सर्वपक्षीय बैठकीनंतर सिद्धरामय्यांची माहिती बंगळूर : गेल्या १२३ वर्षांत राज्यासह कावेरी खोऱ्यात पावसाची तीव्र कमतरता आहे. अशा स्थितीत तामिळनाडूला पाणी सोडता येणार नाही. यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयात अर्ज दाखल करणार असल्याचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी बुधवारी सांगितले. कावेरी नदी जलव्यवस्थापन समितीने तामिळनाडूला आणखी १५ दिवस पाच हजार क्युसेक पाणी सोडण्याच्या शिफारशीच्या …
Read More »Recent Posts
शेतकऱ्यांचा कळवळा असेल तर सभासदांना १०० किलो साखर द्या : राजू पोवार
रयत संघटनेची बैठक निपाणी (वार्ता) : शेतकऱ्यांसाठी असलेल्या योजना सरकारने बंद केल्याच्या निषेधार्थ येथील लोकप्रतिनिधींनी मोर्चा काढून तहसीलदारांना निवेदन दिले. पण आज तागायत १५ वर्षे रयत संघटनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना न्याय हक्क मिळवून देण्यासाठी मुख्यमंत्री, कृषिमंत्री, जिल्हाधिकारी, तहसीलदार कार्यालयावर मोर्चा काढण्यासह आंदोलने केली आहेत. आता अचानकपणे शेतकऱ्यांच्या बाजूने उभे राहून …
Read More »शासकीय कार्यालयात भ्रष्टाचाराला बळी पडू नका
लोकायुक्त डीएसपी जे. रघु. ; निपाणीत लोकायुक्त, पोलिसांची बैठक निपाणी (वार्ता) : अलीकडच्या काळात भ्रष्टाचारासह अनेक समस्यांचा सामना नागरिकांना करावा लागत आहे. पण अजूनही लोकायुक्त खात्याबाबत म्हणावी तशी माहिती जनजागृती झालेली नाही. त्यामुळे अनेक कार्यालयात विविध कामासाठी नागरिकांना लाच म्हणून रक्कम द्यावी लागत आहे. त्याच्या विरोधात लोकायुक्त अधिकारी कार्यरत …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta