शंकराचार्य पीठाचे पुरस्कार वितरण कोल्हापूर : देवभक्ती आणि राष्ट्रभक्ती महत्त्वाची आहे, असे आशीर्वचन स्वामी विद्यानृसिंह भारती यांनी आज केले. येथील शंकराचार्य पीठामध्ये आद्य शंकराचार्यांच्या जयंती उत्सवाच्या निमित्ताने निमित्ताने विविध क्षेत्रातील मान्यवरांचा पुरस्कार देऊन स्वामींच्या हस्ते गौरव करण्यात आला. त्यावेळी स्वामीजी बोलत होते. ते म्हणाले, देवभक्ती आणि राष्ट्रभक्ती या दोन्हींचा …
Read More »Recent Posts
बेनकनहळ्ळी ग्रा. पं. अध्यक्ष यल्लाप्पा पाटील यांना राष्ट्रीय पुरस्कार जाहीर
गोव्यात २६ मे रोजी होणार सन्मान बेळगाव : बेनकनहळ्ळी ग्रामपंचायतीचे विद्यमान अध्यक्ष यल्लाप्पा मल्लाप्पा पाटील यांनी केलेल्या सामाजिक कार्यासाठी त्यांना राष्ट्रीय पुरस्कार जाहीर झाला आहे. दिल्ली, कर्नाटक, महाराष्ट्र गुजरात व गोवा राज्यातील सामाजिक क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या निवडक व्यक्तीना हा राष्ट्रीय पुरस्कार दिला जातो. यल्लाप्पा पाटील यांनी ग्रामपंचायत अध्यक्ष …
Read More »खानापूर तालुक्यातील पूरग्रस्त भागाला मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांची भेट
पुराचा सामना करण्यासाठी खबरदारी घ्या : सीईओ राहुल शिंदे खानापूर : यावर्षी मुसळधार पावसाचा अंदाज असल्याने तालुक्यातील सर्व गावांमध्ये अतिवृष्टी व पुराचा सामना करण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांनी खबरदारीच्या उपाययोजना कराव्यात, अशा सूचना जिल्हा पंचायतचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल शिंदे यांनी दिल्या. बुधवारी (मे-२२) त्यांनी तालुक्यातील लोंढा ग्रामपंचायतीतील अतिवृष्टी व पांढरी …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta