Saturday , December 20 2025
Breaking News

Classic Layout

तणनाशकाने हिरावला शेतमजुरांचा रोजगार

  जमिनीचे आरोग्यही बिघडले कोगनोळी : अलीकडे शेतीमध्ये तणनाशकांचा वापर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. मजुरांपेक्षा कमी खर्चात मरणारे तण आणि दिवसभर मजुरांच्याकडून काम करुन घेण्यासाठी करावी लागणारी दगदग यामुळे प्रत्येकजण सहजासहजी उपलब्ध होणारे आणि अलीकडच्या विद्युत फवारणी पंपांच्यामुळे कमी त्रासात होणारे काम म्हणून तणनाशकच वापरु लागला आहे. त्यामुळे साहजिकच शेतमजुरांचा …

Read More »

समिती बळकट करण्यासाठी जोमाने कामाला लागा

  शहर समितीच्या बैठकीत विचारमंथन बेळगाव : लोकसभा निवडणुकीत झालेल्या पराभवामुळे खचून न जाता नव्या उमेदीने कार्यकर्त्यांनी कार्य करावे आणि सीमाप्रश्न सोडवणुकीसाठी प्रयत्न करावे, असे प्रतिपादन महाराष्ट्र एकीकरण समितीचे खजिनदार प्रकाश मरगाळे यांनी व्यक्त केले. ३० जून रोजी झालेल्या शहर महाराष्ट्र एकीकरण समितीच्या बैठकीत ते बोलत होते. बैठकीच्या अध्यक्षस्थानी शहर …

Read More »

नियती फाऊंडेशनकडून गरजू महिलेला शिलाई मशीनची मदत

  डेंग्यू जनजागृती शिबिर बेळगाव : नियती फाऊंडेशन व राजमाता जिजाऊ सांस्कृतिक प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने डॉक्टर्स डे निमित्त डेंग्यूबाबत जनजागृती व प्रतिबंधात्मक औषध वाटप करण्यात आले. दीपप्रज्वलन करून पूजा केल्यानंतर डॉ. सोनाली सरनोबत यांनी आपल्या सामाजिक जबाबदारीबद्दल मार्गदर्शन केले. डॉ. सुधीर बीके यांनी डेंग्यू आणि प्रतिबंध याविषयी सांगितले. डॉ. …

Read More »

देशभरात उद्यापासून लागू होणार नवीन फौजदारी कायदे!

  नवी दिल्ली : सोमवारपासून (1 जुलै) भारतात तीन नवीन फौजदारी कायदे भारतीय नागरी संहिता, भारतीय नागरी संरक्षण संहिता आणि भारतीय पुरावा कायदा लागू होणार आहेत. या कायद्याच्या अंमलबजावणीच्या तयारीसाठी सरकारने विविध केंद्रीय मंत्रालये, राज्य/केंद्रशासित प्रदेशाचे मुख्य सचिव आणि पोलीस प्रमुख यांच्यासोबत बैठका घेतल्या आहेत. याशिवाय हा दिवस साजरा करण्यासाठी …

Read More »

येळ्ळूर रोडवर बस स्टॉप फलक!

  बेळगाव : कर्नाटकात नवीन सरकार सत्तेत आल्यापासून महिलांना बस प्रवास मोफत केला. पण परिवहन खाते शेतात जाणाऱ्या शेतकरी महिलांना बस थांबवत नसत. आधी पैसे दिले की हवेतिथे उभे करायचे पण आता मात्र दुर्लक्ष होत होते. त्यात शहरी भाग, वडगाव, शहापूर भागातून शेतकरी महिला शहापूर, येळ्ळूर, अनगोळ, धामणे शिवारात शेती …

Read More »

संजीवीनी फौंडेशनच्या वतीने डॉक्टर्स दिनी मानसोपचार तज्ज्ञांचा सन्मान

  बेळगाव : राष्ट्रीय डॉक्टर्स दिनाचे औचित्य साधून दरवर्षी संजीवीनी फौंडेशनच्या वतीने वेगवेगळ्या डॉक्टरांचा सन्मान करण्यात येतो. यावर्षी डॉ. एस. एस. चाटे, डॉ. अँटोनियो कार्व्हलो आणि डॉ. विजयालक्ष्मी पुरद या मानसोपचार तज्ज्ञांचा सन्मान करण्यात येणार आहे. आदर्श नगर वडगाव येथील संजीवीनी फौंडेशनमध्ये हा कार्यक्रम होणार असून या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे …

Read More »

मोफत विजेसाठी विणकरांचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

  निपाणी (वार्ता) : जिल्हाधिकारी नितेश पाटील यांच्या नेतृत्वाखाली निपाणीत जनस्पंदन या कार्यक्रमाच्या माध्यमातून विविध समस्याबाबत नागरिकांनी शहर व तालुक्यातील विविध संघटना, नागरिकांनी लेखी स्वरूपात निवेदने दिली. माणकापूर पॉवरलूम असोसिएशनतर्फे वीज दर कमी करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. निवेदनातील माहिती अशी, विणकारांची थकीत वीज बिले माफ करावीत. २० अश्वशक्ती पर्यंत …

Read More »

बेळगाव तालुक्यात डेंग्यूचा दुसरा बळी

  बेळगाव : काही दिवसांपूर्वी डेंग्यूच्या तापाने त्रस्त असलेल्या युवकाचा तरुणाचा उपचारा दरम्यान मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी रात्री घडली. प्रसाद मुचंडीकर (वय २८ रा. लक्ष्मी गल्ली, हिंडलगा) असे मृत तरुणाचे आहे. प्रचंड तापामुळे त्याच्यावर बेळगाव येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते, मात्र उपचारा दरम्यान त्याचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत आहे. …

Read More »

विराट कोहलीनंतर रोहित शर्माही टी-२० क्रिकेटमधून निवृत्त

  मुंबई : भारताने शनिवारी टी-२० विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात दक्षिण आफ्रिकेला धूळ चारली. दक्षिण आफ्रिकेचा पराभव करत टीम इंडियाने टी-२० विश्वचषकावर नाव कोरलं आहे. टी२० विश्वचषक जिंकल्यानंतर देशभरात जल्लोषाचं वातावरण आहे. देशातील क्रिकेटप्रेमी टी२० विश्वचषक जिंकण्याचा उत्साह साजरा करत असतानाच दोन दिग्गज भारतीय क्रिकेटपटूंनी टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. …

Read More »

विराट कोहलीकडून टी-20 मधून निवृत्तीचे संकेत!

  भारतानं टी-20 विश्वचषक जिंकला आणि कोट्यवधी भारतीयांचं स्वप्न साकार केलं आहे. भारत विश्वविजेता ठरला आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या रोमांचक सामन्यात भारताने अखेरच्या षटकात विजय मिळवला आहे. अंतिम सामन्याने कोहलीने विराट खेळी केली, ज्याची सर्वांनाच अपेक्षा होती. विश्वचषकाच्या सुरुवातीच्या सामन्यांमध्ये विराटला चांगली खेळी करता आली नव्हती, पण अखेरच्या सामन्यात विराटने नावाला …

Read More »