Saturday , December 20 2025
Breaking News

Classic Layout

केंद्रीय दुष्काळ अभ्यास पथकाने घेतलेला आढावा

  बेळगाव जिल्ह्यात २.७८ लाख हेक्टर पिकांचे नुकसान : जिल्हाधिकारी नितेश पाटील यांची माहिती बेळगाव : पावसाअभावी जिल्ह्यात निर्माण झालेल्या भीषण दुष्काळी परिस्थितीची आज केंद्रीय कृषी व शेतकरी कल्याण विभागाचे सहसचिव अजितकुमार साहू यांच्या नेतृत्वाखालील पाच अधिकाऱ्यांच्या पथकाने पाहणी केली. आज शुक्रवारी (6 ऑगस्ट) सकाळी जिल्हाधिकाऱ्यांसह संबंधित विभागाचे अधिकारी यांच्याशी …

Read More »

महादेव मंदिर सांस्कृतिक भवनात रविवारी रक्तदान शिबिराचे आयोजन

  निपाणी (वार्ता) : चिक्कोडी लोकसभा मतदार संघाचे खासदार अण्णासाहेब जोल्ले यांचा रविवारी (८) रोजी ६१ वा वाढदिवस साजरा होत आहे. हा वाढदिवस सामाजिक उपक्रमांनी साजरा करण्याचा निर्धार कार्यकर्त्यांनी केला आहे. त्याप्रमाणे येथील महादेव गल्लीमधील महादेव मंदिरात श्री गणेश मंडळ व हेल्थ क्लब यांच्यावतीने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आल्याची माहिती …

Read More »

‘नवहिंद सोसायटी’चे कार्य कौतुकास्पद : मल्टीस्टेट फेडरेशनचे अध्यक्ष सुरेश वाबळे

  बेळगाव : नवहिंद मल्टीस्टेट सोसायटी व दौलत सहकारी साखर कारखाना तारण गहाण कर्जाचा एक दशकाहून अधिक काळ चाललेला सर्वोच्च न्यायालयातीन लढा ‘नवहिंद सोसायटी’ने जिंकल्याने सहकार क्षेत्रात नवहिंदचे सर्वत्र कौतुक होत असल्याचे प्रतिपादन मल्टीस्टेट फेडरेशनचे अध्यक्ष श्री. सुरेश वाबळे यांनी केले. ते अहमदनगर येथे आयोजित केलेल्या मल्टीस्टेट फेडरेशनच्या सातव्या वार्षिक …

Read More »

कणेरीवाडीजवळील अपघातामध्ये बेनाडीतील दाम्पत्य ठार

  निपाणी (वार्ता) : दुचाकी एक्सल व ट्रॅक्टर यांच्या झालेल्या धडकेमध्ये बेनाडीतील दाम्पत्यांचा मृत्यू झाल्याची घटना कनेरीवाडी क्रॉस नजीक गुरुवारी (ता.५) सायंकाळी घडली. संदीप बापूसो कोळी (वय ४०) व राणी संदीप कोळी (वय ३५ रा. बेनाडी, ता. निपाणी) अशी या घटनेतील मयत दाम्पत्यांची नावे आहेत. संदीप व त्यांची पत्नी राणी …

Read More »

मुंबईच्या गोरेगावमधील इमारतीच्या पार्किंगमध्ये भीषण आग, सात जणांचा होरपळून मृत्यू

  मुंबई : मध्यरात्री तीन वाजण्याच्या सुमारास मुंबईच्या गोरेगावमधील इमारतीच्या पार्किंगमध्ये भीषण आग लागली. या भीषण आगीत सात जणांचा होरपळून मृत्यू झाला आहे. तर 58 जण जखमी झालेत. तर 30 जणांना सुखरुप रेस्क्यू करण्यात आलंय. मृतांचा आकडा आणखी वाढण्याची शक्यता आहे. आगीवर नियंत्रण मिळवण्यात अग्निशमन दलाला यश आलं असून, सध्या कुलिंगचं …

Read More »

शिवाजीनगर येथे शॉर्टसर्किटमुळे घराला आग

  बेळगाव : शिवाजीनगर येथील घराला शॉर्टसर्किटमुळे आग लागून जीवनश्यकसह प्रापंचिक साहित्य आज (ता.५) जळून लाखो रुपयांचे नुकसान झाले. यात नेमकी कितीची हानी झाली आहे, याची नोंद नव्हती. मात्र, लाखोंचे नुकसान झाले आहे. घटनास्थळावरून माहिती अशी, शिवाजीगरला आज सकाळी साडेदहाच्या सुमारास शॉर्टसर्किटमुळे आग लागली. त्यात परिसरातील विविध घरातील साहित्य जळाले. …

Read More »

गणेबैल टोलनाक्यावर शेतकऱ्यांचा रास्ता रोको

  खानापूर : खानापूर तालुका शेतकरी संघटना व बेळगाव-गोवा महामार्गात जमीन गेलेल्या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या वतीने गुरुवारी गणेबैल येथील टोलनाक्यावर टोल बंद आणि रास्ता रोको करण्यात आला. त्यामुळे दोन्ही मार्गांवर वाहनांच्या लांबच्या लांब रांगा लागल्या. भूमिअधिकारण अधिकारी बलराम चव्हाण, प्रांताधिकारी व खानापूर तहसीलदार प्रकाश गायकवाड यांनी या विषयावर तत्काळ तोडगा काढण्याचे …

Read More »

टीम इंडियाला मोठा झटका, सलामीवीर शुभमन गिलला डेंग्यूची लागण?

  चेन्नई : भारताचा सध्याचा सर्वात यशस्वी फलंदाज शुभमन गिलला डेंग्यू झाल्याचा संशय आहे. त्यामुळं ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या विश्वचषक सामन्यात भारतीय संघाला गिलच्या अनुपस्थितीत मैदानात उतरावं लागण्याची शक्यता आहे. तसं झालं तर भारतीय संघासाठी तो मोठा धक्का ठरू शकतो. कारण यंदाच्या मोसमात गिल जबरदस्त फॉर्मात आहे. भारत आणि ऑस्ट्रेलिया संघांमधला सामना …

Read More »

कर्नाटक करत आहे ‘हिरव्या दुष्काळा’चा सामना

  सिद्धरामय्यांनी केंद्रीय पथकाला सांगितली वास्तव परिस्थिती बंगळूर : मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी आज भेटीला आलेल्या केंद्रीय दुष्काळ अभ्यास पथकाशी चर्चा केली आणि त्यांना राज्यातील शेतकऱ्यांच्या संरक्षणासाठी उपाययोजना करण्यास सांगितले. सरकारने १० सदस्यीय आंतर-मंत्रालयीयन केंद्रीय पथकाला (आयएमसीटी) माहिती दिली की, यावेळी राज्याला ‘हिरव्या दुष्काळा’चा सामना करावा लागत आहे. पीक वाढ आणि …

Read More »

हजार हेक्टरवर होणार शाळूची पेरणी; रब्बी हंगामासाठी बियाणे दाखल

  बियाण्यांच्या दरात दुपटीने वाढ निपाणी (वार्ता) : गतवर्षी अतिवृष्टीमुळे सोयाबीनसह इतर पिकांचे नुकसान झाले होते. यंदा मात्र या उलट परिस्थिती झाल्या असून पावसाअभावी पिके वाळून गेली आहेत. आता तोंडाशी आलेली सोयाबीन व इतर पिके काढण्याची कामे सुरू असून रब्बी हंगामातील पिकांच्या पेरणीची तयारीही शेतकऱ्यांनी सुरू केली आहे. त्या पार्श्वभूमीवर …

Read More »