नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यात सहा राज्ये आणि दोन केंद्रशासित प्रदेशात ५९.०६ टक्के मतदान झाले. या टप्प्यात ४९ मतदारसंघांमध्ये मतदान घेण्यात आले. पश्चिम बंगालमधील तुरळक हिंसाचार आणि ओदिशातील मतदान यंत्रातील कथित बिघाड-गोंधळ वगळता सर्वत्र शांततेत मतदान झाले. महाराष्ट्रात सुमारे ६० टक्के मतदानाची नोंद झाली, तर सर्वाधिक ७३.१४ …
Read More »Recent Posts
कृष्णा नदीच्या पाणी पातळीची मंत्री सतीश जारकीहोळींनी केली पाहणी
चिक्कोडी : कुडची शहराजवळील कृष्णा नदी पात्रातील पाणी पातळीची मंत्री सतीश जारकीहोळी यांनी स्थानिक नेते आणि विविध अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत पाहणी केली. गेल्या आठवड्याभरापासून सुरु असलेल्या पावसामुळे महाराष्ट्र सरकारने कोयना जलाशयातून कृष्णा नदी पात्रात पाणी सोडण्यासाठी कर्नाटक सरकारने महाराष्ट्र मुख्यमंत्र्यांना पात्र पाठवले होते. या मागणीला प्रतिसाद देत महाराष्ट्र सरकारने कृष्णा …
Read More »कपिलेश्वर तलाव परिसरातील समस्यांकडे महापालिका व हॅस्कॉमचे दुर्लक्ष
बेळगाव : बेळगाव शहरातील कपिलेश्वर मंदिरच्या पाठीमागे असलेल्या कपिलेश्वर तलाव परिसरातील समस्यांकडे महानगरपालिकेचे तसेच हॅस्कॉमचे दुर्लक्ष होत असल्याचे निदर्शनास येत आहे. कपिलेश्वर तलावात परिसरातील लहान मुले तसेच तरुण वर्ग नेहमीच पोहण्याचा आनंद लुटत असतात. सध्या उन्हाळी सुट्टी असल्यामुळे बालचमू कपिलेश्वर तलावात पोहण्यासाठी गर्दी करताना दिसून येत आहेत. मात्र या …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta