खानापूर : मागील दोन दिवसांपासून पश्चिम घाटात धुवाधार पाऊस सुरू झाल्यामुळे खानापूर तालुक्यातील नदी, नाले दुथडी भरून वाहू लागले आहेत. अनेक गावातील पूल व बंधारे पाण्याखाली आल्यामुळे खानापूर शहराशी कांही गावांचा संपर्क तुटला आहे. तालुक्यातील जवळपास 40 गावांना बेटाचे स्वरूप आले आहे. सतत पडत असणाऱ्या पावसाने हबनहट्टी येथील साधूचे …
Read More »Recent Posts
पहिल्याच पावसात स्मार्ट सिटीचा भोंगळ कारभार उघड!
बेळगाव : मागील चार दिवसांपासून शहर परिसरात दमदार पावसाला सुरुवात झाली आहे. त्यामुळे शहरातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. पावसाने मागील एक महिना ओढ देत आता दमदार पावसाला सुरवात झाली आहे. पुनर्वसूच्या तरण्या पावसाने शेतकऱ्यांना सावरले मात्र स्मार्ट सिटीचा भोंगळ कारभार उघड झाला आहे. स्मार्ट सिटी योजनेअंतर्गत शहरात अनेक ठिकाणी …
Read More »मराठी भाषा आणि संस्कृती संवर्धन शाळेतूनच; आबासाहेब दळवी
खानापूर : मराठी भाषा आणि संस्कृती संवर्धनाचे काम शाळांमधून होते. त्यामुळे खानापूर तालुक्यातील शिक्षकानी आपले कर्तव्य समजून मराठी शाळांचे अस्तित्व टिकवण्यासाठी प्रयत्नशील असले पाहिजे, असे प्रतिपादन खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीचे सरचिटणीस आबासाहेब दळवी यांनी केले आहे. महाराष्ट्र एकीकरण युवा समितीतर्फे गुरुवारी खानापूर येथील चिरमुरकर गल्लीतील सरकारी मराठी मुलांची …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta