Wednesday , December 17 2025
Breaking News

Classic Layout

कर्नाटक आणि पाकिस्तानमध्ये काय फरक, सीएम बोम्मईंवर नीलम गोऱ्हेंचा प्रहार

  मुंबई : सांगली जिल्ह्यातील 40 गावांवर दावा सांगितल्यानंतर कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी पुन्हा एकदा महाराष्ट्रातील ‘सोलापूर आणि अक्कलकोट प्रदेश कर्नाटकचे असल्याचा वक्तव्य बोम्मई यांनी केले. यावर आता नव्याने राजकीय वाद सुरू झाला आहे. कर्नाटकचे मुख्यमंत्री बोम्मई यांना शिवसेना नेत्या नीलम गोऱ्हे यांनी सडेतोड उत्तर दिले आहे. सोलापूर आणि …

Read More »

..म्हणे सोलापूर, अक्क्लकोटही घेऊ : बोम्मई यांचा महाराष्ट्राला डिवचण्याचा प्रयत्न

  बेंगलोर : महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्राचे एकही गाव कर्नाटकला देणार नाही, असं स्पष्ट केल्यानंतर कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी पुन्हा ट्वीट करुन मराठी भाषिक आणि महाराष्ट्राला डिवचण्याचा प्रयत्न केला आहे. कन्नड भाषिक बहुसंख्य असलेले अक्कलकोट आणि सोलापूर कर्नाटकात विलीन करावेत, अशी मागणी करुन कर्नाटकची एक इंच भूमी …

Read More »

जनावरे दगावलेल्या शेतकऱ्यांचे डॉ. सरनोबत यांच्याकडून सांत्वन

  खानापूर : खानापूर तालुक्यात लम्पिने धुमाकुळ घातला आहे. लम्पिमुळे तालुक्यात अनेक जनावरे दगावली आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसला आहे. कारलगा येथे लम्पिमुळे सुनील मनोहर पाटील यांच्या बैलाचा मृत्यू झाला आहे. कारलगा येथील सामाजिक कार्यकर्ते रणजित पाटील यांनी भाजपा नेत्या डॉ. सोनाली सरनोबत यांच्याकडे मदत मागितली त्यांनी तात्काळ पशु …

Read More »

ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांचे निधन? अफवा की सत्य…

    मुंबई : : ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांच्या निधनाचे वृत्त काल (दि.२३) रात्री पासून येत आहे. मात्र त्यांच्या कुटूंबिंयाकडून निधनाचे वृताबाबत नकार देण्यात आला आहे. तर दिनानाथ मंगेशकर रुग्णालय प्रशासनाने अद्याप याची पुष्टी केलेली नाही. तसेच रुग्णालय प्रशासनाकडून अजून याची अधिकृत घोषणा केलेली नाही. या संदर्भात आज सकाळी …

Read More »

सीमाप्रश्नी कर्नाटकची लवकरच सर्व पक्षीय बैठक

  मुख्यमंत्र्यांचे विरोधी पक्षाना पत्र, सीमा सल्लागार समिती स्थापन्याची सिध्दरामय्यांची सूचना बंगळूर : मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी बुधवारी विरोधी पक्ष नेत्यांना एक पत्र लिहून महाराष्ट्र -कर्नाटक सीमा वादासंदर्भातील याचिकेच्या संदर्भात लवकरच सर्वपक्षीय बैठक घेण्याचा विचार करत असल्याचे स्पष्ट केले आहे. दरम्यान विरोधीपक्षनेते सिध्दरामय्या यांनी या प्रश्नी सल्लागार समिती स्थापन करण्याचा …

Read More »

माजी मुख्यमंत्री कुमारस्वामींची काँग्रेस नेत्याला शिवीगाळ

  नवी दिल्ली : कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री आणि जनता दल सेक्युलरचे (जेडीएस) नेते एचडी कुमारस्वामी कोलारच्या श्रीनिवासपुरा विधानसभा मतदारसंघाच्या दौऱ्यावर होते. या दौऱ्यात कुमारस्वामी यांनी रागाच्या भरात अपशब्द वापरले. त्यामुळे वाद निर्माण झाला आहे. कोलारमधील श्रीनिवासपुरा येथील काँग्रेसचे आमदार आणि कर्नाटक विधानसभेचे माजी अध्यक्ष केआर रमेश कुमार यांना एचडी कुमारस्वामी …

Read More »

पत्नीचा गळा चिरुन केला खून; पती अटकेत

  कोल्हापूर जिल्ह्यातील घटना शिरोली : मौजे वडगाव ( ता. हातकणंगले ) येथे पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत पोटावर धारदार विळ्याने सपासप वार करून तसेच गळा चिरुन खून केला. खून करुन पती हातकणंगले पोलिस ठाण्यात स्वतःहून हजर झाला. ही घटना बुधवारी दुपारी 2 वाजण्यासुमार गावाबाहेरील शेतवडीतील सुतार पांणद येथे घडली. पोलिसांतून …

Read More »

कर्नाटकाकडून दिशाभूल करण्याचे काम : जयंत पाटील

  मुंबई : सीमा भागातील गावांची प्रकरणे न्याय प्रविष्ट असल्याने कर्नाटकातील मंडळी दिशाभूल करण्याचे काम करत आहे. आमच्या जत तालुक्यातील लोकांच्या भावनांचा गैरवापर कर्नाटकाच्या मुख्यमंत्र्यांनी करू नये, असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि माजी जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी दिला. जत तालुक्यातील 65 गावे ही दुष्काळी होती. म्हैसाळच्या जुन्या योजनेचे …

Read More »

चाबूक मोर्चाला मार्केट यार्ड व्यापाऱ्यांचा पाठिंबा

  बेळगाव : बेळगाव तालुक्यातील शेतकऱ्यांना देशोधडीला लावणाऱ्या बेळगाव रिंग रोडच्या विरोधातील येत्या 28 नोव्हेंबर रोजीच्या शेतकऱ्यांच्या भव्य चाबूक मोर्चाला पाठिंबा द्यावा, अशा विनंतीचे निवेदन बेळगाव तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीतर्फे एपीएमसी मार्केट यार्ड येथील व्यापारी संघटनेला सादर करण्यात आले आहे. त्यावेळी व्यापाऱ्यांनी मोर्चाला आपला संपूर्ण पाठिंबा व्यक्त केला. बेळगावचा नियोजित …

Read More »

उद्यापासून नंदिनी दुधाच्या दरात 2 रुपयांनी वाढ : केएमएफ अध्यक्ष भालचंद्र जारकीहोळी

  बेळगाव : नंदिनी दूधाचे दर प्रतिलीटर 2 रुपयांनी वाढणार आहे. ही दरवाढ उद्यापासून लागू होणार असल्याची माहिती केएमएफचे अध्यक्ष भालचंद्र जारकीहोळी यांनी दिली. मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून दरवाढीसंदर्भात निर्णय घेण्यात आला असल्याचे भालचंद्र जारकीहोळी यांनी सांगितले. दुग्धव्यवसायिक शेतकरी अडचणीत असल्यामुळे सदर दरवाढ ही पूर्णपणे शेतकऱ्यांना दिली जाणार आहे.शेतकऱ्यांच्या मदतीला केएमएफ …

Read More »