नवी दिल्ली : भारताचा माजी कर्णधार विराट कोहलीने बांगलादेशविरुद्धच्या तिसऱ्या वनडेत कमाल करून दाखवली. विराटने वनडेमधील ४४वे शतक पूर्ण केले. विराटच्या बॅटमधून ४० महिन्यानंतर वनडेमध्ये शतक आले. बांगलादेशविरुद्धच्या सामन्यात विराटने ११३ धावा केल्या. त्याने ९१ चेंडूत ११ चौकार आणि २ षटकार मारले. या खेळीत विराटने ईशान किशनसोबत २९० धावांची …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta