Wednesday , December 17 2025
Breaking News

Classic Layout

मंत्र्यांना कर्नाटकात पाठवू नका; मुख्यमंत्री बोम्मई

  बेळगाव : महाराष्ट्राचे सीमाभाग समन्वयक मंत्री चंद्रकांत पाटील बेळगाव दौऱ्यावर जाणार आहेत. मात्र, कर्नाटकच्या मुख्य सचिवांनी महाराष्ट्रातल्या मंत्र्यांना कर्नाटकात बेळगावला पाठवू नये असा संदेश महाराष्ट्राच्या मुख्य सचिवांना पाठवला असल्याची माहिती मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी दिली. रामदुर्ग तालुक्याच्या दौऱ्यावर असलेल्या मुख्यमंत्री बोम्मई यांनी सालहळ्ळी येथे आज शुक्रवारी पत्रकारांशी बोलताना ही …

Read More »

समन्वयक मंत्र्यांनी खानापूरलाही भेट द्यावी; पुंडलिक चव्हाण

  खानापूर : दि. 6 डिसेंबर रोजी महाराष्ट्राचे सीमा समन्वयक मंत्री शंभूराजे देसाई, चंद्रकांत पाटील व तज्ञ समितीचे नवनिर्वाचित अध्यक्ष धैर्यशील माने बेळगाव दौऱ्यावर येत आहेत. या दौऱ्यात ते सीमावासीयांच्या अडचणी तसेच भावना जाणून घेणार आहेत. त्यांचा हा दौरा सीमाप्रश्नासाठी अत्यंत महत्त्वाचा असून यामुळे न्यायालयीन प्रक्रियेला गती मिळणार आहे. त्यासाठी …

Read More »

कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी सोडलेल्या पाण्यात जलसमाधी घ्या; संजय राऊत संतापले

  मुंबई : उद्धव ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत नाशिक दौऱ्यावर आहेत. त्यांनी शिंदे गटावर आणि सरकारवर जोरदार हल्ला केला. संजय राऊत म्हणाले की, कुठल्याही गावात जा गद्दारांना खोकेवाले आले, असे म्हटले जात आहे. त्यामुळे फुटलेल्या आमदार-खासदारांचं काहीच भवितव्य दिसत नाही. वैजापूरच्या आमदाराला फक्त चपला मारायच्या बाकी होत्या, असे …

Read More »

रेश्मा तालिकोटी यांची उपविभागीय अधिकारी पदी बढती

  बेळगाव : केएएस अधिकारी रेश्मा तालिकोटी यांना शासनाच्या आदेशानुसार उपविभागीय अधिकारी म्हणून पदोन्नती देण्यात आली असून विशेष भूसंपादन अधिकारी हिडकल यांच्याकडे नियुक्ती करण्यात आली आहे. रेश्मा तालिकोटी यांनी यापूर्वी खानापूर तहसीलदार तसेच कर्नाटक राज्य वखार महामंडळाच्या प्रशासकीय अधिकारी म्हणून काम केले होते.

Read More »

बाबासाहेब पुरंदरेंच्या विकृत आणि अनैतिहासिक मांडणीवर नेहमीच टीका केली, गौरवीकरण नाही; राज ठाकरेंच्या भेटीनंतर डाॅ. जयसिंगराव पवारांचा खुलासा

  कोल्हापूर : मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी त्यांच्या कोल्हापूर दौऱ्यात ज्येष्ठ इतिहास संशोधक जयसिंगराव पवार यांची घरी जाऊन भेट घेतली. या भेटीनंतर जयसिंगराव पवारांच्या भूमिकेवर अनेक तर्कवितर्क लावण्यात आले. आता स्वतः जयसिंगराव पवार यांनीच कोल्हापुरातील राज ठाकरेंच्या भेटीविषयी निवेदन जारी करत मोठा खुलासा केला आहे. जयसिंगराव पवार म्हणाले, “राज …

Read More »

मराठी पत्रकारांची उद्या बैठक

  बेळगांव. महाराष्ट्र राज्याचे सीमा समन्वयक मंत्री चंद्रकांतदादा पाटील हे मंगळवार, 6 डिसेबर रोजी बेळगावला येत आहेत. या भेटीत ते सिमावसियांच्या समस्या जाणून घेणार आहेत. त्यांच्यासमोर मराठी पत्रकारांच्या समस्या आपणाला मांडावयाच्या आहेत. याकरिता मराठी पत्रकारांची बैठक शनिवार, 3 डिसेंबर रोजी सकाळी अकरा वाजता बोलाविण्यात आली आहे. कुलकर्णी गल्ली. येथील मराठी …

Read More »

साधनानंद महाराजांची बोरगावला भेट

निपाणी (वार्ता) : बोरगाव येथील सहकारत्न रावसाहेब पाटील यांच्या निवासस्थानी ढोणेवाडी येथील जंगली महाराज मठाचे मठाधिपती साधनानंद महाराज यांनी सदिच्छा भेट दिली. यावेळी त्यांचे पाटील कुटुंबीयांमार्फत पाद् पूजन करण्यात आले. यावेळी सहकारत्न रावसाहेब (दादा) पाटील, उद्योगपती अभिनंदन पाटील, युवा नेते उत्तम पाटील, मीनाक्षी पाटील, धनश्री पाटील यांनी महाराजांचे दर्शन घेतले. …

Read More »

अलिष्का अनिल बेनके हिच्या चौथ्या वाढदिवसानिमित्त अत्यावश्यक वस्तूंचे वितरण

  बेळगाव : अलिष्का अनिल बेनके हिच्या चौथ्या वाढदिवसानिमित्त बसवान कुडची येथील नागनुरी श्री बसवेश्वर ट्रस्ट वृद्धाश्रममध्ये मुलींना लागणाऱ्या अत्यावश्यक वस्तूंचे वितरण करण्यात आले. एंजल फाउंडेशनच्या संस्थापिका मीना अनिल बेनके यांच्या उपस्थितीमध्ये वृद्धाश्रम मधील मुलींना विविध वस्तू प्रदान करण्यात आल्या. एंजल फाउंडेशनच्या नेतृत्वाखाली आयोजित या कार्यक्रमांमध्ये सर्वप्रथम केक कापून अलिष्काचा …

Read More »

विद्यार्थ्याच्या जडणघडणीत राष्ट्रीय सेवा योजनेचे मोठे योगदान

प्र. प्राचार्य डॉ. पी पी शाह : अर्जुनी येथे विशेष श्रमसंस्कार शिबिर निपाणी (वार्ता) : राष्ट्रीय सेवा योजना (कनिष्ठ) (एन एम. एस) हे राष्ट्रीय एकात्मतेचे सशक्त साधन आहे. विद्यार्थ्यांच्या व्यक्तीगत राष्ट्रीय जडणघडणीमध्ये सेवा योजनेचे मोठे योगदान आहे, असे मत अर्जुननगर (ता. कागल) येथील देवचंद कॉलेजचे प्र. प्राचार्य डॉ. पी.पी. शाह …

Read More »

खानापूर तालुक्यात एपीएमसी मार्फत भात खरेदी केंद्रे व कृषी खात्यामार्फत सहाय्यधन द्यावे

  शेतकरीवर्गाची मागणीव्दारे तहसीलदाराना निवेदन खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर तालुक्यात भात पीक हे मुख्य पिक आहे. तालुक्यातील शेतकऱ्यांकडून उत्पादीत झालेले भात विक्री करण्यासाठी एपीएमसी मार्फत भात केंद्र त्वरीत सुरू करावी. गेल्या चार वर्षांपासून तालुक्यातील शेतकरी वर्गाची अवस्था दयनिय झाली आहे. त्यातच २०१९ साली अतिवृष्टीमुळे व त्यानंतर कोरोनाच्या काळात शेतकरी वर्गाचा …

Read More »