Wednesday , December 17 2025
Breaking News

Classic Layout

मुख्यमंत्र्यांनी दिले मंत्रिमंडळ विस्ताराचे संकेत

  हायकमांडशी चर्चा करण्यासाठी दिल्लीला जाणार बंगळूर : मंत्रिमंडळाचा बहुप्रतिक्षित विस्तार किंवा पुनर्गठन यावर चर्चा करण्यासाठी भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाच्या भेटीची मागणी केली असल्याचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी मंगळवारी सांगितले. त्यांच्याकडून निरोप येताच दिल्लीला जाणार असल्याचे ते म्हणाले. भाजपचे कर्नाटकचे प्रभारी राष्ट्रीय सरचिटणीस अरुण सिंग यांनी नुकतेच सांगितले होते की, मंत्रिमंडळाचा …

Read More »

मडवाळ येथे आरोग्य तपासणी शिबीर संपन्न

  खानापूर (प्रतिनिधी) : मडवाळ (ता. खानापूर) येथे केएलई होमोपेथिक मेडिकल काॅलेज येळ्ळूर रोड बेळगांव व ग्रामस्थ यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत आरोग्य तपासणी शिबीर नुकताच पार पडले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कापोली के.जी. ग्राम पंचायतीचे अध्यक्ष संदिप देसाई उपस्थित होते. तर प्रमुख पाहुणे माजी आमदार, डीसीसी बँक संचालक व भाजप नेते अरविंद …

Read More »

कर्नाटक राज्य धनगर गवळी समाजाच्या उपाध्यक्ष पदी भैरू पाटील यांची निवड

खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर तालुका आम आदमी पक्षाचे तालुका अध्यक्ष भैरू पाटील यांची कर्नाटक राज्य धनगर गवळी समाजाच्या उपाध्यक्ष पदी निवड झाली. नुकताच कर्नाटक राज्य धनगर गवळी समाजाची बैठक हल्याळ येथील गवळी वाड्यात पार पडली. यावेळी कर्नाटक धनगर गवळी समाजाच्या पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात आली. यामध्ये अध्यक्ष म्हणून देवू पाटील मुंदगोड, …

Read More »

खानापूर-दारोळी, खानापूर-कबनाळी- मुघवडे बस सेवेची मागणी

खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर तालुक्यातील दारोळी, कबनाळी, मुघवडे आदि गावाना बससेवा नाही आहे. त्यामुळे या गावच्या नागरिकांना तसेच विद्यार्थी वर्गाला खानापूरला ये-जा करणे खूप त्रासाचे झाले आहे. यासाठी दारोळी खानापूर अशी सकाळ संध्याकाळ बससेवा सुरू करावी. तसेच कबनाळी, मुघवडे खानापूर अशी बससेवा सकाळी ९ वाजता व संध्याकाळी ५ वाजता सुरू …

Read More »

कै. बाळाप्पा देसाई यांच्या स्मरणार्थ श्रीभुवराह नृसिंह लक्ष्मी नारायण मंदिराला देणगी

  खानापूर : हलशिवाडी येथील प्रतिष्ठित नागरिक कृष्णराव बाळासाहेब देसाई आणि त्यांचे बंधू श्री. मारुती देसाई (उद्योजक) कोल्हापूर, नारायण देसाई, प्रमिला पांडुरंग पाटील, सावंतवाडी, अरुंधती आबासाहेब दळवी (निवृत्त शिक्षिका) खानापूर यांनी आपले वडील कै. बाळाप्पा देसाई यांच्या स्मरणार्थ श्रीभुवराह नृसिंह लक्ष्मी नारायण मंदिराच्या रथ बांधणीसाठी 25 हजार रुपयांची रोख रक्कम …

Read More »

हबनहट्टी स्वयंभू मारूती देवस्थानात जेडीएस पक्षाचा महिला मेळावा संपन्न

  खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर तालुका जेडीएस पक्षाचा जांबोटी विभाग महिला मेळावा हबनहट्टी येथील स्वयंभू मारूती देवस्थानाच्या परिसरात सोमवारी मोठ्या उत्साहात पार पडला. महिला मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी जेडीएसचे नेते व मलप्रभा साखर कारखान्याचे चेअरमन नासीर बागवान होते. यावेळी व्यासपीठावर जेडीएसचे जिल्हा उपाध्यक्ष लियाकत बिच्चणावर, तालुका ब्लॅक अध्यक्ष एम. एम. सावकार, बाळू पाटील, …

Read More »

गोमातेच्या संरक्षणासाठी काकतीत रुद्राभिषेक

बेळगाव : लंपी स्कीन या त्वचारोगापासून आपल्या जनावरांचे विशेषतः गोमातेचे रक्षण व्हावे या सदुद्देशाने काकती येथील श्री सिद्धेश्वर देवस्थान (ग्राम दैवत) येथे रुद्राभिषेक करण्यात आला. शेतकऱ्यांच्या गाई लंपीपासून सुरक्षित रहाव्यात यासाठी काकती गावच्या समस्त ग्रामस्थांच्यावतीने काल सोमवारी हा अभिषेक कार्यक्रम ठेवण्यात आला होता. वे. शा. स. राचय्या शिवपूजीमठ व उदय …

Read More »

प्रथमेश महिला संघाचे नोंदणी पत्र आमदार लक्ष्मी हेब्बाळकर यांच्या हस्ते प्रदान

  बेळगाव : कंग्राळी के.एच. गावातील महिलांनी स्वयंरोजगारासाठी सुरू केलेल्या प्रथमेश महिला संघाची नोंदणी करणाऱ्या आमदार लक्ष्मी हेब्बाळकर यांनी मंगळवारी संघटनेच्या सदस्यांना नोंदणी पत्र सुपूर्द केले. स्वयंरोजगाराच्या आदर्शाकडे वाटचाल करणे हा चांगला विकास आहे. यासाठी मी सर्व प्रकारचे सहकार्य व मार्गदर्शन करण्यास तयार आहे. याशिवाय शासनाकडून सर्व सुविधा उपलब्ध करून …

Read More »

अरिहंत दूध उत्पादक संघाकडून उच्चांकी लाभांश

उत्तम पाटील : सभासदांना लाभांश वाटप निपाणी (वार्ता) : दूध उत्पादक व शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी स्थापन केलेल्या श्री अरिहंत दूध उत्पादक संघाकडून यावर्षी सभासदांना उच्चांकी बोनस दिल्याची माहिती संघाचे प्रमुख, युवा नेते उत्तम पाटील यांनी दिली. संघाच्या वतीने सभागृहात सभासदांना बोनस वितरण करण्यात आले. उत्तम पाटील यांनी, संघाकडून यावर्षी 2 …

Read More »

ऊस उत्पादक शेतकऱ्यांना न्याय मिळावा

  डॉ. राजेश बनवन्ना : आम आदमी पक्षातर्फे तहसीलदार निवेदन निपाणी (वार्ता) : गेल्या ७५ वर्षापासून शेतकऱ्यांचे कोणतेही प्रश्न सोडवले गेलेले नाहीत. लालबहादूर शास्त्री यांनी शेतकऱ्यांना प्राधान्य देण्याचा प्रयत्न करून जय किसान जय जवान असा नारा दिला. पण त्याप्रमाणे कोणतेच काम झालेले नाही. शेतकरी हा अन्नदाता असून प्रत्येकाने त्यांच्या समस्या …

Read More »