खानापूर : गणेबैल येथील बेकायदेशीर उभारण्यात आलेला टोल नाका बंद करण्यात यावा या मागणीसाठी सर्व पक्षीयांच्या वतीने गुरुवार दिनांक 3 ऑक्टोबर रोजी गणेबैल टोल नाक्यावर रास्ता रोको करून धरणे आंदोलन छेडण्यात आले. यावेळी मोठ्या संख्येने नागरिक व शेतकऱ्यांनी सहभाग घेतला होता. आंदोलनाचे नेतृत्व शिवसेना राज्य उपाध्यक्ष के. पी. पाटील …
Read More »Recent Posts
जाहलो खरेच धन्य…! मराठी भाषेला अभिजात दर्जा
केंद्र सरकारचा सर्वात मोठा निर्णय मुंबई : महाराष्ट्रासाठी आजचा दिवस ऐतिहासिक दिवस आहे. कारण महाराष्ट्राची मान अभिमानाने उंचावेल अशी बातमी आता समोर आली आहे. केंद्र सरकारने मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्याचा निर्णय घेतला आहे. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्यात यावा, अशी मागणी गेल्या अनेक वर्षांपासून करण्यात येत …
Read More »मराठा समाजाच्या मागण्या पूर्ण केल्याशिवाय आचारसंहिता लावू नये; मनोज जरांगे पाटील यांचा इशारा
छत्रपती संभाजीनगर : मराठा समाजाचा ओबीसी प्रवर्गात समावेश करण्यासाठी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी 16 सप्टेंबरपासून उपोषण सुरू केले होते. लोकांच्या आग्रहाखातर दहा दिवसानंतर त्यांनी उपोषण मागे घेतले. आज छत्रपती संभाजीनगर येथील रुग्णालयात त्यांना डिस्टार्च मिळाला. नारायणगडावरील दसरा मेळाव्यासाठी त्यांनी तयारी सुरू केली आहे. त्यापूर्वी त्यांनी मराठा समाजाच्या मागण्यासाठी …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta