बेळगाव : बेळगाव ग्रामीण भागाच्या रस्त्याची दुरावस्था झाली असून वारंवार मागणी करून देखील प्रशासन आणि लोकप्रतिनिधींनी याकडे दुर्लक्ष केले आहे. प्रामुख्याने बेळगाव -बाची, बडस-बाकनूर, मच्छे-वाघावडे, मुतगा-सांबरा या रस्त्यांची अवस्था अत्यंत दयनीय झाली आहे. त्यामुळे या रस्त्यांची पुनर्बांधणी करण्यासंदर्भात माजी महापौर शिवाजी सुंठकर, मार्कंडेय साखर कारखान्याचे चेअरमन आर. आय. पाटील, …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta