Thursday , December 18 2025
Breaking News

Classic Layout

निजलिंगाप्पा साखर आयुक्त कार्यालयात रयत संघटनेच्या पदाधिकाऱ्यांची बैठक

  निपाणी (वार्ता) : बेळगांव येथील निजलिंगाप्पा साखर आयुक्त कार्यालयात रयत संघटनेचे पदाधिकारी व सर्व कारखान्याच्या कार्यकारी संचालकांची बैठक घेण्यात आली. त्यामध्ये साखर आयुक्तांची परवानगी घेऊनच १५ नोव्हेंबर पूर्वी ऊस दर जाहीर करावा, यासह विविध विषयावर चर्चा करण्यात आली. कर्नाटक राज्य रयत संघटनेचे कार्याध्यक्ष राजू पोवार यांनी, ऊसाला खर्चाच्या तुलनेत …

Read More »

काळ्या दिनासंदर्भात नंदगड विभागात खानापूर म. ए. समितीची जनजागृती

  खानापूर : 1 नोव्हेंबर 1956 रोजी मुंबई प्रांतातील मराठी बहुल भाग अन्यायाने तत्कालीन म्हैसूर प्रांतात डांबण्यात आला तेव्हापासून 1 नोव्हेंबर हा सीमाभागात काळा दिन म्हणून पाळला जातो. त्यानिमित्ताने खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीतर्फे केंद्र सरकारचा निषेध म्हणून लाक्षणिक उपोषण करण्यात येते. येणारा काळा दिन खानापूर तालुक्यात गांभीर्याने पाळण्यात यावा …

Read More »

उद्यमबाग परिसर अंधारमय; रमाकांत कोंडुस्कर यांनी केली हेस्कॉम अधिकाऱ्यांची कानउघडणी

  बेळगाव : ऐन दिवाळीत संपूर्ण शहर विद्युत रोषणाईने सजले आहे तर दुसरीकडे शहरातील उद्यमबाग परिसरातील पथदीप मागील सहा महिन्यांपासून बंद पडले आहेत त्यामुळे येथील कारखान्यात रात्रपाळीला कामावर येणाऱ्या कर्मचाऱ्यांना अंधारातूनच ये- जा करावी लागत आहे. येथील कारखानदारांनी सदर बाब संबंधित लोकप्रतिनिधींच्या निदर्शनास आणून दिली मात्र लोकप्रतिनिधींनी या समस्येकडे दुर्लक्ष …

Read More »

सायकल फेरीत मराठी भाषिकांनी मोठ्या संख्येने सामील व्हावे; महाराष्ट्र एकीकरण समितीचे आवाहन

  बेळगाव : भाषावार प्रांतरचना करताना 1 नोव्हेंबर 1956 रोजी त्यावेळच्या केंद्र सरकारने मुंबई राज्यातील फार मोठा मराठी प्रदेश कर्नाटकात घातला आहे. या अन्यायाविरुद्ध सीमा प्रदेशातील मराठी जनता गेली 68 वर्षे एक नोव्हेंबर रोजी काळादिन आचरणात आणून केंद्र सरकारचा निषेध करते अन्याय झालेला सीमा प्रदेश महाराष्ट्रात सामील करावा या मागणीसाठी …

Read More »

महाराष्ट्र एकीकरण युवा समितीच्या वतीने जिल्हा शिक्षणाधिकारी यांना निवेदन

  बेळगाव : सोमवार दिनांक २८ ऑक्टोबर २०२४ रोजी बि.के. मॉडेल शाळा बेळगाव येथे शैक्षणिक विभागाकडून तालुकास्तरीय प्रतिभा कारंजी स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. त्या स्पर्धेमध्ये मराठी माध्यमात शिकणाऱ्या इयत्ता तिसरीच्या विद्यार्थ्यांने सहभाग घेतला होता. शालेय आणि केंद्रस्तरावर त्याने पहिला क्रमांक पटकावला होता. तालुकास्तरीय स्पर्धेमध्ये किती चिट्ठी काढून एका विषयावर …

Read More »

लक्केबैल कृषी पतीन सोसायटीचे सेक्रेटरी प्रकाश पाटील यांची आत्महत्या

  खानापूर : लक्केबैल कृषी पत्तीन सोसायटीचे सेक्रेटरी प्रकाश पांडुरंग पाटील (वय 48) यांनी विष प्राशन करून आत्महत्या केली असून आत्महत्येचे निश्चित कारण समजू शकले नाही. याबाबतची माहिती अशी की, लोकोळी येथील रहिवासी असलेले प्रकाश पांडुरंग पाटील, हे लक्केबैल कृषी पत्तीन सोसायटीत बऱ्याच वर्षापासून सचिव पदाची जबाबदारी सांभाळत होते. पण …

Read More »

श्री. एल. के. कालकुंद्री “आदर्श सहकार रत्न” पुरस्काराने सन्मानित

  बेळगाव : इंटिग्रेटेड सोशल वेल्फेयर सोसायटी (रजि.) चि. बेळगाव व नॅशनल रूरल डेव्हलपमेंट फाऊंडेशन (रजि.) बेळगाव यांच्यातर्फे कर्नाटक, महाराष्ट्र, गोवा या राज्यातून जय जनकल्याण सौहार्द सहकारी संघ नियमीत, या संस्थेचे संस्थापक श्री. एल. के. कालकुंद्री सर यांना राष्ट्रीय आदर्श सहकाररत्न गौरव पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला. दि. 27 ऑक्टोबर …

Read More »

आर्ट्स सर्कलचा दिवाळी पहाट कार्यक्रम

  बेळगाव : आर्ट्स सर्कलचा दिवाळी पहाट कार्यक्रम मंगळवार दि. २९ ऑक्टोबर रोजी रामनाथ मंगल कार्यालय येथे संपन्न झाला. गायिका होत्या विदुषी अपूर्वा गोखले. पहाटे ठीक ६ वाजता सुरू झालेला हा कार्यक्रम खूप रंगला आणि श्रोत्यांची उत्स्फूर्त अशी दाद कलाकारांना मिळाली. सुरुवातीला मेधा मराठे ह्यांनी सर्वांचे स्वागत केले. अपूर्वा गोखले …

Read More »

काळ्या दिनासंदर्भात खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीतर्फे जांबोटी विभागात जनजागृती

  खानापूर : 1 नोव्हेंबर 1956 रोजी मुंबई प्रांतातील मराठी बहुल भाग अन्यायाने तत्कालीन म्हैसूर प्रांतात डांबण्यात आला. तेव्हापासून 1 नोव्हेंबर हा सीमाभागात काळा दिन म्हणून पाळला जातो त्यानिमित्ताने खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीतर्फे केंद्र सरकारचा निषेध म्हणून लाक्षणिक उपोषण करण्यात येते. येणारा काळा दिन खानापूर तालुक्यात गांभीर्याने पाळण्यात यावा …

Read More »

जुनी हुबळी दंगल प्रकरणी खटला मागे घेऊ नये : नागरिक हितरक्षण समितीची मागणी

  बेळगाव : जुनी हुबळी येथील पोलीस ठाण्यावर झालेल्या हल्ल्याचा तपास एनआयएकडे सोपविणे, वक्फच्या नावावर शेतकऱ्यांच्या जमिनी हडप करण्याच्या राज्य सरकारच्या वृत्तीचा निषेध करण्यासाठी आज बेळगावात नागरिक हितरक्षण समितीच्या वतीने आंदोलन करण्यात आले. मंगळवारी बेळगाव जिल्हाधिकारी कार्यालयासमोर नागरिक हितरक्षण समितीच्या वतीने जुनी हुबळी दंगल प्रकरणी सरकारने मागे घेतलेला खटला आणि …

Read More »