Thursday , December 18 2025
Breaking News

Classic Layout

खानापूर म. ए. समितीच्या संपर्क कार्यालयाचे थाटात उद्घाटन

  खानापूर : सर्व प्रकारची आमिषे दाखवून तसेच पैसे देऊन सभांना लोक जमवण्याची वेळ राष्ट्रीय पक्षांवर आली आहे. मात्र, म. ए. समितीच्या कार्यकर्त्यांच्या निष्ठेपुढे त्यांची सर्व आमिषे निष्क्रिय ठरली आहेत. निष्ठेच्या जोरावरच बेळगावसह खानापूर तालुक्यावर समितीची सत्ता स्थापन होईल. त्यासाठी कार्यकर्त्यांनी कामाला लागावे, असे आवाहन मध्यवर्ती म. ए. समितीचे खजिनदार …

Read More »

13 लाख रुपयांची अवैध रोकड जप्त

  बेळगाव : बेळगाव दक्षिण विधानसभा मतदार संघातील फोर्ट रोडवरील पिंपळकट्टा येथील तपासणी नाक्यावर एका दुचाकी वाहनातून तब्बल 13 लाखांची रोकड जप्त केली आहे. बुधवारी ही कारवाई केली आहे. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात विविध ठिकाणी तपासणी नाके सुरू केले आहेत. या ठिकाणाहून ये-जा करणाऱ्या वाहनांची तपासणी केली जात आहे. निवडणुकीच्या …

Read More »

देशव्यापी आंदोलनात सहभागी होण्यासाठी मनरेगा कामगार दिल्लीला रवाना

    बेळगाव : मजदूर नवनिर्माण संघाच्या माध्यमातून बेळगांव, धारवाड व विजापूर जिल्ह्यातील मनरेगा कामगार दिल्लीला चाललेल्या देशव्यापी आंदोलनात सहभागी होण्यासाठी निघाले. कर्नाटक राज्यातील बेळगांव जिल्ह्यातील विविध ग्रामपंचायतीमधून रोजगाराचे (मनरेगा) काम करणारे कामगार सहभागी होण्यासाठी जात आहेत. फेब्रुवारी महिन्यापासून राजधानी दिल्लीमध्ये नरेगा संघर्ष मोर्चाद्वारे देशभरातील विविध राज्यांतील मनरेगा कामगारांच्या समस्यांबाबत …

Read More »

पिरनवाडी चेकपोस्ट : २.८९ लाखांची रोकड जप्त

  बेळगाव : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाने दिलेल्या सप्तसूचनेनुसार प्रशासनाने बेकायदेशीर अवैध कारवाईन विरोधात धडक मोहीम चालविली आहे. या मोहिमेअंतर्गत येथील पिरनवाडी चेकपोस्टवर भरारी पथकाने आज बुधवारी 2.89 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. चेकपोस्टवरून जाणाऱ्या इंडिका वाहनाला पोलिस आणि एफएसटीने अडवले. यावेळी पथकातील अधिकाऱ्यांनी वाहनाची तपासणी केली असता 2.89 …

Read More »

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा ‘राष्ट्रीय दर्जा’ धोक्यात? निवडणूक आयोगाकडून फेरविचार सुरू

  मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या ‘राष्ट्रीय दर्जा’चा निवडणूक आयोगाकडून फेरविचार करत असल्याची बाब समोर आली आहे. मंगळवारी आयोगासमोर पक्षाच्या वतीने बाजू देखील मांडण्यात आली. प्रफुल्ल पटेल यांच्यासह पक्षाचे वकील सुनावणीला हजर असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा राष्ट्रीय पक्षाचा दर्जा कायम ठेवावा का याबाबत सध्या निवडणूक आयोगाकडून …

Read More »

गुढीपाडव्या निमित्ताने राज्यभरात शोभायात्रा; मराठी नववर्षाचे उत्साहात स्वागत

  मुंबई : आज राज्यभरात गुढीपाडव्याचा उत्साह दिसून आला. मराठी नववर्ष, गुढीपाडव्या निमित्ताने राज्यात ठिकठिकाणी शोभायात्रा काढण्यात आल्या. मुंबईसह ठाणे, पुणे, कोल्हापूर, नाशिक, छत्रपती संभाजीनगर यांसारख्या अनेक शहरांमध्ये गुढीपाडव्याचा उत्साह दिसून आला. राज्याच्या विविध भागात मिरवणूक, पारंपरिक वेशभूषा करत गुढीपाडवा साजरा करण्यात आला. काही ठिकाणी राजकीय नेते मंडळी आणि मराठी …

Read More »

बीएलडी सौहार्द सहकारी संघाच्या नूतन शाखेचे उद्घाटन

  विजयपूर : बीएलडी सौहार्द सहकारी संघाच्या नूतन शाखेचा उद्घाटन सोहळा बीएलडीई संस्थेच्या बंगारम्मा सज्जन प्रांगणात पार पडला. बीएलडीई संस्थेचे अध्यक्ष आणि काँग्रेस पक्षाचे राज्य प्रचार समितीचे अध्यक्ष आमदार डॉ. एम. बी. पाटील यांच्या हस्ते नूतन शाखेचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी त्यांनी अधिकार्‍यांकडून सौहार्दाची माहिती घेतली व त्यांना शुभेच्छा दिल्या. …

Read More »

शहरवासीयांच्या पाण्याबाबत नगरपालिका निष्क्रिय

गटनेते विलास गाडीवड्डर यांचा आरोप : पाणी प्रश्नाच्या बैठकीला सत्ताधाऱ्यांनी दिली बगल निपाणी (वार्ता) : शहरवासीयांना सुरळीत पाणी मिळावे यासाठी विरोधी नगरसेवक व नागरिकांनी गुरुवारी (ता.१६) नगरपालिकेवर मोर्चा काढला. यावेळी मंगळवारी (ता.२१) सभागृहात विशेष बैठक घेऊन निर्णय घेण्यात येईल असे नगरपालिका आयुक्त व नगराध्यक्षांनी मोर्चे का-यासह विरोधी गटाच्या नगरसेवकांना सांगितले …

Read More »

अनगोळ येथे घराला आग लागून नुकसान; सुदैवाने जीवितहानी टळली

  बेळगाव : अनगोळ, झेरे गल्ली येथे घराला आग लागून घरातील गृहोपयोगी आणि खाद्योपयोगी ऐवज जळून खाक झाला. रोजंदारी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह चालविणाऱ्या एका गरीब महिलेच्या घराला आग लागून आगीत गृहोपयोगी आणि खाद्योपयोगी वस्तू जळून खाक झाल्याने ही महिला मोठ्या अडचणीत आली आहे. घटनेची माहिती समजताच भाजप कर्नाटक राज्य ओबीसी …

Read More »

जगातील सर्वात मोठी शक्ती, प्रेरणास्थान म्हणजे गुरू : आर. एम. चौगुले

  बेळगाव : प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात गुरू हे आलेले असतात आणि त्यांच्या सानिध्यात राहून आपण आपले जीवन सुखी समाधानी केले पाहिजे. प्राचीन काळापासून गुरूचा महिमा खूप मोठा असून आपल्या विद्यार्थ्यांची उन्नती पाहणे यामध्ये त्यांचे खरे समाधान असते, असे विचार म. ए. समितीचे युवा नेते आर. एम. चौगुले यांनी व्यक्त केले. …

Read More »