Sunday , December 14 2025
Breaking News

LOCAL NEWS

महाराष्ट्र सरकारच्या या “उदारमताचा” बोध कर्नाटक सरकार घेणार का?

  बेळगाव : बेळगाव सीमाप्रश्नी महाराष्ट्र – कर्नाटक सीमावाद न्यायप्रविष्ट आहे. एकीकडे कर्नाटक सरकारकडून मराठी भाषिकांवर होणारा अन्याय, कन्नड सक्तीचा बडगा, जमीन, पाणी, आणि भाषेवरून सुरु असलेला वाद आणि दुसरीकडे महाराष्ट्र सरकारने तुळजापूर देवस्थानासंदर्भात दाखविलेला उदारमतवादीपणा… आदिशक्ती तुळजाभवानी मंदिर परिसरात मराठीसोबतच कन्नड आणि तेलगू भाषेत भाविकांना माहिती देणारे फलक बसवून …

Read More »

बेळगाव ग्रामीण भागातील जनतेला सर्व सुविधा उपलब्ध : मृणाल हेब्बाळकर

  बेळगाव : पूर्वी ग्रामीण भागातील जनतेपर्यंत विविध सुविधा पोहोचत नव्हत्या. लक्ष्मी हेब्बाळकर या आमदार झाल्यानंतर शासनाकडून देण्यात येणाऱ्या सर्व सोयीसुविधा कोणत्याही प्रकारची कसूर न ठेवता पोहोचवल्या जात आहेत, असे युवक काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्षा मृणाल म्हणाले. पशुसंवर्धन विभागाच्या वतीने बेळगाव ग्रामीण क्षेत्रातील ४९ लाभार्थ्यांना चारा कटिंग मशिन आणि ४१ लाभार्थ्यांना …

Read More »

छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज यांचे योगदान अनन्यसाधारण : मुख्यमंत्री बसवराज बोम्माई

  दसऱ्यानिमित्त मुख्यमंत्र्यांची गोसावी मठाला सदिच्छा भेट बेंगळुरू : बेंगळुरू येथील मराठा समाजाच्या गोसावी मठाला कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्माई यांनी दसऱ्यानिमित्त सदिच्छा भेट दिली. यावेळी त्यांनी कर्नाटकातील मराठा समाजासाठी विशेष योजना राबविल्याबद्दल तसेच अनुदान मंजूर केल्याबद्दल मुख्यमंत्री बोम्माई यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी बोलताना मुख्यमंत्री बसवराज बोम्माई म्हणाले, मराठा समाज …

Read More »

कोनेवाडी येथे पूजा व महाप्रसादाचे आयोजन

  बेळगाव : दिनांक 2 ऑक्टोबर रोजी कोनेवाडी येथे दुर्गामाता युवक मंडळ यांच्यावतीने दुर्गामाता देवीच्या समोर सत्यनारायणची पूजा संपन्न झाली व तसेच महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. महाप्रसादाचा संपूर्ण खर्च ग्रामीणचे माजी आमदार व बेळगाव जिल्हा अध्यक्ष श्री. संजयदादा पाटील व बेळगाव भाजप ग्रामीणचे माजी अध्यक्ष श्री. विनयदादा कदम यांच्या …

Read More »

बसचे ब्रेक निकामी झाल्याने कम्पाउंडला धडक!

  आरटीओ सर्कल येथील घटना बेळगाव (प्रतिनिधी) : ब्रेक निकामी झालेली एक खासगी आराम बस थेट इमारतीच्या कंपाऊंडमध्ये शिरली. आज सोमवारी सकाळी बेळगाव आरटीओ सर्कल नजीक हा धक्कादायक प्रकार घडला. यावेळी बसमध्ये प्रवासी नव्हते त्यामुळे सुदैवाने जीवितहानी टळली. याबाबत घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार चन्नम्मा सर्कलकडून एक खासगी आराम बस आरटीओ सर्कल नजीक …

Read More »

आज होणार देवीचा गोंधळ चंडिका होम आणि जागरण

  बेळगाव : येथील नार्वेकर गल्लीतील ज्योतिर्लिंग देवस्थानात दरवर्षी नवरात्रोत्सवात अष्टमी दिवशी मंदिरात देवीचा गोंधळ घालण्यात येतो. तसेच अहो रात्र जागरणही करण्यात येते. यावर्षी अष्टमी दिवशी म्हणजे आज सोमवारी रात्री 11 वाजता वाजता देवीचा गोंधळ घालण्यात येणार आहे तसेच नवचंडी का होम करून जागरणही करण्यात येणार आहे. तरी भाविकांनी दर्शनाचा …

Read More »

केएसआरटीसी बस-लॉरीमध्ये भीषण अपघात; चौघांचा मृत्यू

  होसकोटे : केएसआरटीसी बसची महामार्गाच्या कडेला उभ्या असलेल्या लॉरीला धडकल्याने झालेल्या अपघातात चार जण ठार झाले. होसकोटे-कोलार मुख्य रस्त्यावर मैलापूरजवळ हा भीषण अपघात झाला. कोलारहून बंगळुरूकडे जाणाऱ्या केएसआरटीसी बसवरील चालकाचे नियंत्रण सुटले आणि ती एका उभ्या असलेल्या लॉरीला धडकली. या घटनेत आंध्र प्रदेशातील एका जोडप्यासह चार जणांचा मृत्यू झाला. …

Read More »

पंडित नेहरू हायस्कुलच्या विद्यार्थ्यांची राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड

  बेळगाव : सार्वजनिक शिक्षण खात्यामार्फत जिल्हा क्रिडांगणावर झालेल्या जिल्हास्तरीय कुस्ती, गोळाफेक व ज्युडो स्पर्धेत अव्वल कामगिरी केली व आता या विद्यार्थ्यांची निवड राज्यस्तरीय स्पर्धेसाठी झाली आहे. भिमु काटे याची कुस्ती व गोळाफेक स्पर्धेसाठी राज्यस्तरीय निवड, संजीव पुजारी याची राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेसाठी निवड, कार्तिक पावसकर राज्यस्तरीय ज्युडो स्पर्धेसाठी, श्रावणी पाटील …

Read More »

खानापूर क्रांतीसेना मल्टीपर्पज को- ऑप. सोसायटीची वार्षिक सभा संपन्न

  खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर शहरातील क्रांतीसेना मल्टीपर्पज को- ऑपरेटिव्ह सोसायटीची २०वी वार्षिक सभा लक्ष्मी मंदिराच्या सभागृहात नुकताच संपन्न झाली. सभेच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे संस्थापक व चेअरमन महादेव मरगाळे होते. प्रारंभी सेक्रेटरी कृष्णा पाटील यांनी प्रास्ताविक करून उपस्थितांचे स्वागत केले. उपस्थित मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन व फोटो पुजन करण्यात आले. यावेळी सेक्रेटरी …

Read More »

रायचूरमध्ये मुसळधार पावसामुळे घराची भिंत कोसळून तीन जणांचा मृत्यू

  रायचूर : राज्यातील रायचूरमध्ये मुसळधार पावसामुळे घराची भिंत कोसळून तीन जणांचा मृत्यू झाला आहे. मानवी तालुक्यातील कुर्डी गावात ही खळबळजनक घटना घडली आहे. परमेश, जयम्मा आणि भरत अशी मृतांची नावे आहेत. आज पहाटेच्या सुमारास ही दुर्घटना घडली. घरातील सर्वजण गाढ झोपेत असताना भिंत कोसळली. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन …

Read More »