Tuesday , December 23 2025
Breaking News

Recent Posts

खानापूरातील गावे स्थलांतर संदर्भातील सर्वपक्षीय बैठकीत तीन ठराव मंजूर!

  खानापूर : भीमगड अभयारण्यात असलेल्या 9 गावांचे स्थलांतर करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला असून त्या संदर्भात नऊ गावातील ग्रामस्थांचे म्हणणे ऐकून घेण्यासाठी व या विषयावर योग्य तो तोडगा काढण्यासाठी खानापूर तालुक्याचे आमदार विठ्ठलराव हलगेकर यांनी आज शुक्रवार दिनांक 16 ऑगस्ट रोजी सर्वपक्षीय बैठक राजा श्री शिवछत्रपती शिवस्मारक येथे बोलाविली …

Read More »

राज्यातील हमी योजना सुरूच रहातील; मुख्यमंत्र्यांची ग्वाही

  बेळगावातील काँग्रेस अधिवेशनाच्या शताब्दीची घोषणा बंगळूर : राज्यात हमी योजना सुरूच राहणार आहेत. हमी योजनांमुळे दिवाळखोरीचे भाकीत करणाऱ्यांना उत्तर मिळाले असून, येत्या काळात आर्थिक विकास साधून आम्ही त्यांना उत्तर देऊ, असे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी गुरुवारी (ता. १५) सांगितले. दरम्यान, बेळगावात काँग्रेसचे अधिवेशन होऊन शंभर वर्षे झाली. आंबेडकरांच्या बहिष्कृत हितकारिणी …

Read More »

चौथ्या दिवशी शेतकऱ्यांचे बेमुदत धरणे सुरूच

  बेळगाव : विविध मागण्यांच्या पूर्ततेच्या मागणीसाठी अखिल कर्नाटक रयत संघ, अखिल कर्नाटक महिला रयत संघ आणि हरित सेना बेंगळुरू तसेच कर्नाटक राज्य शेतकरी संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने बेळगावात आज चौथ्या दिवशीही शेतकऱ्यांनी धरणे धरले. म्हादई – कळसा – भांडुरा प्रकल्पाचे कामकाज लवकरात लवकर सुरु करण्यात यावे, शेतकऱ्यांच्या पंपसेटसाठी आणलेला …

Read More »