Sunday , December 14 2025
Breaking News

Classic Layout

म. मं. ताराराणी काॅलेजचा अभिमान, स्वाती सुनील पाटील हीचा निबंध स्पर्धेत सन्मान

  खानापूर : मराठा मंडळ संचलित ताराराणी पदवीपूर्व महाविद्यालय खानापूर हे विद्यालय नेहमीच सर्वांगीण विकासाबरोबर विद्यार्थिनींचा स्पर्धात्मक दृष्टिकोन जोपासणारे विद्यालय म्हणून समस्त खानापूर व बेळगाव जिल्ह्याच्या परिचयाचे आहे. मौजे मुगळीहाळ सरकारी कॉलेज मध्ये खानापूर तालुक्यातील पदवीपूर्व महाविद्यालयाच्या सांस्कृतिक स्पर्धा सोमवार दिनांक 17 नोव्हेंबर 2025 संपन्न झाल्या. या अंतर्गत इंग्रजी निबंध …

Read More »

काळविट मृत्यू प्रकरण; भूतरामहट्टीसह परिसरातील गावांना खबरदारी घेण्याची सूचना

  बेळगाव : राणी चन्नम्मा प्राणी संग्रहालयातील एकापाठोपाठ एक 31 काळविटांचा संशयास्पद मृत्यू झाला होता. 13 नोव्हेंबरपासून प्राणी संग्रहालयातील काळवीट एका पाठोपाठ एक मृत्युमुखी पडल्याची घटना घडत होती. मृत काळविटांच्या मृतदेहाची तपासणी करून सादर केलेल्या प्राथमिक अहवालात सदर काळविटांचा मृत्यू ‘हेमोरेझीक सेप्टीसेमिया’ नावाच्या संसर्गजन्य विषाणूमुळे झाल्याचा संशय व्यक्त करण्यात आला …

Read More »

सरकारी चिंतामणराव पदवी पूर्व कॉलेजमध्ये एनएसएस शिबिराची सांगता

  बेळगाव : सोमवार दिनांक 17 नोव्हेंबर 2025 रोजी सरकारी चिंतामणराव पदवी पूर्व कॉलेज शहापूर डीडी 0024 बेळगावच्या एन. एस. एस. वार्षिक विशेष शिबिराची सांगता झाली. या कार्यक्रमाला अध्यक्षा म्हणून चिंतामणी कॉलेजच्या प्राचार्या श्रीमती विजया नाईक, समाज शास्त्राचे प्राध्यापक एस. एस. हिरेमठ सर, कॉलेजच्या लायब्ररीएन सविता गुड्डीन मॅडम, कॉलेजच्या एफ. …

Read More »

रूग्णवाहिकेने घेतला पेट, नवजात बाळासह चौघांचा होरपळून मृत्यू

  अहमदाबाद : रूग्णवाहिकेने पेट घेतल्याने नवजात बाळासह चार जणांचा होरपळून मृत्यू झाला असून मृतांमध्ये वडील, एका डॉक्टर आणि एक परिचारिका यांचा समावेश आहे. मिळालेल्या माहितीनुसार, नवजात बाळाला अरवलीहून अहमदाबादला नेत असताना हा भीषण अपघात घडला. मोडासातील राणा सय्यदजवळ रूग्णवाहिकेला आग लागली. या आगीत चोघांचा होरपळून मृत्यू झाला. या घटनेनंतर …

Read More »

कंग्राळी बुद्रुकमध्ये ४.५० कोटी रुपयांच्या विविध रस्त्यांच्या विकासकामांचे उद्घाटन

  बेळगाव : कंग्राळी बुद्रुक गावात ४१ वर्षांनंतर होणाऱ्या श्री महालक्ष्मी देवीच्या यात्रेच्या पार्श्वभूमीवर, ४.५० कोटी रुपये खर्चून विविध रस्त्यांच्या सुधारणा कामांसाठी महिला व बाल विकास मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांच्या हस्ते सोमवारी भूमिपूजन संपन्न झाले. यावेळी बोलताना हे मंत्री हेब्बाळकर म्हणाल्या, यात्रेपूर्वी रस्ते आणि गटारे सुधारली जातील. पिण्याच्या पाण्याची व्यवस्था …

Read More »

भोजमध्ये साडेतीन एकर ऊसाला आग लावून ५ लाखाचे नुकसान

  ट्रान्सफार्मरमुळे लागली आग; हेस्कॉनसह पोलीस ठाण्यातर्फे पंचनामा निपाणी (वार्ता) : सध्या ऊसाचा गळीत हंगाम सुरू असून सकाळी दहा नंतर उन्हाची तीव्रता वाढत चालली आहे. अशातच भोज येथील ट्रान्सफार्मर मुळे सर्वे क्रमांक २७० मधील साडेतीन एकरातील ऊस जळून खाक झाला आहे. त्यामुळे संबंधित शेतकऱ्यांचे सुमारे दोनशे टन ऊसाचे नुकसान झाले …

Read More »

‘अरिहंत’ ऊस उत्पादकांचे हित जोपासले

  राजू खिचडे ; बोरगावमध्ये अभिनंदन, उत्तम पाटील यांचा सत्कार निपाणी (वार्ता) : बोरगावसह परिसरातील शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी ‘अरिहंत’च्या माध्यमातून अभिनंदन आणि उत्तम पाटील यांनी गेल्या अनेक वर्षापासून प्रयत्नशील आहेत. शेतकऱ्यासाठी नवनवीन योजना राबवून त्यांना अडचणीच्या वेळी मदतीचा हात दिला आहे. यंदाच्या ऊस गळीत हंगामात जैनापुर मधील अरिहंत शुगर इंडस्ट्रीजतर्फे …

Read More »

काळविटांच्या गूढ मृत्यूप्रकरणी सखोल चौकशी करण्याचे पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांचे आदेश

  बेळगाव : भूतरामनहट्टी येथील राणी चन्नम्मा प्राणीसंग्रहालयातील एकूण 31 काळविटांच्या गूढ मृत्यूप्रकरणी सखोल चौकशी करण्याचे आदेश पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांनी वन विभागाच्या डीएफओ आणि आरएफओ यांना दिले आहेत. कुवेंपू नगर येथील प्राणी संग्रहालय विकास प्राधिकरण अध्यक्ष रंगास्वामी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांनी सांगितले की, राणी चन्नम्मा …

Read More »

तिओलीवाडा येथे वाहनाच्या धडकेत हरणाचा जागीच मृत्यू

  खानापूर : खानापूर – लोंढा राष्ट्रीय महामार्गावर तिओली क्रॉसजवळ रविवारी सायंकाळी अज्ञात वाहनाच्या धडकेत एक हरीण ठार झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. खानापूर तालुक्यातील तिओलीवाडा येथे रस्ता ओलांडत असताना हरणाला वाहनाची धडक बसल्याने हरणाचा जागीच मृत्यू झाल्याची माहिती उपलब्ध झाली आहे. या घटनेची माहिती वन विभागाला मिळताच वनविभागाचे संबंधित …

Read More »

मराठी माध्यमातून शिक्षण घेण्यास सर्वांनी पुढे येणे आवश्यक : खानापूर तालुका समिती सरचिटणीस आबासाहेब दळवी

  युवा स्पोर्ट्स हलशीवाडीतर्फे आयोजित सामान्य ज्ञान स्पर्धेचा बक्षीस वितरण संपन्न खानापूर : शाळांमध्ये विद्यार्थी वाढावेत यासाठी शिक्षकांबरोबरच शाळा सुधारणा कमिटीने महत्त्वाची भूमिका बजावणी गरजेचे असून इंग्रजीतून शिक्षण घेतले तरच यशस्वी होता येते हा न्यूनगंड बाजूला ठेवून मराठी माध्यमातून शिक्षण घेण्यास सर्वांनी पुढे येणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन खानापूर तालुका …

Read More »