बेळगाव : बेळगाव तालुक्यातील नियोजित रिंगरोड हा शेतकऱ्यांना गळफास लावणारा रिंगरोड आहे. हा रिंगरोड झाला तर तालुक्यातील ३२ गावातील बाराशे १२७२ एकर जमीन वाया जाणार आहे. तसेच या ३२ गावातील जमिनीबरोबर आतील गावातील जमिनीलाही भविष्यात मोठा धोका निर्माण होणार आहे. तेव्हा रिंगरोड रद्द करणे हे शेतकऱ्याचे तसेच तालुक्याचे …
Read More »Recent Posts
शारदा माध्यमिक शाळेमध्ये वेटलिफ्टिंगपटू अक्षता कामती यांचा सत्कार
बेळगाव : अक्षता कामतीने वेटलिफ्टिंग स्पर्धेमध्ये अनेक सुवर्णपदके जिंकून ग्रामीण भागातील तरुणींना एक आदर्श ठरली आहे. अक्षता कामतीने आता ऑलम्पिकमध्ये भाग घेऊन तेथील सुवर्णपदकावर लक्ष ठेवून आपली वाटचाल सुरू केली पाहिजे. शालेय विद्यार्थ्यांनी अक्षता कामतीचा आदर्श समोर ठेवून आपल्या आवडत्या खेळातही अशी दैदिप्यमान कामगिरी करावी व आपल्या गावाचे …
Read More »पुस्तकांशी मैत्री करा : आशा रतनजी
बेळगाव : मैत्रिणींनो पुस्तकांशी मैत्री करा. पुस्तक वाचनाने प्रेरणा मिळते. जीवन समृध्द होते. मनात चैतन्य निर्माण होते. जीवनात जय पराजय, अशा निराशा चांगले वाईट गोष्टी घडत असतात तेंव्हा आपली सद्सद विवेकबुध्दी जागृत होते आणि आपण योग्य निर्णय घेण्यास आपण सक्षम होतो असे वाचनाचे अनेक फायदे आहेत. त्यामुळे महिलांनी …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta