Thursday , December 18 2025
Breaking News

Classic Layout

आमची प्राथमिकता केवळ विकासाला, ‘व्होट बँके’ला नाही

  पंतप्रधान नरेंद्र मोदी; यादगीर जिल्ह्यात विकास प्रकल्पांचे भूमिपूजन, उद्घाटन बंगळूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरूवारी भाजप सरकारचे प्राधान्य केवळ विकासाला असल्याचे प्रतिपादन केले. कर्नाटकावर राज्य केलेल्या इतर पक्षांच्या सरकारांनी केवळ “व्होट बँक”चे राजकारण केल्याचा आरोप करून राज्यातील काही प्रदेशांच्या मागासलेपणासाठी त्यांच्यावर निशाणा साधला. यादगीर जिल्ह्यातील कोडेकल येथे राष्ट्रीय …

Read More »

त्वचा विकार शास्त्रविद्यासाठी डॉ. निधी मेहता यांची निवड

निपाणीतील पहिली विद्यार्थिनी : सरकारी कोट्यातून निवड निपाणी (वार्ता) : येथील उमेश मेहता यांची कन्या डॉ. निधी मेहता यांची वैद्यकीय क्षेत्रातील पदव्युत्तर शिक्षणाकरिता नवी दिल्ली येथील ख्यातनाम ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स (एम्स) वैद्यकीय शिक्षण संकुलातील डर्मोटोलॉजी (त्वचा विकार शास्त्र) या विद्याशाखेमध्ये सरकारी कोट्यातून प्रवेश मिळविला आहे. हा प्रवेश …

Read More »

विद्यार्थ्यांनी जाणून घेतला साखर उद्योग!

‘मॉडर्न’च्या विद्यार्थ्यांची मंडलिक साखर कारखान्याला दिली भेट निपाणी (वार्ता) : बेळगाव मराठा मंडळ संचलित येथील मॉडर्न इंग्लिश स्कूलच्या विद्यार्थ्यांनी कागल तालुक्यातील सदाशिव मंडलिक सहकारी साखर कारखान्याला भेट दिली. यावेळी विद्यार्थ्यांनी साखर उद्योग जाणून घेतला. मॉडर्न इंग्लिश स्कूलच्यामाध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातील इयत्ता ९ ते १० वीच्या विद्यार्थ्यांनी प्राचार्य स्नेहा घाटगे …

Read More »

बोरगाव होम मिनिस्टर पैठणीच्या प्रीती पाटील ठरल्या मानकरी

बोरगाव (वार्ता) : येथील वितराग महिला मंडळ यांच्या वतीने आयोजित प्रश्नमंजुषा व होम मिनिस्टर स्पर्धेत अंतिम क्षणी प्रीती राजगोंडा पाटील यांनी प्रथम क्रमांक मिळवून पैठणीच्या मानकरी ठरल्या. मीनाक्षी रावसाहेब पाटील यांच्या अध्यक्षतेखाली हळदी कुंकू कार्यक्रमाबरोबरच होम मिनिस्टर व प्रश्नमंजुषा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. येथील श्री १००८ पार्श्वनाथ दिगंबर जैन …

Read More »

हालसिद्धनाथ साखर कारखान्याच्या बगॅसला आग; १.५ कोटीचे नुकसान

अग्निशामक दलाच्या ७ वाहनाद्वारे आग आटोक्यात निपाणी (वार्ता) : येथील हालसिद्धनाथ सहकारी साखर कारखान्याच्या बगॅसला गुरुवारी (ता.१९) सकाळी साडेदहा वाजता सुमारास अचानक आग लागली. निपाणी, चिकोडी संकेश्वर, बिद्रीसह अग्निशामक दलाच्या सात वाहनाद्वारे तासाभरात ही आग आटोक्यात आणली. या आगीमध्ये साखर कारखान्याचे १.५ कोटी रुपयाचे नुकसान झाले आहे. याबाबत अग्निशामक दलाकडून …

Read More »

कोल्हापूर, सांगलीवर अलमट्टी धरणाच्या उंचीची टांगती तलवार! राज्य सरकारनं घेतला मोठा निर्णय

  मुंबई : कोल्हापूर आणि सांगली येथील पुरावर अलमट्टी धरणाच्या बॅकवॉटर परिणामाचा सिम्युलेशन आणि हायड्रोडायनॅमिक अभ्यास करण्यासाठी महाराष्ट्र सरकार उत्तराखंडमधील रुरकी येथील नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ हायड्रोलॉजी (NIH) च्या तज्ज्ञांची मदत घेणार आहे. राज्य सरकार आणि NIH संस्थेमध्ये प्राथमिक चर्चा यापूर्वी झाली आहे. या चर्चेनंतर संस्थेचे संचालक सुधीर कुमार यांना औपचारिक …

Read More »

शारदा हायस्कूलमध्ये क्रीडा स्पर्धा उत्साहात प्रारंभ!

बेळगाव : हालगा येथील आदर्श एज्युकेशन सोसायटी संचलित शारदा हायस्कूलमध्ये 39 व्या वार्षिक क्रीडा स्पर्धांना उत्साहात प्रारंभ झाला. संस्थेचे चेअरमन श्री. विजय अर्जुन लोहार यांच्या अध्यक्षतेखाली कार्यक्रमाला सुरुवात झाली. इयत्ता दहावीच्या विद्यार्थिनींनी ईशस्तवन व स्वागत गीत सादर केले. वडगाव येथील मंगाई सौहार्द सोसायटी नियमितचे चेअरमन श्री. सतीश शिवाजी पाटील प्रमुख …

Read More »

बेळगावात 21 ते 24 जानेवारीदरम्यान आंतरराष्ट्रीय पतंग महोत्सव!

  बेळगाव : 21 जानेवारी ते 24 जानेवारी दरम्यान बेळगावकरांना आंतराष्ट्रीय पतंग महोत्सवाची अनुभूती घेता येणार आहे. रंगीबेरंगी व आकर्षक पतंगांनी आकाश सजणार आहे. दक्षिणचे आमदार अभय पाटील यांच्या वतीने बेळगाव शहरातील मालिनी सिटी मैदानावर 11 व्या भव्य पतंग महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. बेळगावातील एका खाजगी हॉटेलमध्ये झालेल्या पत्रकार …

Read More »

महिलाच सामाजिक व राजकीय बदल घडवू शकतात; डॉ. सोनाली सरनोबत

  खानापूर : महिलांनी त्यांचे हक्क व जबाबदाऱ्यांप्रति जागरूक असले पाहिजे. एक स्त्रीच चांगला समाज घडवू शकते. स्त्री ही अबला नसून ती सबला आहे. खानापूर तालुक्यात 54 टक्के महिला मतदार आहेत. समस्त महिला आपल्या हक्क व जबाबदरीप्रति जागरूक असतील तर महिला सामाजिक व राजकीय बदल घडवू शकतात, असे मत भाजपा …

Read More »

नंदगड येथे मालमत्तेच्या वादातून एकाची हत्या

  खानापूर : मालमत्तेच्या वादातून भाऊबंदांनी एकाची हत्या केल्याची घटना आज गुरुवारी सकाळी खानापूर तालुक्यातील नंदगड परिसरात घडली. यल्लाप्पा संताराम गुरव (वय 33 वर्षे) असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. खानापूर तालुक्यातील नंदगड पोलीस ठाण्याच्या व्याप्तीत येणाऱ्या बाळी कोडल गावच्या वेशीवरील एका घरात सदर खुनाचा प्रकार घडला आहे. मालमत्तेच्या वादातून …

Read More »