Sunday , December 14 2025
Breaking News

LOCAL NEWS

अटक केलेल्या म. ए. समिती नेत्यांची सुटका

  बेळगाव : सीमाभागातील मराठी भाषिकांच्या व्यथा आणि समस्या जाणून घेऊन त्या सोडविण्यासाठी बेळगाव येथे येणाऱ्या महाराष्ट्रातील सीमा समन्वयक मंत्र्यांची अडवणूक करू नका या मागणीचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना सादर करण्यासाठी गेलेल्या म. ए. समितीच्या अटक केलेल्या नेत्यांची बेळगाव पोलिसांनी सुटका केली. सीमा भागातील मराठी भाषिकांचे प्रश्न सोडविण्यासाठी महाराष्ट्रातील सीमा समन्वयक मंत्री …

Read More »

समितीवरील कारवाईचा सीमाभागातील गावागावातून निषेध

  बेळगाव : पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांच्या नावे निवेदन देण्यासाठी गेलेल्या महाराष्ट्र एकीकरण समितीच्या नेत्यांवर केलेल्या दडपशाहीविरोधात गावागावांतून निषेध करण्यात येत आहे. मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांच्या आदेशानुसार महाराष्ट्रातील मंत्र्यांवर जिल्हा बंदीची कारवाई करण्यात आली आहे. पण, आज कन्नड संघटनेच्या गुंडांनी महाराष्ट्राच्या वाहनांवर दगडफेक केली. त्यामुळे मंत्र्यांना …

Read More »

कर्नाटक सरकारच्या दडपशाहीचा येळ्ळूर विभाग म. ए. समितीच्यावतीने जाहीर निषेध

    येळ्ळूर : सीमा भागातील मराठी भाषिकांचे प्रश्न ऐकून घेण्यासाठी व कार्यकर्त्यांशी संवाद साधण्यासाठी सीमा समन्वयक मंत्री बेळगावला येणार होते परंतु कर्नाटक सरकारने सुरुवातीपासूनच त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला, यामुळे घटनात्मक अधिकारांची पायमल्ली झाली म्हणून मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीच्यावतीने एक पत्र देऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांना लिहिले …

Read More »

निवेदन देण्याकरिता गेलेल्या समिती नेत्यांना अटक

बेळगाव : महाराष्ट्र सीमासमन्वयक मंत्र्यांच्या बेळगाव दौऱ्यावर बंदी घालण्यात आल्याने यासंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्याकरिता गेलेल्या समिती कार्यकर्त्यांना अटक करण्यात आली आहे. महाराष्ट्रातून येणाऱ्या नेत्यांची अडवणूक करू नका, या मागणीसाठी बेळगावच्या जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यासाठी गेलेल्या महाराष्ट्र एकीकरण समितीच्या नेत्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. 144 कलम लागू असताना अशाप्रकारे निवेदन देण्यासाठी इतक्या मोठ्या …

Read More »

सीमाप्रश्नी महाराष्ट्र सरकारचे पुन्हा बोटचेपी धोरण!

  बेळगाव : महाराष्ट्राचे सीमा समन्वयक मंत्री शंभूराजे देसाई व चंद्रकांत पाटील 6 डिसेंबर रोजी बेळगाव दौऱ्यावर येणार अशी बातमी प्रसिद्ध होताच सीमाभागात नवचैतन्य निर्माण झाले होते. मात्र आज अचानक समन्वयक मंत्र्यांचा ठरलेला दौरा रद्द झाल्यामुळे महाराष्ट्र सरकारने दिल्लीश्वरांकडे झुकते माप घेतल्यामुळे पुन्हा एकदा सीमावासीयांच्या जखमेवर मीठ चोळण्याचे काम महाराष्ट्रातील …

Read More »

मध्यवर्ती म. ए. समितीच्या वतीने उद्या जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देणार

  बेळगाव : सीमा प्रदेशातील मराठी भाषिकांचे प्रश्न ऐकून त्यावर उपाययोजना करण्यासाठी महाराष्ट्राचे सीमाप्रश्न समन्वयक मंत्री सीमाभागातील मराठी भाषिकांना भेटण्यासाठी बेळगावला येणार आहेत. परंतु कर्नाटक सरकारने त्यांना रोखण्याचे प्रयत्न चालू केले आहेत, यामुळे घटनात्मक अधिकाराची पायमल्ली होणार आहे. याबाबत पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री श्री. अमित शाह यांना लिहिलेल्या …

Read More »

सीमा समन्वय मंत्र्यांचा उद्याचा बेळगाव दौरा रद्द होण्याची शक्यता

  राज्य सरकार माघार घेणार? बेळगाव : कर्नाटक-महाराष्ट्र सीमावाद आणखी चिघळू नये, यासाठी चंद्रकांत पाटील आणि शंभूराज देसाईंचा मंगळवारचा दौरा होणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. मंत्र्यांना तूर्त दौऱ्यावर न जाण्याच्या मुख्यमंत्र्यांच्या सूचना दिल्याची माहिती, सीमाभागातील पदाधिकाऱ्यांसोबत मुख्यमंत्री पुन्हा बैठक घेऊन पुढील रणनीती आखणार असल्याची सूत्रांची माहिती उपलब्ध झाली आहे.

Read More »

तुरमुरी येथे भव्य क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन

  बेळगाव : तुरमुरी येथील युवा मंच यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या “रामराज्य” ट्रॉफीचे उद्घाटन म. ए समितीचे युवा नेते आर. एम. चौगुले यांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी तुरमुरी गाम पंचायत माजी अध्यक्ष नागनाथ जाधव होते. यावेळी माजी महापौर शिवाजी सुंठकर, आंबेवाडी गाम पंचायत अध्यक्ष चेतन पाटील. तुरमुरी …

Read More »

बेळगावसह संपूर्ण सीमावासीयांना महाराष्ट्रात सामावून घेण्यासाठी प्रयत्न करा; अर्जुन जाधव

  मुंबई : ठाण्याचे पत्रकार साहित्यिक व सीमा चळवळीतील कार्यकर्ते विष्णू जाधव यांनी सीमा समन्वयक मंत्री तथा ठाणे जिल्हा पालकमंत्री शंभूराजे देसाई यांच्याकडे एका निवेदनाद्वारे बेळगावसह संपूर्ण सीमावासीयांना महाराष्ट्रात सामावून घेण्यासाठी प्रयत्न करा, अशी मागणी करण्यात आली आहे. महाराष्ट्र- कर्नाटक सीमावादावर सातत्याने लेखन करणारे दारू-नाशमुक्ती चळवळ चालविणारे साहित्यिक /पत्रकार अर्जुन …

Read More »

मतदार यादीतील नावे गांभीर्याने पडताळा; सरला सातपुते यांचे आवाहन

  बेळगाव : मतदार यादी पडताळणी सध्या सुरू आहे. बेळगावच्या मतदारांनी ही बाब गांभीर्याने घेतली पाहिजे कारण दक्षिण विभागातील बहुसंख्य नावे मतदार यादीतून गायब झाली आहेत. हे अलीकडेच होत आहे असे नाही तर महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मागील दोन वर्षांपासून जाणीवपूर्वक ही नावे गहाळ करण्याचे प्रकार घडत आहेत. मतदारांनी दिलेल्या मुदतीत …

Read More »