Wednesday , December 17 2025
Breaking News

Classic Layout

मुसळधार पावसामुळे गोव्यात हाहाकार! दूधसागर धबधब्याजवळ अडकलेल्या ४० पर्यटकांना वाचवण्यात यश

  पणजी : गेल्या काही दिवसांपासून देशातील अनेक राज्यांमध्ये मुसळधार पाऊस पडत आहे. यामुळे जनजीवन विस्कळीत झाले असून अनेक ठिकाणी पाणी साचल्याच्या घटनाही घडल्या आहेत. सुट्टीचे हक्काचे ठिकाण म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गोवालाही पावसाचा तडाखा बसला आहे. दक्षिण गोवामध्ये मुसळधार पावसामुळे मांडवी नदी ओसंडून वाहू लागली आणि येथील पूलही पाण्यात वाहून …

Read More »

सरकारने ऊस दर निश्चित न केल्यास 21ऑक्टोबरपासून पुन्हा राज्यव्यापी आंदोलन

बेळगाव : कर्नाटकातील साखर कारखान्यांनी अजूनही 2700 रु. पर्यंतच दर ठेवल्याने शेतकऱ्यांचा उत्पादन खर्चाचा ताळमेळ पहाता तो अजिबात शेतकऱ्यांना परवडत नसल्याने 5500 रु दर द्यावा म्हणून परवाच बेळगावमधे रयत संघटना, हरित सेनेतर्फे हजारो शेतकऱ्यांनी अशोक चौक ते चन्नम्मा चौकपर्यंत मोर्चा काढून नंतर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अहोरात्र आंदोलन छेडल्याने सरकार खडबडून जागे …

Read More »

गोव्यात बिअर महागणार!

  पणजी : गोव्यात जाणाऱ्या मद्यप्रेमींना आता बिअरसाठी जास्त पैसे मोजावे लागणार आहेत. याचं कारण म्हणजे राज्य सरकारने अबकारी करात वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे बिअरच्या किंमतीत १० ते १२ रुपयांची वाढ होणार आहे. दोन दिवसांपूर्वी गोव्यातील उत्पादन शुल्क विभागाने यासंबंधी घोषणा केली आहे. गोवा लिकर ट्रेडर्स असोसिएशनचे अध्यक्ष …

Read More »

खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीतर्फे जळगे येथे जनजागृती

खानापूर : खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीतर्फे मराठी संस्कृती आणि मराठी भाषेचा जागर करण्यासाठी आणि संपूर्ण तालुक्यात पुन्हा एकदा मराठी अस्मिता ज्वलंत करण्यासाठी ज्ञानेश्वरी पालखी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. त्यासाठी आज सीमासत्याग्रहात अग्रणी असलेले जळगे गावी बैठक घेऊन पालखीचा उद्देश सांगण्यात आला. गावचे ज्येष्ठ नागरिक तसेच ज्येष्ठ सीमासात्याग्रही श्री. …

Read More »

सदलगा नगरपालिकेच्या “त्या” चार प्रभागांच्या निवडणुकीला हायकोर्टाची स्थगिती

  सदलगा : सदलगा नगरपालिकेच्या रद्द झालेल्या प्रभाग क्र. ५, १२,१५ आणि १६ च्या नगरसेवक पदाच्या निवडणुका कर्नाटक राज्य निवडणुक आयोगाने २८ ऑक्टोबरला घेण्यासंदर्भात आदेश काढला होता. त्या निवडणुकीला आज धारवाड उच्च्य न्यायालयाने स्थगिती दिली. उच्च न्यायालय धारवाडचे सरकारी प्लीडर रविंद्र उप्पार यांच्या सहीच्या पत्रानुसार १४ ऑक्टोबर २०२२ रोजी रिट …

Read More »

काम छोटे मोठे नसून त्यात मिळणारा आनंद महत्वाचा

  संजय देसाई : दोशी विद्यालयात वाचन प्रेरणा दिन निपाणी (वार्ता) : कोणतेही काम छोटे-मोठे नसते किंवा कमी अधिक महत्त्वाचे नसते तर त्यामधून मिळणारा आनंद आणि सेवेचे समाधान मोठे असते, असे उद्गार निपाणी येथील ज्येष्ठ वृत्तपत्र वितरक संजय देसाई यांनी काढले. मोहनलाल दोशी विद्यालय अर्जुननगर (ता. कागल) शाळेत डॉ. ए. …

Read More »

दर जाहीर करूनच कारखाने सुरू करा

  साखरमंत्री शंकर पाटील यांचा आदेश : बेंगळूरात कारखानदार-रयत संघटनांसमवेत बैठक निपाणी (वार्ता) : यंदा कोणत्याच साखर कारखान्याने दर जाहीर न करता साखर कारखाने सुरू केल्याच्या तक्रारी आल्या आहेत. त्यामुळे दर जाहीर केल्याशिवाय कोणत्याही साखर कारखान्याने ऊस गाळप करू नये तसेच मागील एफआरपीची थकीत रक्कम दिल्याशिवाय संबंधित साखर कारखान्याने यावर्षीचा …

Read More »

मध्यरात्री भीषण अपघात; 5 मुलांसह 9 जणांचा मृत्यू 

  हसन : अरसिकेरे तालुक्यातील गांधीनगरजवळ शनिवारी रात्री झालेल्या भीषण अपघातात ९ जणांचा मृत्यू झाला. धर्मस्थळावरून परतणाऱ्या टीटी वाहनाला बस आणि लॉरीची धडक झाली. ही घटना राष्ट्रीय महामार्ग 69 वर घडली. यात 5 मुलांसह 9 जणांचा जागीच मृत्यू झाला. तर 5-6 जण जखमी झाले आहेत. त्यांना वेगवेगळ्या रुग्णालयात दाखल करण्यात …

Read More »

भारताच्या रक्तातील एकता, प्रेम, सद्भावना पुसली जाऊ शकत नाही : राहुल गांधी

  बळ्ळारीत जाहीर सभा, पदयात्रेचा एक हजार किमीचा टप्पा पूर्ण बंगळूर : एकता, प्रेम आणि सुसंवाद ही कर्नाटक आणि भारताची परिभाषित पात्रे आहेत. उजव्या विचारसरणीच्या गटांनी त्यांना हटवण्याचा पुढील ५० वर्षांत प्रयत्न केला तरीही ते पुसले जाऊ शकत नाही, असे काँग्रेस नेते आणि खासदार राहुल गांधी यांनी शनिवारी सांगितले. ते …

Read More »

खानापूर तालुक्यातील मराठी जनतेची दिशाभूल करणाऱ्यांना ओळखा : बाळासाहेब शेलार

  खानापूर : मध्यवर्तीशी संलग्न असलेल्या खानापूर तालुका समितीच्या बैठकीत त्या गटातील समिती नेत्यांनी एका वृत्तवाहिनीला एकीसंदर्भात प्रतिक्रिया दिली होती. त्या प्रतिक्रियांसंदर्भात 15 ऑक्टोबर रोजी “बेळगाव वार्ता”ने माझी प्रतिक्रिया प्रसारीत केली. पण त्या माझ्या प्रतिक्रियेवर काही कार्यकर्त्यांनी समाजमाध्यमांद्वारे उलटसुलट चर्चा सुरू केली आणि एकी बारगळण्यासाठी दिगंबर पाटील गट जबाबदार आहे …

Read More »