Friday , December 19 2025
Breaking News

Classic Layout

डॉ. आंबेडकरांच्या विचारांचा वारसा जपावा : खासदार श्रीमंत छत्रपती शाहू महाराज

  निपाणीत डॉ. आंबेडकर शताब्दी महोत्सवाचे उद्घाटन निपाणी (वार्ता) : देशातील राजकारण आणि समाजकारणात शाहू, फुले आंबेडकरांचे मोठे कार्य झाले आहे. डॉ. आंबेडकर हे संविधान ज्ञानक होते. शाहू महाराजांनी केलेले कार्य त्यांनी पुढे चालू ठेवले. त्यामुळे त्यांच्या विचारांचा वारसा जपणे आवश्यक आहे, असे मत कोल्हापूरचे खासदार श्रीमंत छत्रपती शाहू महाराज …

Read More »

मराठा समाजाच्या हितोन्नतीसाठी उत्तरमध्ये झाली चिंतन बैठक : युवा नेते किरण जाधव यांनी केले मार्गदर्शन

  बेळगाव : मराठा संजबांधवांच्या हितोन्नतीसाठी संघटीत प्रयत्न करणे आज काळाची गरज आहे, असे मत मराठा समाजातील युवा नेते किरण किरण जाधव यांनी व्यक्त केले. मराठा आरक्षण गणना 3 ब मधून 2 अ मध्ये व्हावी यासह समाज बांधवांच्या हितोन्नतीसाठी च्या अनुषंगाने असणाऱ्या मागण्यांमध्ये एकवाक्यता असावी, यासाठी शनिवारी सायंकाळी 5 वाजता …

Read More »

एम. टी. पाटील यांना विविध संस्थातर्फे शोकसभेत श्रद्धांजली

  बेळगाव : बेळगावातील शिक्षण व सहकार क्षेत्रातील ज्येष्ठ कार्यकर्ते दिवंगत एम. टी. पाटील यांना शनिवारी झालेल्या शोकसभेत विविध संस्थांतर्फे श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. पाटील यांनी विविध क्षेत्रात निष्ठेने भरीव कार्य केले आहे. त्यांचे कार्य पुढे नेणे हीच त्यांना खरी श्रद्धांजली ठरेल, असे यावेळी केलेल्या शोकप्रस्तावात म्हटले आहे. आदर्श को- ऑप. …

Read More »

21 ऑगस्टला भारत बंदची हाक

  नवी दिल्ली : सर्व अनुसूचित जाती-जमातींना आरक्षण देण्याबाबत सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालाच्या निषेधार्थ बुधवार दि. 21 ऑगस्ट रोजी भारत बंदची घोषणा करण्यात आली आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाविरोधात बुधवारी देशभरात दलित आंदोलन करणार आहेत. सर्व अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती समुदायाच्या अधिकाऱ्यांनी जगदलपूरच्या सर्व प्राधिकरणांना आणि विविध संघटनांना पत्राद्वारे कळवले …

Read More »

बस आणि कारचा भीषण अपघात; एकाच कुटुंबातील चार जणांचा मृत्यू

  गदग : गदग जिल्ह्यातील नरगुंद तालुक्यातील कोन्नूर येथे परिवहन मंडळाची बस आणि कार यांच्यात भीषण अपघात झाला असून या अपघातात हावेरी येथील एकाच कुटुंबातील चौघांचा जागीच मृत्यू झाला. रुद्रप्पा अंगडी (55), पत्नी राजेश्वरी (45), मुलगी ऐश्वर्या (16) आणि मुलगा विजय (12) अशी मृतांची नावे आहेत. हे कुटुंब कल्लापुर बसवेश्वर …

Read More »

इस्कॉनमध्ये उद्यापासून विविध कार्यक्रम

  बेळगाव : येथील आंतरराष्ट्रीय कृष्ण भावनामृत् संघ (इस्कॉन) च्या वतीने जन्माष्टमीच्या निमित्ताने 19 ते 27 ऑगस्ट पर्यंत विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. 19 ला बलराम जयंती 19 ऑगस्ट रोजी इस्कॉनच्या श्री श्री राधा गोकुलांनंद मंदिरात श्री बलराम जयंती साजरी करण्यात येत आहे. त्यानिमित्त दिवसभर विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात …

Read More »

स्वप्नील कुसाळेचे जिल्ह्यात जोरदार स्वागत होण्यासाठी चोख नियोजन करा : पालकमंत्री हसन मुश्रीफ

  ऑलिंपिक पदक विजेता नेमबाज स्वप्नील कुसाळेची बुधवारी कोल्हापुरात भव्य मिरवणूक कोल्हापूर : ऑलिंपिकमध्ये देशाचे नाव उंचावणारा कोल्हापूर जिल्ह्याचा सुपुत्र स्वप्नील कुसाळे याचे जिल्ह्यात जोरदार स्वागत होण्यासाठी चोख नियोजन करा, अशा सूचना पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी दिल्या. पॅरीस येथे झालेल्या ऑलिंपिकमध्ये 50 मीटर रायफल थ्री पोजीशनमध्ये कांस्य पदक प्राप्त झाल्यानंतर …

Read More »

कोलकाता येथील घटनेच्या निषेधार्थ खानापूर तालुका डॉक्टर संघटनेच्या वतीने मोर्चाद्वारे निवेदन सादर

  खानापूर : कोलकाता येथील आर जी. कार वैद्यकीय विज्ञान महाविद्यालय आणि रुग्णालयातील निवासी डॉक्टरच्या हत्येप्रकरणी खानापूर तालुका डॉक्टर संघटनेच्या वतीने मोर्चाद्वारे निवेदन देण्यात आले. नुकताच कोलकाता येथील निवासी महिला डॉक्टरची अत्याचार करून अमानुष हत्या करण्यात आली या निषेधार्थ खानापूर तालुका डॉक्टर संघटनेने शनिवार दि.17 ऑगस्ट रोजी खानापूर शहरातून निषेध …

Read More »

कोलकात्ता प्रकरणातील आरोपींवर कठोर कारवाई करा; आयएमएची मागणी

  निपाणीतील दवाखाने दिवसभर बंद निपाणी (वार्ता) : कोलकाता येथील मेडिकल कॉलेजमधील महिला डॉक्टरच्या क्रूर बलात्कार आणि हत्येच्या निषेधार्थ शनिवारी (ता.१७) निपाणी मेडिकल मेडिकल असोसिएशनतर्फे निषेध रॅली काढण्यात आली. अत्यावश्यक सेवा वगळता एक दिवस काम बंद ठेवण्यात आले. या प्रकरणातील आरोपीवर कठोर कारवाई करण्याच्या मागणीचे निवेदन तहसीलदार प्रवीण कारंडे यांना …

Read More »

चंदगड तालुक्यातील जवानाचा मराठा लाईट इन्फंट्री सेंटर बेळगाव येथे मृत्यू

  चंदगड : मराठा लाईट एन्फ्ंट्री बेळगाव येथे सेवा बजावत असताना चंदगड तालुक्यातील जवानाचा हृदयविकाराने दुर्दैवी मृत्यू झाला. हवालदार सुनील वसंत सलाम, वय ३७ (११ मराठा) मुळगाव घुल्लेवाडी, तालुका चंदगड असे दुर्दैवी जवानाचे नाव आहे. ड्युटीवर असताना आज दि. १७/०८/२०२४ रोजी सकाळी दहा वाजता हृदयविकाराने त्यांचे निधन झाले. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत शिक्षण …

Read More »