बेळगाव : भारतीय रिझर्व्ह बँकेच्या पतधोरण समितीने आज झालेल्या बैठकीत शेतकऱ्यांना मोठा दिलासा दिला. आरबीआयचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी याविषयीची घोषणा केली. वाढत्या महागाईत शेतकऱ्यांना मदतीसाठी आता विना तारण दोन लाख रुपयांचे कर्ज उपलब्ध करून देण्यात येणार आहे. सध्या शेतकर्यांना विना तारण 1.6 लाखांचे कर्ज देण्यात येते. आता ही …
Read More »Recent Posts
मुडा प्रकरण : सिद्धरामय्यांच्या आव्हान याचिकेची सुनावणी २५ जानेवारीपर्यंत तहकूब
बंगळूर : मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी एकल सदस्यीय खंडपीठाच्या आदेशाला दिलेल्या उच्च न्यायालयातील आव्हान याचिकेची सुनावणी २५ जानेवारीपर्यंत तहकूब करण्यात आली. एकल सदस्यीय खंडपीठाने मुडा प्रकरणात त्यांच्याविरुद्धच्या चौकशीला मंजुरी दिली होती. कर्नाटक उच्च न्यायालयाने गुरुवारी राज्य सरकार आणि इतर प्रतिवादींनाही या प्रकरणी नोटीस बजावली. मुडा घोटाळ्याप्रकरणी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या विरोधात …
Read More »देवेगौडा यांनी कोणालाच राजकारणात पुढे येऊ दिले नाही
सिध्दरामय्या यांचा गंभीर आरोप; देवेगौडांवर जोरदार हल्ला बंगळूर : डॉ. राजकुमार, आपले चाहते हे देव आहेत, असे सांगायचे. परंतु आमचे मतदार आमच्यासाठी दैवत असल्याचं मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी आज हसन येथे आयोजित लोककल्याण मेळाव्यात बोलताना सांगितले. माजी पंतप्रधान देवेगौडांवर हल्ला करताना, त्यांनी कोणालाच राजकारणात पुढे येऊ दिले नसल्याचा गंभीर आरोप …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta