Wednesday , December 17 2025
Breaking News

Classic Layout

बेळगावात भीषण अपघातांची मालिका; 3 कार उलटून लॉरीला धडक

  बेळगाव : बेळगावात अपघातांची भीषण मालिका घडली असून, तीन कार दुभाजकाला धडकून एका लॉरीवर आदळून पलटी झाल्याची घटना वंटमुरी घाटाजवळ घडली. बंगळुरू-पुणे राष्ट्रीय महामार्ग 4 वर हा अपघात झाला. या अपघातात 7 हून अधिक जण जखमी झाले असून त्यांना बेळगाव जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अपघातांच्या मालिकेमुळे महामार्गावर …

Read More »

बेळगावचा दौरा करण्याबाबत सीमा समन्वयक मंत्र्यांना मध्यवर्तीचे पत्र

  बेळगाव : मुंबई येथे नुकत्याच झालेल्या सीमाप्रश्नी उच्चस्तरीय समितीच्या बैठकीत चंद्रकांत दादा पाटील आणि शंभूराजे देसाई या दोघांची सीमा समन्वयक मंत्री म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. त्या दोघांनाही मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीने पत्र लिहून बेळगाव दौरा करून कार्यकर्त्यांशी चर्चा करावी, अशी विनंती वजा मागणी केली आहे. सर्वोच्च न्यायालयात असलेल्या …

Read More »

…तर कर्नाटकमध्ये जायला मागेपुढे पाहणार नाही!

  जत तालुक्यातील आता उमराणी ग्रामस्थांचा जाहीर इशारा, तिकोंडीत बोम्मईंचा फलक सांगली : सहा महिन्यांच्या आत पाण्याचा प्रश्नाचे मार्गी लावला नाही, तर कर्नाटकात सामील होण्यास मागेपुढे पाहणार नाही, असा जाहीर इशारा महाराष्ट्र-कर्नाटक सीमेवरील जत तालुक्याचे शेवटचे टोक असलेल्या उमराणी ग्रामस्थांनी दिला आहे. कर्नाटकचे मुख्मंत्री बसवराज बोम्मई यांचा अभिनंदन ठरावही ग्रामस्थ …

Read More »

सीमावादाचा फटका कानडी विठ्ठलभक्तांना; रात्रीतून चोरून प्रवास करत भाविक पोहोचताहेत पंढरीत

  पंढरपूर : कर्नाटक महाराष्ट्र सीमा प्रश्नाबाबत कर्नाटकाच्या मुख्यमंत्र्यांकडून होत असणाऱ्या बेताल वक्तव्यामुळे सध्या दोन्ही राज्यातील वातावरण अतिशय कलुषित झाले आहे. याचा फटका कानडी विठ्ठल भक्तांना बसू लागला आहे. सध्या दोन्ही राज्यातील वातावरण बिघडत चालल्याने कर्नाटक आणि महाराष्ट्रातील बस सेवा पूर्णपणे बंद झाली आहे. अशातच महाराष्ट्राच्या बसेस सीमेवर जाऊन प्रवासी …

Read More »

मुंबईमधील हल्ल्यातील शहिदांना अंकुरम इंग्लिश मीडियम स्कूलतर्फे अभिवादन

निपाणी (वार्ता) : येथील कोडणी रोडवरील अंकुरम इंग्लिश मिडियम स्कूलतर्फे मधील २६/११  हल्ल्यातील शहिदांना अभिवादन करण्यासाठी स्केटिंग रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. त्याला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. मुलांमध्ये राष्ट्रीय एकात्मता, सामाजिक बांधिलकी निर्माण करण्याच्या उद्देशाने या रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये शाळेच्या पूर्व प्राथमिक व प्राथमिक स्तरातील विद्यार्थ्यांचा समावेश …

Read More »

रामपूर येथे रस्ता डांबरीकरण कामाचा शुभारंभ

आमदार गणेश हुक्केरी यांची उपस्थिती : जलजीवन योजनेच्या कामासाठी २ कोटी मंजूर निपाणी (वार्ता) : रामपूर येथील बस स्थानकापासून ते पाण्याच्या टाकीपर्यंतच्या सुमारे ६०० मीटर मार्गाच्या डांबरीकरणासाठी आमदार प्रकाश हुक्केरी व आमदार मोश हुक्केरी यांच्या प्रयत्नातून २५ लाख रुपये मंजूर करण्यात आले असून, सदर रस्ताकामाचा शुभारंभ करण्यात आल्याने ग्रामस्थांतून समाधान …

Read More »

संविधान दिनानिमित्त विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य व मिठाईचे वाटप

  बेळगाव : संविधान दिनाच्या औचित्य साधून एंजल फाउंडेशनच्या वतीने सरकारी उच्च प्राथमिक शाळा नंबर 9 केळकरबाग बेळगाव येथील शाळेमध्ये एंजल फाउंडेशनच्या संस्थापिका मीनाताई बेनके यांनी भेट देऊन शाळेतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याची वाटप तसेच मिठाईचे वाटप करण्यात आले. प्रथमता मान्यवरांच्या हस्ते भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पुष्पहार घालून पूजन …

Read More »

जन्मदात्या आई-बापाला केलं पोरानं बेघर : समाजसेविकेचा आधार

  बेळगाव : महाराष्ट्रातून आलेले सांगोला जिल्ह्यातील डिस्कळ गावातील जोडपे त्यांना घरातून त्यांचा मुलगा आणि सुनेने घरातून बाहेर काढले आहे त्यानंतर त्या जोडप्याने रेल्वेमधून प्रवास करत बेळगाव गाठले. जोडप्याने बसवेश्वर सर्कल या ठिकाणी आसरा घेतला होता. तेथून जाणाऱ्या विद्यार्थिनीने त्यांना रडत बसलेले पाहून त्यांची विचारपूस करून त्यांना नाश्ता देऊन त्यांचे …

Read More »

तारांगण व एंजल फाउंडेशनतर्फे महिलांसाठी बाईक रॅलीचे आयोजन

  बेळगाव : तारांगण व एंजल फाउंडेशनच्या वतीने बेळगावच्या महिलांसाठी दिनांक ४ डिसेंबर २०२२ रोजी दुपारी ४ वाजता बाईक रॅलीचे आयोजन केले आहे. या रॅलीमध्ये वेशभूषा स्पर्धा आयोजित केली आहे. सामाजिक कार्यात आघाडीवर असणाऱ्या एंजल फाउंडेशनच्या संस्थापिका मीनाताई बेनके यांच्या पुढाकाराने महिलांना प्रोत्साहन मिळावे म्हणून ही स्पर्धा आयोजित केली आहे. …

Read More »

…म्हणे महाराष्ट्राच्या याचिकेला कायदेशीर मान्यता नाही

  बोम्मईना साक्षात्कार, एकही गाव गमविणार नसल्याचा पुनरुच्चार बंगळूर : महाराष्ट्राने २००४ मध्ये सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेला कायदेशीर मान्यता नाही असे सांगून, मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी शनिवारी सांगितले की, यासाठीच सर्वोच्च न्यायालयाने महाराष्ट्राचा दावा कायम ठेवण्याबाबत कोणताही निर्णय घेतलेला नाही. येथे प्रसारमाध्यमांशी बोलताना ते म्हणाले की, महाराष्ट्राची ही मागणी …

Read More »