Wednesday , December 17 2025
Breaking News

Classic Layout

विराटने मोडला रिकी पॉंटिंगचा विक्रम, वनडेत ४० महिन्यांनी केले शतक

  नवी दिल्ली : भारताचा माजी कर्णधार विराट कोहलीने बांगलादेशविरुद्धच्या तिसऱ्या वनडेत कमाल करून दाखवली. विराटने वनडेमधील ४४वे शतक पूर्ण केले. विराटच्या बॅटमधून ४० महिन्यानंतर वनडेमध्ये शतक आले. बांगलादेशविरुद्धच्या सामन्यात विराटने ११३ धावा केल्या. त्याने ९१ चेंडूत ११ चौकार आणि २ षटकार मारले. या खेळीत विराटने ईशान किशनसोबत २९० धावांची …

Read More »

लावणीसम्राज्ञी सुलोचना चव्हाण यांचे वृद्धापकाळाने निधन

  मुंबई : लावणीसम्राज्ञी आणि ज्येष्ठ पार्श्‍वगायिका सुलोचना चव्हाण यांचं निधन झालं आहे. वयाच्या 89 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. गेल्या काही दिवसांपासून त्यांची प्रकृती खालावली होती. आज दुपारी 12 च्या सुमारास मुंबईतील गिरगावमधील फणसवाडी येथील निवासस्थानी त्यांचे निधन झाले. साठ वर्षांहून अधिक काळ त्यांनी आपल्या गायनातून रसिकांच्या मनावर …

Read More »

आम आदमीचा विजय म्हणजे भ्रष्टाचार मुक्तीची पोचपावती

डॉ. राजेश बनवन्ना : निपाणीत विजयोत्सव निपाणी (वार्ता) : दिल्ली येथे महानगर पालिकेतील भाजपची १५ वर्षाची सत्ता संपुष्टात आणून आम आदमी पक्षाने १३४ आशा मोठ्या संख्या बळाने सत्ता स्थापन केली. दिल्ली येथे सर्व स्तरावर परिवर्तनास सुरवात झाली आहे. दिल्ली येथील नागरिकांना आम आदमी पक्षाच्या स्वच्छ कारभाराचा ८ वर्षांपासून चा अनुभव …

Read More »

आम्ही 19 डिसेंबरला बेळगावला जाणार आहोत, तुमच्यात धमक असेल तर या : हसन मुश्रीफ

  कोल्हापूर : कर्नाटक आणि कन्नडिगांच्या दंडूकेशाहीविरोधात महाविकास आघाडीकडून आज कोल्हापूरमध्ये राजर्षी शाहू समाधीस्थळी धरणे आंदोलन करण्यात आले. यावेळी आमदार हसन मुश्रीफ यांनी सीमा समन्वयक मंत्री चंद्रकांत पाटील आणि शंभूराज देसाई यांना जाहीर आव्हान दिले. आम्ही 19 डिसेंबरला बेळगावला जाणार आहोत. तुमच्यात धमक असेल, तर यावे असे जाहीर आव्हान त्यांनी …

Read More »

शाॅर्टसर्किटने रामापूर गावातील घराला आग, लाखोचे नुकसान

  खानापूर (प्रतिनिधी) : रामापूर (ता. खानापूर) गावातील मन्सूर भयभेरी यांच्या घराला शनिवारी पहाटे शाॅर्टसर्किटने आग लागल्याने घरच्या छतासह संपूर्ण घर जळून खाक झाले. घरचे मालक मन्सूर हे बॅटरी दुरूस्तीचे काम करतात, अशी माहिती समोर आली आहे. केरळ बॅटरी दुरूस्तीसाठी चार्जिंगला लावल्या असताना शाॅर्टसर्किटने घराला आग लागल्याचा अंदाज वर्तविण्यात येत …

Read More »

अमित शहा यांच्या अध्यक्षतेखाली 14 किंवा 15 डिसेंबरला सीमाप्रश्नी बैठक

  बेंगळुरू : कर्नाटक-महाराष्ट्र या दोन राज्यातील बेळगाव सीमाप्रश्नावरून राजकारण तापले आहे. महाराष्ट्रातील सर्वपक्षीय खासदारांनी आवाज उठवल्यानंतर आता केंद्र सरकारनेही याची दखल घेतली आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या अध्यक्षतेखाली 14 किंवा 15 डिसेंबरला उभय राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची बैठक होणार असल्याचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी सांगितले. बेंगळूर येथे विधानसौधमध्ये आज शनिवारी …

Read More »

बेळगुंदीत 17 वे मराठी साहित्य संमेलन उद्या

  बेळगाव : महाराष्ट्र राज्य मराठी विकास संस्था आणि श्री रवळनाथ पंचक्रोशी साहित्य अकादमी बेळगुंदी (ता. जि. बेळगाव) यांच्या संयुक्त विद्यमाने उद्या रविवार दि. 11 डिसेंबर 2022 रोजी सकाळी 8 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत 17 वे मराठी साहित्य संमेलन आयोजित करण्यात आले आहे. बेळगुंदी येथील मरगाई देवस्थान परिसरातील ज्येष्ठ साहित्यिक …

Read More »

परिस्थितीवर मात केल्यास जीवनात यश

ऍड. अविनाश कट्टी : गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार निपाणी (वार्ता) : सर्वसामान्य कुटुंबातील अनेक विद्यार्थी आपल्या परिस्थितीला दोष देत शिक्षणातून माघार घेत आहेत. त्यामुळे त्यांच्या जीवनाची दिशा भरकटले जात आहे. अशा परिस्थितीत बदलमुख येथील गवंडी कामगारांची मुलगी जानकी कांबळे एलएलबी परीक्षा उत्तीर्ण होऊन परिस्थितीवर मात केली आहे. त्यामुळेच तिला यश मिळाले …

Read More »

कोल्हापूरात घुमला सीमावासीयांचा बुलंद आवाज!

  महाविकास आघाडीतर्फे शाहू समाधीस्थळ येथे आंदोलन, कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांचा जाहीर निषेध कोल्हापूर : कर्नाटक सरकारच्या विरोधात तसेच महापुरुषांच्याविषयी अवमानकारक वक्तव्य करणाऱ्यांच्या विरोधात कोल्हापुरात महाविकास आघाडीच्या नेतृत्वाखाली आंदोलन सुरु आहे. बेळगाव-निपाणी-कारवार-बिदर- भालकीसह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे हा नारा दुमदुमला. “नही चलेगी नही चलेगी-दादागिरी नही चलेगी”असा इशारा कर्नाटक सरकारला दिला. काँग्रेस, राष्ट्रवादी …

Read More »

निशाणी कुलूप, चावी दिल्लीत; सीमाप्रश्नावरुन राऊतांचा मुख्यमंत्र्यांवर घणाघात

  मुंबई : आमचं ते आमचं आणि तुमचं ते आमच्या बापाचा अशीच कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांची भूमिका असल्याचे वक्तव्य शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केलं. मात्र, यामध्ये राज्याचे मुख्यमंत्री काय करत आहेत? हा आमचा प्रश्न असल्याचे राऊत म्हणाले. ते आज मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलत होते. महाराष्ट्रातील आत्तापर्यंतच्या सर्व मुख्यमंत्र्यांनी सीमाप्रश्नी कठोर भूमिका घेतली …

Read More »