Saturday , December 20 2025
Breaking News

Classic Layout

पोलीस उपायुक्त रोहन जगदीश यांनी केला चवाट गल्लीच्या कार्यकर्त्यांशी संवाद

  बेळगाव : गणेशोत्सव व ईद-ए-मिलादच्या पार्श्वभूमीवर पोलीस उपायुक्त रोहन जगदीश यांनी चवाट गल्लीसह संवेदनशील भागाची पाहणी केली. तसेच मंडळाच्या पदाधिकाऱ्यांची व कार्यकर्त्यांची संवाद साधताना अनेक महत्वाच्या सूचना दिल्या. यावेळी मंडळाचे अध्यक्ष श्रीनाथ पवार, कार्याध्यक्ष सुनील जाधव, आनंद आपटेकर, विनायक पवार, अनंत बामणे, सुधीर धामणेकरसह स्थानिक पोलीस अधिकाऱ्यांनी त्यांना तेथील …

Read More »

पतीसोबत भाजी विक्रीसाठी आठवडा बाजारात आलेल्या पत्नीचे अपहरण; गडहिंग्लज तालुक्यात खळबळ

  कोल्हापूर : आठवडा बाजारासाठी भाजीपाला विक्रीसाठी पतीसोबत आलेल्या पत्नीचे अपहरण झाल्याची धक्कादायक घटना कोल्हापूर जिल्ह्यातील गडहिंग्लज शहरात घडल्याने खळबळ उडाली आहे. गडहिंग्लज नगरपरिषदेच्या समोरील रोडवर रविवारी (17 सप्टेंबर) पहाटे पावणे सहाच्या सुमारारास ही अपहरणाची घटना घडली. लता लक्ष्मण नवलगुंदे (वय 30, रा. हेब्बाळ, ता. गडहिंग्लज, जि. कोल्हापूर) असे त्या …

Read More »

गणरायाच्या स्वागतासाठी लगबग; बाजारात गर्दी

  बेळगाव : गणेशोत्सव अवघ्या एक दिवसांवर येऊन ठेपल्याने उत्सवाच्या खरेदीसाठी बाजारात तोबा गर्दी झाली होती. विशेषत: सजावट, आरास आणि पूजेच्या साहित्याला मागणी वाढली होती. त्यामुळे बाजारात गणेशभक्तांचा उत्साह ओसंडून वाहत होता. त्यामुळे गणेशोत्सव दारात खरेदी जोरात असे चित्र पाहावयास मिळाले. लाडक्या बाप्पाचे जल्लोषात स्वागत करण्यासाठी भक्तांची लगबग सुरू झाली …

Read More »

कित्तूरजवळ युवकाची निर्घृण हत्या!

  कित्तूर : कित्तूर पोलीस ठाण्याअंतर्गत असलेल्या तिगडोळी गावात रात्री एका गुन्हेगार प्रवृत्तीच्या व्यक्तीची हत्या करण्यात आली. विजय रामचंद्र अरेर (३२ वर्षे) या गुन्हेगारी प्रवृत्तीच्या तरुणाची हत्या करण्यात आली. क्षुल्लक कारणावरून त्याचे व कल्लाप्पा सदेप्पा क्यातनावर (४८ वर्षे) यांच्यात भांडण झाले आणि मद्यधुंद अवस्थेत विजय अरेर याने मारामारी करून कल्लाप्पा …

Read More »

शांतता, सौहार्द नष्ट करणाऱ्या शक्तींविरुद्ध संघटित लढ्याची गरज

  मुख्यमंत्री सिध्दरामय्या; कल्याण कर्नाटक अमृत महोत्सव बंगळूर : समाजातील शांतता आणि सौहार्द नष्ट करणाऱ्या शक्तींविरुद्ध एकजुटीने लढा देण्याची गरज असल्याचे सांगून मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी यासाठी सर्वांनी एकत्रितपणे पुढे येण्याचे आवाहन केले. कल्याण कर्नाटक अमृत महोत्सव दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी गुलबर्गा येथील पोलीस परेड मैदानावर …

Read More »

उमेदवारी फसवणूक प्रकरण; चैत्रा टोळीकडून रोख रकमेसह ३.८ कोटींचे सोने जप्त

  बंगळूर : भाजपची उमेदवारी देण्याचे अमिष दाखवून व्यापारी गोविंद पुजारी यांची फसवणूक करणाऱ्या चैत्रा कुंदापूर टोळीकडून सीसीबी पोलिसांनी रोख रक्कमेसह ३.८ कोटी रुपयांचे सोने जप्त केले आहे. १२ सप्टेंबर रोजी, चैत्र कुंदापुर टोळीला उडुपी आणि चिक्कमंगळूर येथे अटक करण्यात आली, त्यांना न्यायालयात हजर केले गेले आणि सीसीबी पोलिसांनी पुन्हा …

Read More »

शिवसेना नाव व चिन्हाबाबत याचिकेवर आज सुनावणी

  नवी दिल्ली : शिवसेना पक्ष आणि चिन्ह याबाबत उद्धव ठाकरे गटाने दाखल केलेल्या याचिकेवर सोमवारी (दि. 18) सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होत आहे. ठाकरे गटाने 16 आमदारांच्या अपात्रतेबाबत विधानसभा अध्यक्षांनी लवकर निर्णय घ्यावा, याबाबत दाखल केलेल्या याचिकेवरही सुनावणी होणार आहे. सत्तासंघर्षाच्या निकालात आमदारांच्या अपात्रतेबाबत विधानसभा अध्यक्षांनी निर्णय घ्यावा, असे सर्वोच्च …

Read More »

समाज निर्मितीमध्ये विश्वकर्मा समाजाचे मोठे योगदान

  पालकमंत्री व सार्वजनिक बांधकाम मंत्री सतीश जारकीहोळी बेळगाव : विश्वकर्मा यांना सृष्टीचा पहिला निर्माता मानला गेला जातो. जगाच्या निर्मिती करणारा विश्वकर्मा यांना आद्य पुजले जाते. विश्वकर्मा जयंती दरवर्षी 17 सप्टेंबर रोजी साजरी केली जाते. भगवान विश्वकर्मा हे विश्वाचे निर्माता आणि पहिले शिल्पकार म्हणून ओळखले जातात. विश्वकर्मा समाजाचे अतिशय मोठे …

Read More »

येळ्ळूर शाळेत सिरॅमिक ग्रीनबोर्डचे थाटात उद्घाटन

  येळ्ळूर : गुरुवार दि. 14 सप्टेंबर रोजी येळ्ळूर येथील सरकारी उच्च प्राथमिक मराठी मॉडेल शाळेत बेम्को हायड्रोलिक्स लिमिटेड उद्यमबाग बेळगाव या कंपनीकडून देणगीदाखल मिळालेल्या सिरॅमिक ग्रीनबोर्डचा उद्घाटन सोहळा मोठ्या थाटात संपन्न झाला. कार्यक्रमासाठी कंपनीचे सीनियर मॅनेजर श्री. अरविंद पालकर, कंपनी सेक्रेटरी सौ. अमृता तरळे, फायनान्स मॅनेजर श्री. राजशेखर लक्षट्टी, …

Read More »

खानापूरातील बकरी बाजारात करोडो रुपयांची उलाढाल

  खानापूर : गणेश चतुर्थीच्या दुसऱ्या दिवशी ग्रामीण भागात उत्साहाने साजरा करण्यात येणारा सण म्हणजे उंदरी. गणपतीचे वाहन असणाऱ्या उंदराला गणेश चतुर्थीच्या दुसऱ्या दिवशी मांसाहार नैवद्य दाखविण्याची प्रथा काही भागात आहे. यानिमित्ताने आज रविवारी 17 सप्टेंबर रोजी खानापूरच्या आठवडी बाजारात बकरी बाजार भरला होता. बकरी बाजारात यावर्षी करोडो रुपयांची उलाढाल …

Read More »