निपाणी (वार्ता) : २४ तास पाणी योजनेचे काम २००९ पासून आजपर्यंत रेंगाळले आहे. याला यापूर्वीचे सभागृह जबाबदार आहे. पाणीपुरवठ्यासंदर्भात काही तांत्रिक बाबी आहेत त्याकडे लक्ष न देता विरोधक पाण्यावरून जनतेची दिशाभूल करत आहेत, असा आरोप नगराध्यक्ष जयवंत भाटले यांनी केला. नगरपालिकेत सत्ताधरी गटाची पत्रकार बैठक पार पडली यावेळी ते बोलत …
Read More »Recent Posts
युवाशक्तीच घाणेरड्या राजकारणाला मुठमाती देईल : युवा नेते उत्तम पाटील
निपाणीत रविवारी युवक मेळाव्याचे आयोजन निपाणी(वार्ता): आजचे तरुण हे उद्याचे भविष्य आणि देशाचे आधारस्तंभ आहेत. त्यामुळे त्यांना योग्य दिशा देण्याची गरज आहे. मी आपल्यातील एक कार्यकर्ता म्हणून समाजामध्ये प्रामाणिकपणे काम करत आहे. तरीही अडचणी आणल्या जात आहेत. अशा या घाणेरड्या राजकारणाला ही युवाशक्तीच क्रांती करून मूठमाती देईल, असा ठाम विश्वास …
Read More »कोगनोळीत ईव्हीएम मशिनची जनजागृती
कोगनोळी : येथील ग्राम पंचायत कार्यालयात सर्व ग्राम पंचायत सदस्य व ग्रामस्थ यांच्या उपस्थितीत ईव्हीएम मतदान मशिनबद्दल जनजागृती केली. अध्यक्षस्थानी ग्राम पंचायत अध्यक्षा वनिता खोत तर प्रमुख उपस्थित म्हणून माजी जिल्हा पंचायत उपाध्यक्ष पंकज पाटील होते. उज्वल शेवाळे यांनी स्वागत तर प्रास्ताविक ग्राम विकास अधिकारी दिलीप जाधव यांनी प्रास्ताविक …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta