Saturday , December 20 2025
Breaking News

Classic Layout

दूध दर कपातीचा निर्णय मागे नाही घेतल्यास आंदोलन

  रयत संघटनेच्या राजू पोवार यांचा इशारा निपाणी (वार्ता) : कर्नाटक सीमाभागासह राज्यातील मोठ्या प्रमाणात दूध कोल्हापूर येथील गोकुळ दुध संघाला दिला जातो. पण कर्नाटक आणि महाराष्ट्र असा भेदभाव करून या संघाच्या सुविधा दिल्या जात नाहीत. संघाने सर्वच दूध उत्पादकांना महाराष्ट्राप्रमाणे दर द्यावा, अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा रयत संघटनेचे कर्नाटक …

Read More »

नारायण राणेंना राज्यसभेची उमेदवारी नाही

  रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातून रिंगणात उतरणार मुंबई: काँग्रेसचे माजी नेते अशोक चव्हाण यांनी मंगळवारी भाजपमध्ये रितसर प्रवेश केला. भाजपकडून त्यांना आता राज्यसभेवर पाठवले जाणार आहे. राज्यसभेच्या सहा जागांसाठी येत्या २७ फेब्रुवारीला निवडणूक होत आहे. केंद्रीय मंत्री असलेले नारायण राणे राज्यसभेतून निवृत्त झाल्याने त्यांना पुन्हा उमेदवारी मिळणार का, याकडे सगळ्याचे लक्ष …

Read More »

बेकिनकेरेतील तलावात आढळला महिलेचा मृतदेह

  बेळगाव : बेकिनकेरे येथील ज्ञानेश्वरनगर शेजारील नागनाथ मंदिराच्या परिसरात असलेल्या तलावात एक महिला मृतावस्थेत सोमवारी सकाळी आढळून आली आहे. 55 वर्षीय सुनीता रवळू भडांगे असे मृत महिलेचे नाव आहे. सदर महिलेला नेहमी फिट्स येत होते. मात्र तलावात मृतदेह आढळल्याने याबद्दल उलट-सुलट चर्चा सुरू आहे. ज्ञानेश्वरनगर येथे रवळू भडांगे आणि …

Read More »

शाहू महाराजांना राज्यसभेची उमेदवारी देण्यासाठी शरद पवार आग्रही!

  मुंबई : अशोक चव्हाणांच्या भाजप प्रवेशामुळे काही दिवसांवर येऊन ठेपलेल्या राज्यसभा निवडणुकीची राजकीय समीकरणे पूर्णपणे बदलली आहेत. महाराष्ट्रात राज्यसभेच्या एकूण सहा जागांसाठी निवडणूक होत आहे. यापैकी एका जागेवर काँग्रेसकडून उमेदवार उतरवण्याची तयारी सुरु होती. परंतु, आता अशोक चव्हाण भाजपमध्ये गेल्याने काँग्रेसला सहजपणे एका जागेवरही भाजपकडून विरोधात उमेदवार दिला जाऊ …

Read More »

माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण आजच भाजपमध्ये प्रवेश करणार

  मुंबई : माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण आज अधिकृतरित्या भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. अशोक चव्हाण यांनी सोमवारी काँग्रेस सदस्यत्वाचा आणि आमदारकीचा राजीनामा दिला होता. त्यानंतर त्यांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चेला उधाण आले होते. दोन दिवसांत आपली भूमिका स्पष्ट करु, असे त्यांनी सांगितलं होतं. तर देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रेसचे अनेक नेते संपर्कात …

Read More »

हुबळीतील शेतकऱ्यांच्या अटकेचा मुख्यमंत्र्याकडून निषेध

  बंगळूर : हुबळी येथील शेतकऱ्यांना दिल्लीत होणाऱ्या आंदोलनात सहभागी होण्यासाठी जाताना भोपाळमधील अटक करण्याची मध्य प्रदेश सरकारने केलेली कृती अत्यंत निषेधार्ह आहे, असा संताप मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी व्यक्त केला आहे. मुख्यमंत्री सिद्धरामय्या, ज्यांनी याबद्दल एक्सवर पोस्ट केले आहे, त्यांनी मध्यप्रदेश सरकारला विनंती केली आहे, की राज्यातील आमच्या अटक केलेल्या …

Read More »

हमी योजनामुळे १.२ कोटी कुटूंबे दारिद्र्यरेषेतून बाहेर

  राज्यपाल गेहलोत; दुष्काळ निवारणासाठी प्रयत्न, विधिमंडळ अधिवेशनास प्रारंभ बंगळूर : कर्नाटक सरकारने राबविलेल्या हमी योजनांमुळे १.२ कोटींहून अधिक कुटुंबे दारिद्र्यरेषेतून बाहेर पडत आहेत आणि मध्यमवर्गीय स्थितीत येत आहेत, असे राज्यपाल थावरचंद गेहलोत यांनी सोमवारी राज्याच्या विकासाचे मॉडेल सादर करताना सांगितले. अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या सुरुवातीला विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांच्या संयुक्त अधिुवेशनात बोलताना …

Read More »

अतिवाड येथे व्यायाम शाळेचा शानदार उद्घाटन समारंभ

  बेळगाव : अतिवाड (ता. बेळगाव) येथे व्यायाम शाळेचा भव्य उद्घाटन समारंभ संपन्न झाला. बेळगावच्या खासदार मंगला अंगडी व राज्यसभा सदस्य इरण्णा कडाडी यांच्या प्रत्येकी ५ लाख अनुदानातून एकूण १० लाख निधीतून ही व्यायाम शाळा उभारली आहे. तसेच कार्यकर्ते व दानशूर व्यक्तींच्या सहकार्यातून ४ लाख रुपयेचे व्यायामशाळेचे साहित्यसुद्धा आणण्यात आले …

Read More »

मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला पाहिजे : ज्येष्ठ पत्रकार श्रीराम पवार

  बेळगाव : मराठी साहित्यिकांनी परिघाबाहेर जाऊन पाहिल्यानेच मराठी साहित्यात वेगळेपण आहे. देशामध्ये महाराष्ट्र व बंगाल या दोन राज्यांनीच वैचारिक परंपरा जपत देशाला दिशा देण्याचे काम केले आहे. मराठी भाषेला १२ व्या शतकापासूनचा इतिहास आहे. त्यामुळे भाषा टिकविण्यासाठी चिंता व्यर्थ असून अभिजात भाषेचा दर्जा मिळाला पाहिजे, हे रास्त आहे आणि …

Read More »

वाळकीमध्ये चाऱ्याच्या गंजींना आग; दीड लाखाचे नुकसान

  निपाणी (वार्ता) : वाळकी (ता.चिकोडी) येथे दोन शेतकऱ्यांच्या वाळलेल्या चाऱ्याच्या गंजीना आग लागल्याने सुमारे दीड लाखाचे नुकसान झाले. ही घटना रविवारी सायंकाळी घडली. अग्निशमन दलाचच्या प्रसंगावधानामुळे परिसरात असलेली घरे आगीपासून बचावली. याबाबत अधिक माहिती अशी, वाळकी गावातील दलित वसाहत परिसरात सिद्धार्थ बसाप्पा सुतार व नरसू रामा नाईक यांनी आपल्या …

Read More »