Thursday , December 18 2025
Breaking News

Classic Layout

महिलांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी प्रयत्नशील

धनश्री पाटील : तवंदी येथे फलक अनावरण, हळदी कुंकू कार्यक्रम निपाणी (वार्ता) : महिला या प्रगत समाजात पुरुषांच्या बरोबरीने सर्वच क्षेत्रात यशस्वीपणे अग्रेसर आहेत. भारतीय संवीधा नुसार महीला ही एक शिपाई ते राष्ट्रपती पदावर विराजमान आहेत. ही बाब बोरगांव येथील अरिहंत उद्योग समूह लक्षात घेऊन महिलांच्या कला गुणांना वाव मिळवून …

Read More »

तिर्थकुंडये येथे भव्य निकाली कुस्त्यांचे आयोजन

  खानापूर : श्री सोमलिंगेश्वर देवस्थान कमिटी (कौलापूरवाडा) तिर्थकुंडये महाशिवरात्री उत्सवानिमित्त 20 फेब्रुवारी रोजी भव्य निकाली कुस्त्यांचे जंगी मैदान भरविण्यात आले होते. भाजपा नेत्या डॉ. सोनाली सरनोबत यांच्या हस्ते आखाड्याचे उद्घाटन झाले. नंतर मानाची कुस्ती लावून कुस्त्यांना प्रारंभ करण्यात आला. यावेळी महाराष्ट्र एकीकरण समितीचे ज्येष्ठ नेते माजी जिल्हा पं. सदस्य …

Read More »

सोनाळकर कुटुंबीयांनी केली वैचारिक शिवजयंती

शहरात प्रथमच अनोखा उपक्रम : शहरवासीयातून कौतुक  निपाणी (वार्ता) : छत्रपती शिवाजी महाराजांनी रयतेचा राजा म्हणून काम केले आहे. स्वराज्य कसे स्थापन करावे हे छत्रपती शिवाजी महाराजांनी दाखवून दिले आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार नवीन पिढीसह बाल मनावर लोकापर्यंत पोहोचण्या करिता केलेले कार्य महत्त्वाच्या आहे. त्यामुळेच छत्रपती शिवाजी महाराज जयंती …

Read More »

राजनाथ सिंह यांच्या उपस्थितीत खानापूरात 2 मार्चपासून भाजपाचे मिशन विजय संकल्प अभियान

  खानापूर : भाजपातर्फे संपुर्ण देशात विजय संकल्प अभियान राबविण्यात येत आहे. खानापूर तालुक्यात येत्या 2 मार्च पासून भाजपाचे मिशन विजय संकल्प अभियानाची सुरवात संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या हस्ते नंदगड येथून होणार आहे, असे भाजपाचे राज्य उपाध्यक्ष निर्मलकुमार सुराणा यांनी सांगितले. नंदगड येथे झालेल्या पूर्वतायरीच्या बैठकीत त्यांनी पदाधिकारी व …

Read More »

विश्वेशरय्या तांत्रिक विद्यापीठाचा पदवीदान सोहळा शुक्रवारी; राज्यपाल थावरचंद गेहलोत यांची उपस्थिती

  बेळगाव : येथील विश्वेश्वरय्या तांत्रिक विद्यापीठाचा 22 वा पदवीदान सोहळा शुक्रवार दिनांक 24 फेब्रुवारी रोजी सकाळी साडेअकरा वाजता आयोजित करण्यात आला आहे.या पदवीदान समारंभाला विद्यापीठाचे कुलगुरू आणि राज्यपाल थावरचंद गेहलात यांच्यासह राज्याचे उच्च शिक्षण मंत्री डॉ. सी. एन. अश्वथ नारायण, ऑल इंडिया कौन्सिल फॉर टेक्निकल एज्युकेशनचे प्रा.टी.जी. सिताराम (नवी …

Read More »

“चलो मुंबई” आंदोलन यशस्वी करा

  तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीची बैठकीत निर्णय बेळगाव : तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीची बैठक आज तुकाराम बँकेच्या सभागृहात समिती नेते आणि कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत पार पडली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी माजी आमदार मनोहर किणेकर हे होते. या बैठकीत 28 फेब्रुवारी रोजी होणाऱ्या ‘चलो मुंबई’ या आंदोलनाची रूपरेषा ठरविण्यासंदर्भात चर्चा करण्यात आली. यावेळी बोलताना …

Read More »

संताची शिकवण अंगीकारणे ही काळाची गरज! : वाय. पी. नाईक

  कावळेवाडी : संतांनी दिलेले विचार आत्मसाथ करा. सातशे वर्षाची थोर आध्यात्मिक जोड असलेला वारकरीपंथ समाजाला वैचारिक व्यासपीठ मिळवून देणारा आहे. पारायणातून खऱ्या अर्थाने आपल्या मनातील वाईट विकार नाहीसे होऊन निस्वार्थी भावनेची पताका मनात डोलणे. भगवी पताका, रामकृष्णहरी हेच वारकऱ्यांचे संस्कार आहेत, समाजात सुख, शांती, समाधान लाभण्यासाठी संताची शिकवण अंगीकारने …

Read More »

निवडणूक आयोग बरखास्त करा; उद्धव ठाकरे यांची मागणी

  मुंबई : शिवसेना नाव आणि धनुष्यबाण चिन्ह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना देण्याचा निर्णय निवडणूक आयोगाने शुक्रवारी दिला. निवडणूक आयोगाच्या या निर्णयानंतर राज्याच्या राजकारणात एकच खळबळ उडाली आहे. विरोधकांकडून या निर्णयावर आक्षेप घेण्यात येत आहे. आता निवडणूक आयोगच बरखास्त करा, अशी मागणी उद्धव ठाकरे यांनी केली आहे. त्यांनी आज पत्रकार …

Read More »

सरकारीकरण झालेली मंदिरे भक्तांकडे सोपवून त्याचे संचालन करण्यासाठी हिंदु मंडळ स्थापन करावे! : महंत श्री सुधीरदासजी महाराज

मशिदींसाठी ‘वक्फ बोर्ड’ आहे, चर्चसाठी सुद्धा ‘स्वतंत्र चर्च समिती’ (डायसेशन बोर्ड) आहे. हिंदूंच्या मंदिरांसाठी सुद्धा समिती किंवा मंडळाची स्थापना व्हायला हवी. हिंदूंच्या मंदिरांचे सुव्यवस्थापन व्हावे, यासाठी हिंदूंच्या समितीची आवश्यकता आहे. जी मंदिरे सरकारच्या ताब्यात आहेत, ती भक्तांकडे सोपवून त्याचे संचालन या समितीकडे द्यावे, असे आवाहन नाशिक येथील श्री काळाराम मंदिराचे …

Read More »

28 फेब्रुवारीचा “चलो मुंबई” यशस्वी करण्याचा निर्धार!

  बेळगाव : 19 फेब्रुवारी रोजी शहर महाराष्ट्र एकीकरण समितीची बैठक रंगुबाई पॅलेस येथे पार पडली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी शहर समिती अध्यक्ष दीपक दळवी हे होते. 28 फेब्रुवारी रोजी मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीने “चलो मुंबई”नारा दिला आहे निद्रिस्त महाराष्ट्र सरकारला जागे करण्यासाठी महाराष्ट्राच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनावेळी सीमावासीयांचे हे आंदोलन होणार आहे. यावेळी …

Read More »