खानापूर : जिल्ह्यातील अतिवृष्टीचे ठिकाणी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कणकुंबी पाणलोट क्षेत्रात गेल्या 7 ते 8 दिवसापासून धुवांधार पाऊस पडत आहे. परिसरातील नदी, नाले ओसंडून वाहत असून हब्बनहट्टी येथील मलप्रभा नदीच्या पात्रात असलेले श्रीस्वयंभू मारुतीच्या छतापर्यंत पाणी आले आहे. कणकुंबी पाणलोट क्षेत्रात दोन दिवस असाच पाऊस पडला झाला तर स्वयंभू …
Read More »Recent Posts
गोकाक येथे 7 महिन्याच्या बाळाचा मृत्यू : पालकांचा डॉक्टरांविरोधात संताप
गोकाक : डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे बालकाचा मृत्यू झाल्याचा आरोप करत नातेवाईकांनी रुग्णालयातील उपकरणे फोडल्याची घटना गोकाक येथील ब्याळीकाटाजवळील कडाडी रुग्णालयात घडली. डॉ. महांतेश कडाडी यांचे खाजगी रुग्णालय असून, शिवानंद निंगाप्पा बडबडी यांच्या 7 महिन्याच्या बाळाचा मृत्यू झाला, संतप्त नातेवाईकांनी रुग्णालयातील साहित्याची नासधूस केली. आजारी असल्याने चार दिवसांपूर्वी मुलाला रुग्णालयात दाखल …
Read More »राहुल गांधींनी हिंदूंची माफी मागावी : अनिल बेनके
बेळगाव : राहुल गांधी यांनी लोकसभेत हिंदुविरोधी वक्तव्य करून हिंदूंच्या भावना दुखावल्या. त्यामुळे त्यांनी लोकसभेत हिंदूंची माफी मागावी, असे भाजप प्रदेश उपाध्यक्ष आणि माजी आमदार अनिल बेनके यांनी सांगितले. बेळगाव शहरात बोलावलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचे हिंदू हिंसाचारी आणि दहशतवादी असल्याचे वक्तव्य …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta