बारामती : राज्यात कोल्हापूरसह अन्य काही दोन, तीन ठिकाणी जे घडले हे महाराष्ट्राला लौकीकाला शोभणारे नाही. महाराष्ट्र हे संयमी, शांतताप्रिय राज्य आहे. येथील सर्वसामान्य लोकांची कायदा हातात घेण्याच्या संबंधीची प्रवृत्ती नाही. कोणी तरी काही तरी प्रश्नातून जाणिवपूर्वक वादविवाद वाढवायचा प्रयत्न करत असेल त्यांनाही माझे आवाहन आहे की, याची किंमत …
Read More »Recent Posts
नांदेड घटनेतील तरुणाला न्याय मिळावा
जत्राट वेस बौद्ध समाजातर्फे घटनेचा निषेध : तहसीलदारांना निवेदन निपाणी (वार्ता) : नांदेड जिल्ह्यातील बोंढार (हवेली) येथील बौद्ध तरुण अभय भालेराव या तरुणाचा जातीवादी गावगुंडानी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी केल्याच्या कारणावरुन खून करण्यात आला आहे. याशिवाय मुंबईतील डॉ.बाबासाहेब आंबेडकर वसतीगृहातील मुलीवर अत्याचार करून तिचाही खून करण्यात आला …
Read More »आमदार विठ्ठल हलगेकर यांचे राज्य परिवहन मंत्री रामलिंगा रेड्डी यांना निवेदन; बस सुविधा करण्याची मागणी
बंगळूर : खानापूर तालुक्यात नवीन बस स्थानक व बस आगाराची निर्मिती होत आहे. पण खानापूर तालुक्यात ग्रामीण भागाला जोडणाऱ्या पूरक बसेस नाहीत, शिवाय तालुक्यातील प्रमुख गावात उपबस स्थानकाची निर्मिती करण्यात यावी, अशी मागणी करणारे निवेदन खानापूरचे आमदार विठ्ठल हलगेकर यांनी गुरुवारी बेंगलोर निवासी कर्नाटक राज्याचे परिवहन मंत्री रामलिंगा रेड्डी …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta