पडणार विजयाची माळ निपाणी (वार्ता) : कर्नाटक विधानसभा निवडणुकीसाठी बुधवारी (ता.१०) मतदान झाले. राज्यातील विधानसभेच्या २२४ जागांसाठी भाजपा, काँग्रेस आणि धर्मनिरपेक्ष जनता दलाने ही निवडणूक अस्तित्वाची बनवित आपली संपूर्ण ताकद पणाला लावली. त्यामुळे या अस्तित्वाच्या लढाईचा शनिवारी (ता.१३) फैसला होणार असून त्याची उत्सुकता शिगेला …

Read More »

‘रयत’च्या यशवंतराव चव्हाण आदर्श शिक्षक पुरस्काराने एस. एस. चौगुले सन्मानित

  निपाणी (वार्ता) : कुर्ली येथिल सिद्धेश्वर विद्यालयाचे उपक्रमशील विज्ञान शिक्षक व एचजेसी चिफ फौंडेशनचे संस्थापक एस. एस. चौगुले यांना रयत शिक्षण संस्थेचा सर्वोच्च यशवंतराव चव्हाण आदर्श शिक्षक पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. संस्थेचे संस्थापक पद्मभूषण डॉ. कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या ६४ व्या पुण्यतिथी कार्यक्रम प्रसंगी संस्थेचे अध्यक्ष माजी कृषिमंत्री शरद …

Read More »

कोगनोळीत 133 रुपये तंबाखू दर

आवक सुरू : शेतकऱ्यांची लगबग कोगनोळी : येथील विनोद पाटील या शेतकऱ्याचा तंबाखूला 133 रुपये दर व्यापाऱ्यांनी केला. येथील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे व्यापाऱ्यांच्या कडून तंबाखू खरेदी सौदे झाले. चालू वर्षी तंबाखू दर प्रति किलो 110 रुपये पासून 133 रुपये पर्यंत झाला आहे. येथे सुमारे 100 बोध तंबाखू खरेदी …

Read More »

राजहंसगड येथील शिवाजी गल्लीत पाणी पुरवठा होत नसल्याने ग्रामपंचायत विकास अधिकारी धारेवर

  बेळगाव : राजहंसगड येथील शिवाजी गल्लीत मागील बारा दिवसापासून पाणी पुरवठा झाला नसल्याने आज ग्रामपंचायत विकास अधिकारी दुर्गाप्पा तहसीलदार यांना नागरिकांनी चांगलेच धारेवर धरले. मुबलक प्रमाणात पाणीसाठा असूनही ग्रामपंचायतच्या ढिसाळ नियोजनामुळे नागरिकांना पाण्यासाठी वनवन भटकंती करावी लागत आहे. गावातील इतर गल्ल्यांमध्ये पाणीपुरवठा व्यवस्थित केला जातो, परंतु शिवाजी गल्लीमध्ये पाणीपुरवठा …

Read More »

निपाणीत दुपारी तीन तास वीजपुरवठा खंडित

नागरिक व्यवसायिकांचे हाल : पूर्व सूचना न देताच वीज पुरवठा ठप्प निपाणी (वार्ता) : शहरातील बस स्थानक आणि साखरवाडी परिसरात सकाळी ११ वाजता अचानक वीज गायब झाली होती. दुपारी अडीच वाजेपर्यंत वीज न आल्याने गुरुवारी (ता.११) आठवडी बाजाराविषयी व्यापारी व्यवसायिक आणि सर्वसामान्य नागरिकांचे हाल झाले. दुपारी अडीच वाजता वीजपुरवठा सुरू …

Read More »

अक्कोळ येथे फेरमतदान घेण्याची मागणी; काकासाहेब पाटील यांची निवडणूक आयोगाकडे तक्रार

  निपाणी (वार्ता) : विधानसभा निवडणुकीसाठी मंगळवारी सर्वत्र मतदान प्रक्रिया पार पडली. निपाणी मतदारसंघात चुरशीने पण शांततेत मतदान पार पडले. मात्र अकोळ येथील मतदान केंद्र क्रमांक 153 मध्ये ईव्हीएम घोटाळ्याचा संशय असून या ठिकाणी फेरमतदान घेण्याची मागणी काँग्रेस उमेदवार, माजी आमदार काका पाटील यांनी केली आहे. यासंदर्भात त्यांनी निवडणूक आयोगाकडे …

Read More »