Wednesday , December 17 2025
Breaking News

Classic Layout

खराब रस्त्यामुळे गंगवाळी शाळेच्या विद्यार्थ्यांना माध्यान्ह आहारासाठी करावा लागला 1 कि. मी. प्रवास

  खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर तालुक्यातील रस्त्याची दुर्दशा झाल्याने खानापूर-लोंढा महामार्गावरील गंगवाळी (ता. खानापूर) येथील प्राथमिक मराठी शाळेच्या विद्यार्थ्यांना रस्ता अतिशय खराब झाल्याने मध्यान्ह आहाराचे वाहन शाळेपर्यंत येऊ शकले नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांनीच चक्क 1 किलोमीटरहून जास्त अंतर कापत माध्यान्ह आहार आणावा लागला. याची दखल घेत खानापूर तालुका विकास आघाडीचे अध्यक्ष …

Read More »

अथणीत आढळले दुर्मिळ रानमांजर

  बेळगाव : बेळगाव जिल्ह्यातील अथणी शहरात दुर्मिळ रानमांजर आढळल्याने खळबळ माजली आहे. वन खात्याच्या अधिकार्‍यांनी त्याला ताब्यात घेऊन जंगलात सोडले. बेळगाव जिल्ह्यातील अथणी शहरात काल, रविवारी रात्री रानमांजर सदृश्य प्राणी आढळल्याने खळबळ माजली आहे. काही स्थानिक रहिवाशांनी त्याला बिबट्याचे पिल्लू असल्याचे म्हटले. त्यामुळे भीतीचे वातावरण पसरले. दरम्यान, याची माहिती …

Read More »

वृंदा करात यांना क्रांतिसिंह नाना पाटील सामाजिक पुरस्कार जाहीर

  सांगली : येथील क्रांतिसिंह नाना पाटील लोकविद्यापीठाच्यावतीने दिला जाणारा क्रांतिसिंह नाना पाटील सामाजिक पुरस्कार यावर्षी कॉम्रेड वृंदा करात यांना देण्यात येणार आहे, अशी माहिती क्रांतिसिंह लोक विद्यापीठाचे संघटक कॉम्रेड सुभाष पाटील आणि सचिव कॉम्रेड सुभाष पवार यांनी दिली आहे. याबाबत कॉम्रेड पाटील म्हणाले, येत्या 6 ऑगष्ट रोजी दुपारी 1.30 …

Read More »

येळ्ळूर येथे दरवर्षीप्रमाणे दहीकाला संपन्न

  बेळगाव : आषाढी एकादशीची पंढरपूर वारी संपवून वारकरी गावामध्ये आल्यानंतर दहीकाला कार्यक्रम आयोजित केला जातो. ही दहीहंडी गावातील हक्कदार यांच्या घरातून वाजत गाजत श्रीहरी विठ्ठलाच्या जयघोषात आनंदाने श्री चांगळेश्वरी मंदिरकडे आणले जाते व मंदिरसमोर सर्वांच्या उपस्थित दहीकाला हंडी मानाच्या लाकडाच्या ओडक्याला बाधून सभोवती फिरवली जाते व गावातील नागरिकांच्यावतीने दहीहंडी …

Read More »

इंदूरहून जळगावकडे येणारी एसटी बस नर्मदा नदीत कोसळली; 13 जणांचा मृत्यू

  इंदूर : मध्य प्रदेशातील धारमध्ये एक भीषण अपघात झाला आहे. इंदूरहून जळगावमधील अमळनेरकडे येणारी एसटी बस नर्मदा नदीत कोसळली. या अपघातात 13 जणांचा मृत्यू झाला आहे. तर, 12 ते 15 जण बेपत्ता झाले आहेत. या घटनेची माहिती मिळताच मदत आणि बचाव कार्य सुरू करण्यात आले. अपघातग्रस्त बसला क्रेनच्या मदतीने …

Read More »

जुलै महिन्याच्या पहिल्या 15 दिवसात पेट्रोल-डिझेलचा खप घसरला

  नवी दिल्ली : जुलै महिन्याच्या पहिल्या पंधरवड्यात देशात पेट्रोल आणि डिझेलच्या मागणीत घट झाली आहे. रविवारी जाहीर झालेल्या आकडेवारीतून ही बाब समोर आली आहे. देशभरात मान्सून सुरू झाला आहे. त्याच्या परिणाम इंधन विक्रीत घट झाली आहे. मान्सून दाखल झाल्यानंतर देशातील काही भागांमध्ये इंधनाचा वापर कमी होतो. त्याशिवाय वाहतूकही कमी …

Read More »

राष्ट्रहितासाठी सभागृहाचा उपयोग करा; नरेंद्र मोदींचं विरोधकांना आवाहन

नवी दिल्ली : संसदेचं पावसाळी अधिवेशन आजपासून सुरु झालं असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विरोधकांना चर्चा करत राष्ट्रहितासाठी काम करण्याचं आवाहन केलं आहे संसदेचं पावसाळी अधिवेशन आजपासून सुरु झालं असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विरोधकांना चर्चा करत राष्ट्रहितासाठी काम करण्याचं आवाहन केलं आहे. “हा कालखंड सध्या फार महत्वाचा आहे. स्वातंत्र्याचा …

Read More »

जिथे संस्कार तिथे संस्कृती : आपटे

गणेशपूर संत मीरा शाळेत गुरुपौर्णिमा साजरी बेळगाव : जिथे संस्कार असतात, तिथे संस्कृती नांदत असते. प्रगती होत असते. जिथे विकृती असते तेथे अधोगती असते. जीवनात अनेक टप्प्यावर मार्गदर्शन करणारे गुरु भेटत असतात. आपले आईवडील पहिले गुरु असतात, असे विचार ज्येष्ठ पत्रकार सुनील आपटे यांनी व्यक्त केले. गणेशपूर येथील संत मीरा …

Read More »

ज्ञानाच्या प्रसादामुळे मन निर्मळ होते

  प.पू. महेशानंद महास्वामीजी यांचे विचार; हंचिनाळमध्ये गुरुपौर्णिमा साजरी कोगनोळी : मस्तकाला तृप्त करणारा प्रसाद आणि मन तृप्त करणारा प्रसाद गुरुंच्याकडून मिळतो. गुरुंनी दिलेल्या ज्ञानाच्या प्रसादामुळे मन निर्मळ होते असे विचार प.पू. महेशानंद महास्वामीजी यांनी व्यक्त केले. हंचिनाळ के.एस (ता. निपाणी) येथील प.पू. ईश्वर महास्वामीजी भक्ती योगाश्रम मठामध्ये गुरुपौर्णिमेनिमित्त आयोजित …

Read More »

बुदीहाळचे कृषी पंडित सुरेश पाटील यांना राष्ट्रीय पुरस्कार

  निपाणी : भारतीय कृषी अनुसंधान परिषद नवी दिल्ली यांच्या 94व्या स्थापना दिनानिमित्त बुदीहाळ ता निपाणी, जि. बेळगाव येथील प्रगतशील शेतकरी श्री. सुरेश विश्वनाथ पाटील यांना ‘पंडित दीन दयाल अत्योंदय कृषी पुरस्कार’ देशाचे कृषी मंत्री श्री. नरेंद्रसिंह तोमर यांच्या हस्ते नवी दिल्ली येथे प्रदान करण्यात आला. भारतीय कृषी अनुसंधान परिषदेमार्फत …

Read More »