गदग : आपल्या कोवळ्या तीन मुलांना नदीत फेकून पित्याने आत्महत्या केल्याची हृदयद्रावक घटना गदग येथे घडली. वेदांत (३), पवन (४), धन्या (६) आणि वडील मंजुनाथ अशी मृतांची नावे आहेत. मंजुनाथने प्रथम आपल्या तीन कोवळ्या मुलांना गदग जिल्ह्यातील मुंदरगी तालुक्यातील कोरलाहळी गावाजवळ तुंगभद्रा नदीत फेकले. त्यानेही स्वतः नदीत उडी आत्महत्या …
Read More »Recent Posts
साहित्य -संस्कृतीमध्ये बदल घडवते, देश घडवते : ज्येष्ठ साहित्यिक गुणवंत पाटील
बेळगाव : लेखकाने समाजातील तळागाळा पर्यंत जाऊन दिन दलितांच्या समस्या मांडाव्यात. मानवांची दुःख व वेदना मांडाव्यात आणि मांडलेल्या समस्यांची उत्तरे ही लेखकाने द्यावी . जास्तीत जास्त लेखक जर घडतील तरच ते समाजाच्या दृष्टीने हितावह आहे. आपण सर्वांनी वाचन केले पाहिजे, समाजाला वाचण्यासाठी प्रवृत्त केले पाहिजे. त्यातून लिखाण घडले पाहिजे. …
Read More »काँग्रेस अधिवेशन शताब्दी सोहळा एक अर्थपूर्ण आणि विधायक कार्यक्रम : मंत्री एच. के. पाटील
बेळगांव : महात्मा गांधीजींच्या अध्यक्षतेखाली बेळगाव येथे 1924 मध्ये झालेल्या काँग्रेस अधिवेशनाला 100 वर्षे पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर वर्षभर विविध कार्यक्रमांचे आयोजन करून शताब्दी सोहळा सार्थक पद्धतीने साजरी करण्यात येणार आहे, अशी माहिती शताब्दी समितीचे अध्यक्ष आणि कायदा, संसदीय कामकाज आणि पर्यटन विभागाचे मंत्री एच.के. पाटील यांनी दिली आहे. आज …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta