Saturday , December 20 2025
Breaking News

Classic Layout

बेळगावमध्ये 18 फेब्रुवारी रोजी पाचवे बेळगाव मराठी साहित्य संमेलन

  राज्याध्यक्ष रवी पाटील यांची माहिती बेळगाव (प्रतिनिधी) : अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद व मराठा मंदिर सांस्कृतिक भवन यांच्या संयुक्त विद्यमाने शिवजयंतीचे औचित्य साधून पाचव्या बेळगाव मराठी साहित्य संमेलनाचे आयोजन करण्याचे निश्चित केले असून रविवार दि. 18 फेब्रुवारी 2024 रोजी हे एक दिवसीय साहित्य संमेलन मराठा मंदिर मध्ये संपन्न …

Read More »

कर्नाटकातून आयोध्येला ‘आस्था’ विशेष एक्स्प्रेस रेल्वे; बेळगावातून १७ फेब्रुवारीला निघणार

  बंगळूर : कर्नाटकातील हजारो भाविक अयोध्येला भेट देतील या पार्श्वभूमीवर दक्षिण पश्चिम रेल्वे विभागाने कर्नाटक आणि गोवा अयोध्या धामशी जोडण्यासाठी ‘आस्था’ स्पेशल एक्स्प्रेस विशेष गाड्यांना परवानगी दिली आहे. अयोध्येतील नवीन राममंदिरात रामलल्ला प्राणप्रतिष्ठा पूर्ण झाली असून, मंगळवारपासून जनतेलाही रामाचे दर्शन घेण्याची परवानगी देण्यात आली आहे. यासोबतच विविध राज्यांमधून अयोध्येकडे …

Read More »

रोहित पवार ईडीच्या कार्यालयात दाखल, ईडी कार्यालयाबाहेर समर्थकांची जोरदार घोषणाबाजी

  मुंबई : राष्ट्रवादीचे कर्जत-जामखेडचे आमदार रोहित पवार यांची आज ईडी चौकशी होणार असून ते कार्यालयात दाखल झाले आहेत. बारामती ॲग्रो कारखाना प्रकरणी रोहित पवार ईडीच्या रडारवर असून आज त्याचप्रकरणी त्यांची चौकशी होत आहे. त्यापूर्वी ते सकाळी हॉटेल ट्रायडेंट मधून विधिमंडळात गेले आणि तेथे थोर पुरुषांच्या फोटोला अभिवादन केले. त्यानंतर …

Read More »

अन्यायाविरोधात चीड असणारा पत्रकार हरपला, ज्येष्ठ पत्रकार प्रशांत बर्डे यांना आदरांजली

  बेळगाव : अन्यायाविरोधात चीड असणारा, सर्व सामान्यांबद्दल कळवळा असणारा पत्रकार प्रशांत बर्डे यांच्या लेखणीतून प्रकट होत होता. त्यांच्या विचारांना पुढे नेण्याचे काम हीच त्यांना आदरांजली ठरेल, अशा शब्दात ज्येष्ठ पत्रकार प्रशांत बर्डे यांना आदरांजली वाहण्यात आली. पत्रकार विकास अकादमी आणि बेळगावकरांच्या वतीने ज्येष्ठ पत्रकार प्रशांत बर्डे यांच्या निधनानिमित्त जतीमठ …

Read More »

अजित पवारांना सुद्धा ईडीने छळले, पण आता भाजपसोबत गेल्याने शांत झोपतात; संजय राऊतांचा खोचक टोला

  मुंबई: भाजपविरोधात आवाज उठवणाऱ्यांविरोधात ईडीचा फास आवळला जातोय. संपूर्ण महाविकास आघाडी रोहित पवारांसोबत आहे, असे वक्तव्य शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांनी केले आहे. तसेच उपमुख्यमंत्री अजित पवारांना देखील टोला लगावला आहे. अजित पवारांचा ईडीने छळ केला, मात्र आज त्यांना शांत झोप लागते कारण ते भाजपसोबत आहे, असा …

Read More »

अनगोळमध्ये विहिरीत बुडून बालकाचा मृत्यू : पाईपला पकडल्याने दुसरे बालक वाचले

  बेळगाव : सोमवारी रामलल्ला उत्सव साजरा होत असताना कुरबर गल्ली, अनगोळ येथे भजन कार्यक्रम ठेवण्यात आला होता. बाजूलाच काही मुले लपंडाव खेळत होती. त्यापैकी दोघा बालकांना बाजूला असलेल्या उघड्या विहिरीचा अंदाज न आल्याने ते ४० फूट विहिरीत बुडाले. त्यात एकाचा मृत्यू झाला तर दुसरा बालक पाण्यात पडल्यानंतर लगेचच त्याच्या …

Read More »

मारुती गल्लीत दुकानाला आग; लाखों रुपयांचे साहित्य जळून खाक

  बेळगाव : शहरातील मारुती गल्ली येेेथील एका स्टेशनरी दुकानाला मंगळवारी रात्री आग लागून लाखो रुपयांच्या मौल्यवान वस्तू जळून खाक झाल्या. शहरातील मारुती गल्लीतील तळघरातील एका स्टेशनरी दुकानाला भीषण आग लागली. अचानक लागलेल्या आगीमुळे अनेक वस्तू जळून खाक झाल्या आहेत. अग्निशमन दलाच्या जवानांनी येऊन आग विझवल्याने ती पसरण्यापासून रोखली.

Read More »

येळ्ळूर ग्रामीण मराठी साहित्य संघाच्या वतीने विद्यार्थ्यांना आवाहन

  येळ्ळूर : येळ्ळूर ग्रामीण मराठी साहित्य संघाच्या वतीने परिसरातील तसेच तालुक्यातील विद्यार्थ्यांना आवाहन करण्यात येत आहे की प्रतिवर्षी येळ्ळूर ग्रामीण मराठी साहित्य संघाच्या वतीने विद्यार्थ्यांना विविध पुरस्कार दिले जातात. त्यामध्ये सीमाभागात दहावी परीक्षेत मराठी विषयात सन 2022-23 सालात प्रथम आलेल्या विद्यार्थ्याला रोख रक्कम व स्मृतिचषक देण्यात येतो, त्याचबरोबर येळ्ळूर …

Read More »

येळ्ळूर येथील नेताजी मल्टीपर्पज सोसायटीचा वर्धापन दिन साजरा

  येळ्ळूर : येळ्ळूर येथील नेताजी मल्टीपर्पज को-ऑप. सोसायटीचा 24 वा वर्धापन दिन सोसायटीच्या सभागृहात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सोसायटीचे अध्यक्ष डी. जी. पाटील हे होते. सोसायटीचे अध्यक्ष डी. जी. पाटील व उपाध्यक्ष रघुनाथ मुरकुटे यांच्या हस्ते नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. त्यानंतर …

Read More »

बिहारचे माजी मुख्यमंत्री कर्पूरी ठाकुर यांना मरणोत्तर भारतरत्न पुरस्कार जाहीर

  नवी दिल्ली : बिहारचे माजी मुख्यमंत्री कर्पूरी ठाकुर यांना देशातील सर्वाच्य पुरस्कार समजला जाणार भारतरत्न जाहीर करण्यात आला आहे. कर्पूरी ठाकुर हे दोनवेळा बिहारचे मुख्यमंत्री होते. तसेच ते त्यांच्या साध्या राहणीमानासाठी प्रसिद्ध होते. कर्पूरी ठाकुर यांची बुधवारी म्हणजे 24 जानेवारी रोजी शंभरावी जयंती आहे. त्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने त्यांच्या …

Read More »