येळ्ळूर : महावीर नगर उद्यामबाग येथे भाड्याच्या घरामध्ये आजी सोबत राहणाऱ्या व आई-वडील असून देखील गेल्या चार वर्षापासून आजीकडे सोडून गेलेल्या मुलाला आशादिप वेल्फेअर सोसायटीतर्फे 5000 व शैक्षणिक साहित्य बरोबरच अन्नधान्याचे वाटप करण्यात आले. वास्तविक पाहता या मुलाचा सांभाळ करण्यासाठी त्याच्या आजी ऑफिसमध्ये फरशी पुसण्याच्या कामापासून घरोघरी जाऊन भांडी …
Read More »Recent Posts
तज्ञ समितीच्या बैठकीत युवा समिती सीमाभागच्या शिष्टमंडळाने दिली सीमाभागात होणाऱ्या अन्यायाबाबत माहिती…
बेळगाव : बेळगावसह सीमाभागातील मराठी माणूस हा गेली सत्तर वर्षे येथील कर्नाटक सरकार व प्रशासनाकडून होणाऱ्या भाषिक अत्याचाराचा बळी ठरत आला आहे, कर्नाटकी प्रशासनाकडून फक्त कन्नड भाषेची सक्ती केली जाते असं नाही, तर लोकशाही मार्गाने दिलेले भाषिक हक्क डावलून येथील महाराष्ट्र एकीकरण समितीच्या नेते व कार्यकर्त्यांवर येनकेण प्रकारे …
Read More »कौटुंबिक मालमत्तेच्या वादातून टिळकवाडीत महिलेचा खून
बेळगाव (प्रतिनिधी) : कौटुंबिक मालमत्तेच्या वादातून मंगळवार पेठ टिळकवाडी येथील एका महिलेचा खून करण्यात आला आहे.गीता रणजीत दावले गवळी (वय 55) असे मयत महिलेचे नाव आहे. मयत गीता हीचा दीर गणेश गवळी याने आज सकाळी आठच्या दरम्यान गीता यांच्यावर चाकूचे सपासप वार करून त्यांची हत्या केली. या प्रकरणामुळे टिळकवाडी …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta