नवी दिल्ली : माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने आज ७०व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांच्या विजेत्यांची घोषणा केली आहे. यामध्ये “वाळवी” या चित्रपटाने सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपटाचा मान मिळवला आहे. साऊथ अभिनेता ऋषभ शेट्टीला सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार मिळाला आहे. “कंतारा” या चित्रपटासाठी त्याला सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार मिळाला आहे. कांताराच्या अभिनेत्याने बाजी मारली ऋषभ …
Read More »Recent Posts
जिल्हाधिकाऱ्यांच्या आश्वासनानंतर रयत संघटनेचे उपोषण मागे
निपाणी (वार्ता) : शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी बेळगांव येथील सरकारी क्रिडांगणावर रयत संघटनेतर्फे संघटनेचे राज्य कार्याध्यक्ष राजू पोवार यांच्या नेतृत्वाखाली स्वातंत्र्यदिनी गुरुवारी (ता.१५) उपोषण करण्यात आले. जिल्हाधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांच्या समस्या सोडविण्याची ग्वाही दिली. त्यानंतर संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी उपोषण मागे घेतले. देशाला स्वातंत्र्य मिळून ७८ वर्षे पूर्ण झाली आहेत. तरीही शेतकऱ्यांना कोणत्याही सरकारने …
Read More »समर्थ सोसायटीतर्फे गुणवत्तापात्र विद्यार्थ्यांचा सन्मान
बेळगाव : येथील समर्थ अर्बन सोसायटीच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही सोसायटीच्या सभासदांच्या पाल्यांचा गौरव करण्याचा कार्यक्रम स्वातंत्र्यदिनी संध्याकाळी आशीर्वाद मंगल कार्यालयात संपन्न झाला. या कार्यक्रमास प्रमुख पाहुण्या म्हणून डॉ. सोनाली सरनोबत या उपस्थित होत्या. अध्यक्षस्थानी सोसायटीचे उपाध्यक्ष श्री. अभय जोशी हे होते. समर्थ सोसायटीच्या सभासदांच्या पहिली ते नववी पर्यंतच्या 175 …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta