अंकली (प्रतिनिधी) : ग्रामीण भागात सहकारी तत्त्वावर स्थापन झालेल्या संस्थांनी समाजातील प्रत्येक नागरिकांना अर्थसाह्य पुरवठा करून त्यांचे जीवनमान सुधारण्यासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न केल्यास सहकारी संस्था बळकट होऊ शकतात. स्वराज्याच्या स्थापनेसाठी छत्रपती शिवाजी महाराजांनी सर्व समाजाला एकत्र घेऊन स्वराज्याची स्थापना केल्यामुळे आज जगाच्या नकाशावर छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव कोरले गेले आहे. …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta