नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीच्या आधी इंडिया आघाडीला आणखी एक मोठा झटका बसला आहे. नितीश कुमार, ममता बॅनर्जी आणि अखिलेश यादव यांच्यानंतर आता आम आदमी पक्षाचे नेते आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल देखील काँग्रेसवर नाराज झाले आहेत. केजरीवाल यांनी चंदीगड आणि पंजाब येथे लोकसभा निवडणुकीत कोणासोबत आघाडी करणार नसल्याची …
Read More »Recent Posts
लोकसभा निवडणुकीपूर्वीच नागरिकत्व सुधारणा कायदा लागू करणार, गृहमंत्री अमित शाहांची मोठी घोषणा
नवी दिल्ली : नागरिकत्व सुधारणा कायद्याची अंमलबजावणी आगामी लोकसभा निवडणुकीच्या आधी देशभर केली जाणार आहे, अशी मोठी घोषणा केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी केली. डिसेंबर २०१९ मध्ये संसदेने या कायद्याला मंजुरी दिली होती. “नागरिकत्व सुधारणा कायदा हा देशाचा कायदा असून याबाबत अधिसूचना काढली जाणार आहे. निवडणुकीपूर्वीच या कायद्याची अंमलबजावणी …
Read More »जायंट्स 6 फेडरेशनवर लाड, पाटील, हिरेमठ यांची निवड
बेळगाव : राज्यातंर्गत कार्यरत असलेल्या जायंट्स फेडरेशन 6 वर जायंट्स ग्रुप ऑफ बेळगाव (मेन) चे माजी अध्यक्ष अनंत लाड, शिवराज पाटील व शिवकुमार हिरेमठ यांची निवड करण्यात आली आहे. यापूर्वी युनिट डायरेक्टरपद भुषविलेले अनंत लाड यांना पुन्हा युनिट एक च्या डायरेक्टरपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. यापूर्वी तीन वेळा फेडरेशन …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta