मुंबई : उद्योगपती रतन टाटा पंचत्वात विलीन झाले आहेत. वरळी येथील स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या अंत्यसंस्कारासाठी केंद्र सरकारचे प्रतिनिधी म्हणून केंद्रीय गृहमंत्री अमित शाह मुंबईत आले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या विदेश दौऱ्यावर आहेत. त्यामुळे अमित शाह वरळी येथील स्मशानभूमीत रतन टाटा यांच्या अंत्यविधीसाठी आले. यावेळी …
Read More »Recent Posts
येडूर वीरभद्र देवस्थानची निपाणीत बनवली १५० किलो चांदीची पालखी
निपाणी (वार्ता) : गेल्या काही वर्षात अनेक देवस्थानमध्ये यात्रा, जत्रा आणि उत्सवासाठी चांदीपासून बनविलेल्या पालख्यांचा वापर सुरू झाला आहे. त्या पार्श्वभूमीवर निपाणीतील अप्पय्या शिवरुद्राप्पा शेट्टी सराफ पेढीचे सुरेश शेट्टी आणि रवींद्र शेट्टी यांनी येडूर येथील वीरभद्र देवस्थान साठी तब्बल १५० किलो वजनाच्या चांदीची पालखी बनवली आहे. माजी खासदार डॉ. …
Read More »जिल्हाधिकाऱ्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे
पाणी प्रश्नासाठी आत्मक्लेष आंदोलन; जिल्हाधिकारी कार्यालयातून येणार कमिटी निपाणी (वार्ता) : येथील पाणी प्रश्न सातत्याने चर्चेत आहे. नागरिकांना शुद्ध पाणी किमान दिवसाला दोन तास तरी पाणी मिळावे, यासाठी अनेक प्रयत्न केले गेले. शिवाय निवेदने दिली गेली. तरीही कोणतीच कार्यवाही न झाल्याने नागरी हक्क कृती समिती, सामाजिक कार्यकर्ते, झाकीर कादरी, …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta