Saturday , December 20 2025
Breaking News

Classic Layout

लॉजवर पोलिसांचा छापा : वेश्या व्यवसायात गुंतलेल्या दोन तरुणींची सुटका

  बेळगाव : बेळगाव जिल्ह्यातील रायबाग तालुक्यातील कुडची शहरातील शिवशक्ती लॉजवर पोलिसांनी छापा टाकून वेश्या व्यवसायात गुंतलेल्या दोन तरुणींची सुटका केली. कुडची शहरातील शिवशक्ती लॉजवर वेश्याव्यवसाय सुरू असल्याच्या माहितीच्या आधारे बेळगाव पोलिसांनी छापा टाकून दोन युवतींची सुटका केली आणि या छाप्यात सहभागी आरोपींना अटक केली. शिवशक्ती लॉजमध्ये बाहेरील राज्यातून तरुणींना …

Read More »

गणेशोत्सव मंगळवारी अन् सुट्टी सोमवारी

  प्रशासनाचा भोंगळ कारभार ; शासकीय नोकरदारातून नाराजी निपाणी (वार्ता) : शासनातर्फे वर्षभर विविध सण आणि उत्सवाच्या पार्श्वभूमीवर शासकीय सुट्ट्या दिल्या जातात. आतापर्यंत सण उत्सवा दिवशीच सुट्टी जाहीर केली जात होती. मात्र यंदा सरकारने गणेशोत्सवाची सुट्टी सोमवारी (ता.१८) जाहीर केली आहे. तर विघ्नहर्ता गणेशाचे स्वागत मंगळवारी (ता.१९) होणार आहे. पण …

Read More »

जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धेत पंडित नेहरू महाविद्यालयाचा कुस्ती संघ अजिंक्य..!

  बेळगाव : एम्स पदवीपूर्व महाविद्यालय बैलहोंगल व पदवीपूर्व शिक्षण खाते बेळगाव यांच्या अधिपत्याखाली संपन्न झालेल्या जिल्हास्तरीय कुस्ती स्पर्धेत पंडित नेहरू पदवी पूर्व महाविद्यालयाच्या कुस्ती संघाने अजिंक्य पद प्राप्त केले. विविध वजनी गटातील कुस्ती स्पर्धेमध्ये महाविद्यालयाचे कूस्तीपट्टू कुमार श्री मारुती घाडी 55 किलो ग्रीको रोमन कुस्तीमध्ये प्रथम क्रमांक, कु. अनुक्षा …

Read More »

बेळगावातील सुवर्णसौधजवळ बस उलटली

  बेळगाव : बेळगावातील सुवर्णसौधजवळ केके कोप्प – सीबीटी बस उलटली. या बसमध्ये 40 हून अधिक प्रवासी प्रवास करत होते.बस चालकासह दोघांची प्रकृती गंभीर आहे. प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, बेळगावमधील सुवर्णसौधाजवळ कालव्यात बस उलटली. बसमध्ये ४० हून अधिक जण प्रवास करत असून बस कंडक्टरसह दोघांची प्रकृती चिंताजनक असून दोघांनाही रुग्णवाहिकेने जिल्हा …

Read More »

विरूपाक्षलिंग समाधी मठात सेंद्रिय शेती, गो-पालन

  प्राणलिंग स्वामींचा पुढाकार ; मठात आज श्रावण समाप्ती महोत्सव निपाणी (वार्ता) : येथील चिकोडी रोडवरील वीरुपक्षिंग समाधी मठात प्राणलिंग स्वामींच्या मार्गदर्शनाखाली श्री विरूपाक्षलिंग समाधी मठ ट्रस्ट तर्फे शनिवारी (ता.१६) श्रावण समाप्ती महोत्सव होत आहे. या मठामध्ये केवळ धार्मिक कार्यक्रम होत नसून सेंद्रिय शेती, गोपालन, सर्वसामान्य विद्यार्थ्यांसाठी वसतिगृह, योग, प्राणायाम, …

Read More »

संविधानविरोधी शक्तींचा मनुस्मृतीच्या अंमलबजावणीचा प्रयत्न : मुख्यमंत्री सिद्धरामय्या

  संविधान प्रास्ताविकेच्या वाचन कार्यक्रमास चालना बंगळूर : संविधानविरोधी शक्ती संविधान नष्ट करून मनुस्मृती पुन्हा लागू करण्याचा प्रयत्न करत आहेत, असे सांगून मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी याबाबत सावधगिरी बाळगण्याचे आवाहन केले. विधानसौध येथे लोकशाही दिनाचा एक भाग म्हणून समाजकल्याण विभागातर्फे आयोजित भारतीय संविधानाच्या प्रास्ताविकेच्या जागतिक वाचन कार्यक्रमास चालना दिल्यानंतर ते बोलत …

Read More »

हुबळी ईदगाह मैदानावर गणेशाच्या प्रतिष्ठापनेस परवानगी

  उच्च न्यायालयाने अंजुमनचा अर्ज फेटाळला बंगळूर : कर्नाटक उच्च न्यायालयाच्या धारवाड खंडपीठाने शुक्रवारी (ता. १५) हुबळीतील वादग्रस्त इदगाह मैदानावर गणेशमूर्ती आणि गणेश चतुर्थी उत्सवाच्या स्थापनेविरोधात अंजुमन-ए-इस्लामने दाखल केलेली रिट याचिका फेटाळून लावली. हुबळी-धारवाड महानगरपालिकेने इदगा मैदानावर गणेशमूर्ती बसवण्यास परवानगी दिलेल्या ठरावाविरोधात अंजुमन-ए-इस्लामने उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. ईदगा …

Read More »

तहसीलदार कार्यालयातील लाच प्रकरणी दोघांचेही निलंबन

  प्रादेशिक आयुक्त, जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश निपाणी (वार्ता) : येथील तहसील कार्यालयाच्या भूमी विभागात लाच घेताना लोकायुक्त कारवाई करण्यात आली होती. यामध्ये भूमी विभागाचे अधिकारी उपतहसीलदार अभिषेक बोंगाळे व संगणक चालक पारिस सती यांना जेरबंद करण्याची कारवाई झाली होती. या माध्यमातून उपतहसीलदार अभिषेक बोंगाळे यांना प्रादेशीक आयुक्तांनी तर संगणक चालक पारिस …

Read More »

महाराष्ट्रासह सहा राज्यांमध्ये पावसाच्या जोरदार हजेरीची शक्यता

  नवी दिल्ली : पुढील दोन आठवड्यांत देशभरात दमदार पावसाच्या हजेरीची शक्यता हवामान खात्याने व्यक्त केली आहे. यामध्ये हवामान खात्याने महाराष्ट्रासह गुजरात, मध्यप्रदेश, छत्तीसगड आणि राजस्थानमध्ये ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. दरम्यान, राष्ट्रीय राजधानी दिल्लीमध्ये आज सकाळी मुसळधार पाऊस झाला. मात्र दुपारनंतर पुन्हा हवामानात बदल दिसून आला. दिवसभर दमट आणि …

Read More »

आवरोळी येथे शेतकऱ्याची विष प्राशन करून आत्महत्या

  खानापूर : कर्जाचा बोजा सहन न झाल्याने विष प्राशन करून शेतकऱ्याने आत्महत्या केल्याची घटना खानापूर तालुक्यातील आवरोळी गावात घडली. याबाबत समजलेली माहिती अशी की, महेश लक्ष्मण नागन्नावर (वय 50) या शेतकऱ्याला कर्जाचा बोजा जास्त झाला होता. त्यांनी अनेक सोसायटी, बँका, फायनान्स मधून कर्जे काढली होती. त्यातच पाऊस नसल्याने 4 …

Read More »