नवी दिल्ली : इंग्लंडमध्ये भारतीय वंशाच्या नागरिकांची हत्या होण्याची घटना ताजी असतानाच साउथहॅम्प्टन वे केंबरवॉल येथे केरळमधील तरुणाची हत्या झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. मागील आठवड्यातील ही तिसरी घटना असल्याने इंग्लंडमधील भारतीयांमध्ये खळबळ उडाली आहे. अरविंद शशीकुमार ( वय २५) अशी हत्या झालेल्या तरुणाचे नाव आहे. या प्रकरणी …
Read More »Recent Posts
‘भारताला 2025 पर्यंत क्षयरोगमुक्त भारत बनवण्याचा संकल्प’
मन की बात मधून पंतप्रधानांचे देशाला संबोधन नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी ‘मन की बात’ या कार्यक्रमाच्या माध्यमातून देशातील नागरिकांशी संवाद साधतात. रविवार (18 जून) रोजी ‘मन की बात’ या कार्यक्रमाच्या 102 व्या भागाचे प्रसारण करण्यात आले आहे. मन की बात हा कार्यक्रम प्रत्येक महिन्याच्या शेवटच्या रविवारी प्रसारित …
Read More »शुद्ध जलपेय केंद्रांची दुरुस्ती न केल्यास आंदोलन
राजेंद्र वड्डर; तालुक्यात ६६ पैकी निम्मी केंद्रे बंद निपाणी (वार्ता) : दोन महिन्यापासून सर्वत्र पाणीटंचाई निर्माण झाली त्यामुळे शहर आणि ग्रामीण भागातील नागरिकांना शुद्ध जलपेय घटकांचा आधार निर्माण झाला होता. पण तालुक्यात ६६ शुद्ध पाणीपुरवठा केंद्रे असून त्यांपैकी निम्म्यापेक्षा जास्त केंद्रांची अवस्था अत्यंत गंभीर आहे. यामुळे सर्वसामान्य नागरिकांना कमी …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta